बुधवार, ३१ मार्च, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्न - शिक्षण - लगीन - राज्यकारभार.. भाग... १०...

 श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्न - शिक्षण - लगीन - राज्यकारभार..

भाग... १०...

सोयन नामी सिक्सन आणि चांगला सवसकार ह्या भावी सुखी जीवन नी गुरुकिल्ली शे! कवळाणाले महाराज येस्ले सिक्सन ना लाभ व्हयेल नही व्हता. त्यामुये सिक्सन नी योजना, जमनाबाईसाहेब, टी माधवराव, व रेसिडेंट. येस्नी आखी, महाराज बारा वरीसना व्हतात पण तेस्ना आत्मा, नी मन सवसकारी व्हत, सुरवातले केशवराव पंडीत, जोशी उर्फ भाऊ मास्तर येस्नी मराठी, उजळणी, ते रतनराम मास्तर येस्नी गुजराथी शिकाडाले सुरवात करी. शरीर बयकट बना करता तालीम करण, नी घोडावर बसाले सुरू कर, सयरना बाहेर मोतीबाग, ह्या हवेशीर बंगला मजार शाय भरू लागणी खे खेवा करता, नामी सोय करी, सरदार, शेठ सावकार, प्रमुख अधिकारी येस्ना हुषार पोरस्न नाव त्या शायमा टाकात. ह्या शाय ना प्राचार्य म्हणून फ्रेड्रिक इलियट या उमदा सभावना इंग्रज माणुस्नी नेमणूक करी. इलियट साहेब बडोदा ना पयले वह्राडमजार सिक्सन खाताना संचालक व्हतात, तेन्हा बी पयले त्या साताराना कलेक्टर व्हतात. तेन्हामुये तेस्ले जरुसी मराठी ये, त्या देखणा, नी तेस्न व्यक्तीमत्व प्रसन्न व्हत त्या ज्ञानी व्हतात, तेस्नी महाराजस्ना करता शाय सजाडी, त्या शाय ले आदर्श शाय बनाई गयरी मोठी मोकीचोकी हायली, आकर्षिक बाग, खेव्हान मैदान, देसपरदेसना, खेयना, बॅडमिंटन, टेनिस करता न्यारा हाॅल,, सुसज्ज प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, नजीकच झेपाना तलाव, आस बठ्ठ तयार करी लिन्ह, नामी फर्निचर, नकाशा, नामी कर्तबगारी मोठा लोकस्ना फटुक, खाले मस्त गालिचा आथरेल, न्यारा न्यारा क्लासरुम, समारंभ करता मस्त टुमदार सभागृह, अशी नयी शाय सुसज्ज झायी.

                महाराजस्ना संगे शाय मजार तेस्ना भाऊ संपतराव, चुलतभाऊ दादासाहेब, नी बाकीना पोर व्हतात, महाराज कसकायी अभ्यास कराले लागनात, तेन्हामुये बाकीना पोरस्ले तेस्नी मांगे पाडी दिन्ह, अभ्यास मजार स्पर्धा, बादाबादी व्हयाले जोयजे म्हनीसन त्या शाय मजार, गोडबोले, नी ढमढेरे ह्या हुशार पोरस्ले शायमा लिन्ह. तेन्हा फाइन. महाराजस्नी आजुन प्रगती वाढत गयी, तेस्नी रोजनी दिनचर्या, सकाय ६ वाजता उठीसन दंडबैठका, कुस्ती, मल्लखांब, आसा व्यायाम व्हयेत. तेन्हा नंतर घोडावर बशीसन रपेट, रपेट नंतर घंटा भर आभ्यास करेत. मंग जमनाबाईसाहेब येस्ना संगे भोजन व्हये. जेवण मजार तयेल मासा, मांस, अंडी, मसीलान्या. मस्त हिरवा भाजीपाला, नी शेवटले फयफयावन आसा बेत राहे. साडे दहा वाजता सायना पेहराव करीसन अरबी घोडावर बशीसन शायमा जायेत, संगे दोन रक्षक घोडेस्वार राहेत महाराज शाय मजार येताच पोलीस तेस्ले सलामी करे महाराज घोडावरथाइन पाय उतार व्हताज शायमा येत तव्हय, इद्यार्थी, शिक्षक उभा राहिसन मुजरा करेत, महाराज सुध्दा वाकीसन बठ्ठास्ना मुजरा आदाब मजार स्विकार करेत. वर्गाना बाहेर एक हुजय्रा थांबेल ह्राहे, उन्हाया उन्हा की एक शिपाई, छतवर लायेल कपडाना पंखा व्हढा करता बशेल ह्राहे, तठे दिनमाव्हतले ५ वाजा लगुन शाय भरे, पोर आभ्यास करेत, मधली सुट्टीना एक तास राखीसन ठेत. पाच सुटी झायी, की मंग मयदानवर, रवान चालु व्हये, खोखो, आट्यापाट्या, व्यायाम, आसा देशी खे खेयेत, टेनिस, बॅडमिंटन ह्या इदेसना खे महाराज खेत. रवाना कार्यक्रम मजार इलियट साहेब, उखाजीराव, आनंदराव, दादासाहेब, भाचे माधवराव पवार, नी गजानन शेवाळे ह्या बठ्ठा जण आनंदमजार सामिल व्हयेत. तेस्ले बठ्ठास्ले वाटे कव्हय शाय सुटीन, कव्हय मयदान मजार रवाले जासुत आस व्हये, मनमुराद रवेत, हासत खिदळत दिन जाये, तेन्हामुये मयदान बी गजबजी जाये, दिनमाव्हतले त्या सरकार वाडावर येत, गृहपाठ करेत, नी मंग भोजन करेत, नी दहा वाजता जपी जायेत, आसा हाऊ महाजस्ना आनंद ना काय मज्या मजार जाये. 

             नियमितपणा, नी शिस्ताना धडा महाराजस्ले भेटू लागनात महाराजस्ले जमनाबाईसाहेब सारख्या, प्रेमळ, दयाळू, करारी माय भेटेल व्हती. महाराजस्ना वायफळ लाडकोड तेस्नी करातच नही. ह्या कायनी. एक याद महाराज सांगेत *माझा राज्याभिषेक झाल्यावर मला सर्व सामान्य लोकांमध्ये मिसळू देत नव्हते* *वडिलांची खुप आठवण येई, त्यांना भेटायला पाहिजे तशी मोकळीक नव्हती, मी जुन्याराजवाड्यातील वरच्या गॅलरीतून हातहलवुन त्यांना खुणा करीत असे. तेही मला हात हलवून प्रतिसाद देत, मला इतर मुलांमध्ये सुद्धा मिसळू देत नव्हते"*

                    सुरवातले, मराठी लिखण, वाचन, उजळणी नी भुगोलनी रूपरेखा इतला आभ्यास तयार झाया, तेस्ना मजार तडफ, विनय, सभ्यता नी आत्मविश्वास ह्या गुण दिसु लागणात, इलियटसाहेब शिकाडाले लागनात तव्हय एक आडचन येवु लागनी, साहेब ले पाहिजे तशी मराठी, नी महाराजस्ले पाहिजे तशी इंग्रजी जमे नही, मंग हायी अडचण सोडा करता केशवराव पंडीत येस्ले नेम, मंग त्या इलियटसाहेब ले इंग्रजी न मराठी, नी महाराजस्ले इंग्रजी नी मराठी समजाडु. लागनात, हायी बी आडचन महाराजस्नी एक वरीस्मा दुर करी. महाराजस्नी प्रगती जोरबन व्हयाले लागणी. एक वरीस नंतर परिक्षा लेव्हाले वह्राडमजारला शिक्षणखाताना प्रमुख श्रीराम जठार येस्ले बलावन कर. तेस्नी महाजस्नी प्रगती नी वाहवा करी, दोन वरीस नंतर डाॅ भालचंद्र भाटवडेकर ह्या तेस्ले रसायन शास्त्र शिकाडाले लागनात, तसच हिंदुस्थान, आणि इंग्लंड ना त्या आभ्यास करु लागणात, इंग्रजी भाषा बोलू लागणात, आभ्यास मजारला रस आणि श्रम करानी तेस्नी दानत वाढाले लागनी... 


*क्रमशः*


(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

              अनुवाद 

  सुरेश पाटील ९००४९३२६२६

जव्हय एक ढोरक्या राजा व्हस(जेव्हा गुराखी राजा होतो).... भाग... ९

 *जव्हय एक ढोरक्या राजा व्हस(जेव्हा गुराखी राजा होतो)*....

*भाग... ९*

त्याच दिन दुपारले इंग्रज सरकारनी तेस्ना दरबार मजार महाराज ना सत्कार नी तयारी करी.. तेस्ना करता खास दरबार भरायेल व्हता. तेस्ले हिरा, मोती माणिक जळेल पोषाख अर्पण करा, इंग्रजस्ना तोफखानाम्हायीन १२२ तोफास्नी सलामी दिन्ही, राज्याभिषेकना निमित्त करीसन दिवाण येस्नी जाहिरनामा जाहिर करा. "इंग्रज सरकारना जाहिरनामा नुसार जमनाबाईसाहेब येस्नी श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ले दत्तक लिसन विधीयुक्त दत्तकविधी पार पाडेल शे, त्या आते बडोदा ना राजा व्हयेल शेत, तरी बठ्ठी प्रजानी श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्या निरक, दिर्घआयुष्य होव्होत येन्हा करता देवबाले साकड घाला... नी प्रार्थना करा"...

               आते बडोदानी अस्थिरता सरनी, नी नया. युगला सुरवातझायी. बडोदा पासुन शेकडो कोस दूर एक खेडा गावना ढोरक्या पोय्राना आज राज्याभिषेक व्हयेल व्हता अफाट संपत्ती ना मालक व्हयेल व्हता, ३५०० गावेस्ना २ लाख लोकस्ना पोशिंदा बनेल व्हता. त्या प्रसंगले धरीसन महाराष्ट्र मजारतुन न्या रानडे येस्नी महाराजस्ले शुभेच्छा देवा करता, नी कवतीक करा करा करता एक शिष्टमंडळ बडोदाले रवाना कर... महाराष्ट्र मजार त्या येले न्या रानडे येस्न जास्त वर्चस्व व्हत  .. न्या रानडे येस्ना इतला प्रभाव कोणाच नही व्हता. त्यामुये वडीलकीना मान न्या रानडे येस्ना कडे ग्या. ब्रिटिश सरकारना राज मजार त्या उच्ची जागावर न्यायनिवाडा करेत. ब्रिटिश राजवटी नी तेस्ले सहानुभूती व्हती, इंग्रजी,उच्चा इचार, इंग्रजानी मगज नी हुशारी, तेस्नी रितभात ना अवलंब, तेस्ना आधार लिसन आपली भरभराटी, प्रगती, नी बरकत व्हयीन अस तेस्ले वाटे, नी तस तेस्न मत बी व्हत. मुर्दाड व्हयेल जनता जित्ती कराना, तेस्ना मजार जीव ओतान काम त्या करेत. चैतन्य पयदा करान काम न्या रानडे करेत. तसा तेस्नी ध्यास धरेल व्हता... त्या करता तेस्नी नानापरकारना काम हात मजार लेल व्हतात. पोरीस्न्या शाय, ग्रंथालय, व्याख्यानमाला, साहित्य परिषद, बॅक, नी कागद कारखाना, अस्या न्याय्रान्याय्रा संस्तास्ले तेस्नी गती देल व्हती. भारतना राष्ट्रसभाना आणि सामाजिक परिषद ना, त्या संस्थापक व्हतात. तेस्ना इचार तेस्न प्रतिबिंब व्हत, आस तेस्ना संदेश मजार समजे.. म्हणुन तेस्ले खास महत्व व्हत, तेस्ना इचार नी शिदोरी महाराजस्ले जनमभर उपयोगी ठरना.....

            गोपाळ बडोदा ना राजा व्हयना हायी गोट वारा सारखी भिन्नाट पसरनी, दिनमाव्हतले वडना पार खाले बठ्ठा जण बशेल व्हतात.. मस्त गप्पा चालू व्हत्यात.. विठ्ठल खैरनार आचंबा करीसन बोलणा..

"तुम्ले माहित जाये कारे, गड्यास्वन"

"काय झाय रे भाऊ" तात्या गायकवाड बोलनात..

"आप्ला गोपाळ बडोदा ना राजा व्हयी ग्या म्हणे"

"तुल्हे कोणी सांग?" गटलु बोरसे बोलणा..

"कागद मजार लिखी उन्ह, आस मालेगाव मजार चाव्वी ह्रायन्हात म्हणे" विठ्ठल खैरनार बोलणा..

"पहायरे इठ्ठल, मी सांग व्हत ना? हाऊ गोपाळ बु पटाईत शे, तो राजा व्हयीच" गटलु बोरसे बोलणा...

               बडोदा मजार बी उलटी सुलटी चर्चा सुरु व्हयेल व्हती. कुणी म्हणाले, "आरे जमनाबाईसाहेब महाराणी नी कोठीन तरी धनगर न कोकरू धरी आणेल शे, दिसीनच मव्हरे तो काय दिवा लायीन.. कोणती बी नयी गोट न स्वागत करान सोडीसन लोक निंदानालस्तीज जास्त करतस, पण श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी कायना इचार करीसन, दूरदृष्टी ना इचार करीसन,आप्ली कर्तबगारीवर शहाणपण, आणि चतुराईवर जगदुन्या उजयी काढी, एक आदर्श राजा म्हनीसन किर्तीवान व्हयनात.

जव्हय एक ढोरक्या राजा व्हस(जेव्हा गुराखी राजा होतो) भाग.. ८...

 जव्हय एक ढोरक्या राजा व्हस(जेव्हा गुराखी राजा होतो)

भाग.. ८...

काशिराव बाबा पोरस्ले लिसन बडोदाले ग्यात,हायी बातमी गावभर पसरणी. दिनमाव्हतले वडना पारवर गावनी काही मंडई बसीशन गप्पा कराले लागणात, तव्हय विठ्ठल खैरनार बोलना, 

*"काशिराव पाटील ना आंडोर ले बडोदा ना राजा कराले लयीग्यात   म्हणे"*.. 


"हावो! काय बी काय बडोदा मजार काय दुसरा पोर नसतीन का? " तेस्नी सांगो नी आपुन आयको, काशिराव पाटीलबी भरांतबी पडेल शे, उठना नी बडोदाले पयत सुटना, मी सांगस दखा कसा येतीन त्या फफुडा उडावत"आस गटलु बोरसे बोलना, न्यारा न्यारा तर्कवितर्क लढायी ह्रायन्हांत..

         काशिराव बाबा बडोदाले भिडणात, मस्त हवाशिर बंगला मजार तेस्ना मुक्काम झाया. ह्या तीन धाकल्ला पोरस्माइन एक पोरग बडोदा ना अधिपती बनणार होता. जो बी बनीन तो कसा निंघीन, कस राज करीन हायी बठ्ठास्नी आचंबानी गोट व्हती. तिसरा दिन ह्या तिन्हिस्ले बी राजवाडा मजार लयीग्यात. महाराणी जमनाबाईसाहेब येस्ना समोर लयनात. तेस्नी तिन्हिस्ले प्रश्न विचारात, *"तुम्हास येथे कशासाठी आणले आहे?"*... संपतराव बोलनात *"माल्हे काय माहित"*... तोच प्रश्न दादासाहेबले इचारा,  तेस्नी उत्तर दिन्ह *"शाळा शिकाडाले"*..... गोपाळला तोच प्रश्र्न इचारा, पण तेस्नी धीट हुयीसन उत्तर दिन्ह, *"मी बडोद्याचा राजा होण्यासाठी आलो आहे"*... हायी उत्तर आयीकसन महाराणी जमनाबाईसाहेब चकीत व्हयी ग्यात. नी गोपाळना चेहराकडे कवतीक मजार देखत ह्रायन्ह्यात. तेन्हा बुध्दीमान चेहरा, निश्चयी हनुवटी, तीक्ष्ण आणि भेदक डोया चेहरावरना गुढ स्वाभिमान, करारीपणा, नी उपजत बुद्धीमत्ता नी प्रचिती तेस्ले उन्ही...

            जमनाबाईसाहेब येस्नी तेस्ना इस्वास मजारला लोकस्ले ह्या पोरस्नी पारख करान, नी निरीक्षण करान सांगेल व्हत. तसच रेसिडेंट मीड, दिवाण सर टी माधवराव ह्या बठ्ठास्ना निर्णय, नी जमनाबाईसाहेब येस्ना निर्णय ना मेय बसना. मंग गोपाळनी निवड पक्की व्हयनी. ह्या तिन्ही पोरस्ले कॅप मजारथुन हत्तीवर बसाड, नी वाजत गाजत बडोदा सयर मजार आण, जुना राजवाडा ना समोरला वाडा मजार येस्ना मुक्काम ठरना. आप्ला निर्णय नी इंग्रज सरकार कडथाईन परवानगी लिन्ही, तव्हय दत्तकविधी, नी राज्याभिषेकनी. तारीख पक्की करी.त्याज दरम्यान कवळाणानी मंडई बी बडोदाले भिडी जायेल व्हती २७ मे १८७५ गुरवारले राज्याभिषेक समारंभनी तयारी झायी, बठ्ठा सयर मजार, झेंडा, पताका बांधायी ग्यात, सयर सजाडी टाक, राजवाडा मजार समारंभ नी धामधूम सुरू झायी, सुंदर पेहराव करीसन, बाया, माणस, पोरसोर बठ्ठा जमा झायात, दरबारी पेहराव ना नवकर चावकरस्नी धावपय चालु व्हयनी, बठ्ठ कस उत्साहित व्हत. जुना राजवाडाना समोर दत्तकविधी ना कार्यक्रमले महाराणी जमनाबाईसाहेब येस्नी स्वारी उन्ही, तठे बठ्ठी खान्देश नी मंडई जमा व्हयेल व्हती, कवळाणाना काशिराव गायकवाड येस्ना एक ढोरक्या आंडोर ले आज महाराणी जमनाबाईसाहेब येस्नी दत्तक लिन्हा. *आणि गोपाळ येस्न नाव बदलीसन सयाजीराव आस ठेव*, नी साखर वाटी, तोंडे गोड करात. आणि मंग श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड येस्ले बठ्ठा लवाजमा संगे लिसन राजवाडा मजार लयीग्यात. तव्हय दरबार हाॅल आकर्षकरित्या सजाडेल व्हता. खाले जाड गालिचा, नी रुजामा आथेरल व्हतात. खिडकीस्ले मस्त मखमली परदा झुलता ठेल व्हतात, छत ले रंगबिरंगी हंडा, झुंबर, झगमगी ह्रायंतात, धूप,, अत्तर ना सुगंध दरवळी ह्रायंता, दरबार बरोबर माज भाग मजार, हिरा मोतीस्न सजाडेल चांदीन. सिंहासन व्हत. राजवाडाना बाहेर सैनिक, गोय्रा फलटनी शिस्ती. मजार उभा व्हतात, पोलीस बॅड पथक लष्करी गीत गायी ह्रायंतात,, सनई ना मंगल सुरमजार राज्याभिषेक सोडा चालु झाया, गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी, नर्मदा, कावेरी अश्या सात नदीस्न पाणीवरी बाम्हनस्नी मंत्रस्ना जपकरा, विधिपूर्वक राज्याभिषेक पार पडना, अभिषेक झाया, आणि श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना मस्तक वर हिरामोती, माणिक येस्ना सजाडेल मुकुट ठेवा. आंगवर भारी कपडा घालात, भारी डागडागिने, चढावात. तिसरा सयाजीराव महाराज आस नाव लिसन जयजयकार करा, मंग तेस्ले सिंवासन वर बसाडानी तयारी चालु झायी, दिवाण सर टी माधवन येस्ना संगे महाराज पुरवदिशाले मुख करीसन उभा राहयनात, तेस्ना संगे गावनी मंडई, सरदार, कारभारी बठ्ठा उभा राहिनात, आणि मंग श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी बठ्ठास्ले अभिवादन कर नी, सिंवासनवर विराजमान झायात, ११ तोफास्नी सलामी व्हयनी, सरदार, मानकर मंडई महाराजस्ले मुजरा कराले लागणात, तेन्हा मजार पहिला मान काशिराव बाबाना व्हता. महाराज तव्हयस्नी आठवण सांगेत, *"माझ्या वृद्ध वडिलांनी जेव्हा मला वाकून मुजरा केला तेव्हा मला वाईट वाटले, अंगावर शहारे आली, आणि वाटले सुध्दा की, आता माझ्यावर मोठी जबाबदारी आली आहे"*.. शेवटले अत्तर, गुलाब, पानसुपारी, मिठाई, नजराणा, दानधर्म दिसन दकबारना कार्यक्रम संपन्न झाया.....

       (हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

...

              ... अनुवाद..  

          सुरेश पाटील.... ९००४९३२६२६

जव्हय एक ढोरक्या राजा व्हस(जेव्हा गुराखी राजा होतो) भाग..

 *जव्हय एक ढोरक्या राजा व्हस(जेव्हा गुराखी राजा होतो)*

 *भाग... ७*

इलियट कलेक्टर येस्ले कवळाणा गावन येड भरी जायेल व्हत. ते नित्यनेम नाशिक ना गल्ली बोय मजार फिरीसन जोतिष दखनाय्रा बाम्हणसांकडे जाइसन तालतपास कराले लागना. नशिबाथाइन तेस्ले नाशिक मजार दोन भाट भेटणात, एक व्हता विनायक भट दिक्षित,नी दुसरा व्हता त्र्यंबकेश्वर ना धोंडभट शुक्ल, येस्नाकडथाइन आशी माहिती भेटणी प्रतापराव हाऊ पिलाजीराव येस्नी आंडोर नी दमाजीराव येस्ना धाकला भाऊ व्हता. नी बडोदा संस्थान ना राजाना एकच रंगत मजारला शेत. कमिशनराव येस्नी हायी वंशावय बनाइसन कवळाणा ना गायकवाड कसा एकच रंगत ना शेत आस मत इंग्रज सरकारले कळायी दिन्ह. मंग तेन्हा धागादोरा पकडीसन उखाजीराव नी काशिराव येस्ना धाकल्ला आंडोर बदोदा संस्थान ले धाडा नी कलेक्टर इलियट येस्ले आदेश करा.

                  दुसरा दिन कलेक्टर इलियट रामपायटा मजार दिन उगताच कवळाणा ले भिडी ग्या. एक शिपाई काशिराव बाबा कडे धाडा, तो शिपाई काशिराव बाबाले बोलणा "चला तुम्ले कलेक्टर साहेबनी बलाव्ह, त्या दखा कलेक्टर साहेब झाड ना घोडावर बशेल शेत" काशिराव पाटील गांगरी ग्यात, तशीच आप्ली पगडी डोकावर चढाई, उपरन खांदावर टाक नी बाहेर निंघनात. काशिराव पाटील साहेबकडे उन्हात, संगे आप्ला धाकल्ला नमस्कार आंडोर बी व्हतात, लंगोटी घालेल नी डोकावर तेस्न्या पगड्या होत्यात, गावना लोक बी जमा हुयीग्यात, बठ्ठास्ले गावमजार कलेक्टर साहेब येल न आचंबा व्हये. बठ्ठाजन त्या गोरा साहेबकडे कवतिक मा दखेत. गोरा साहेब घोडवरथाइन पाय उतार झाया, नी मोडकी तुडकी मराठी बोलाले लागना.

"टुमास मुलगे किती पाटील?"

"ह्या दखा मन्हा तीन आंडोर, जेठा आनंदा, मझारला गोपाळ, नी धाकला संपत "

"आणि टुमच्या घरात बंधुचे मुलगे असटीलना"

"शेत साहेब, काही आते संगे शेत, बाकीना खयामजार जायेल शेत"

"बर ठीक आहे, टुमी, टुमचे मुलगे, नी भावाचे मुलगे घेवुन नाशिकला बंगल्यावर या. "

" हायी गयी करु नका, "

इतल बोलीसन गोरा साहेब, घोडाले टांग मारीसन चालना ग्या.

                         राजा बोले नी दल गाळे, तठे परजा न काय चाले, आशीगत ह्रास. काशिराव पाटील येस्नी बठ्ठा पोरस्ले लिसन नाशिकले जावानी तयारी चालु करी, उमामाय आप्ला आंडोरस्ले धाडाले तयार व्हये नही," तठे काय शे, मी मन्हा सातनवस्ना आंडोर बडोदाले इतला दुर जाऊ देणार नही"काशिराव पाटील उमामाय नी समज काढतस, नी दुसरा दिन नाशिकले जावान ठरी गये... रामपायटा मजार काशिराव पाटील येस्नी दोन घोडास्ना टांगा जुपाले लिन्हा, रात न निख्खय चांदण आभायमजार माव्यानी तयारी मजार व्हत, घरघरस्माइन घट्यास्ना दयाना आवाज नी गोड घट्यान्या ॴवीस्ना आवाज यी ह्रायनंता, गायी, म्हयसी गोठा मजार हांबरी ह्रायन्ह्यात, बठ्ठ वातावरण निरमय व्हयेल व्हत, काशिराव येस्नी टांगा जुपीसन पोरस्ले टांगामजार बसाड, बठ्ठा गावन्या बाया माणस जमा व्हयेल व्हत्यात... उखाजीराव येस्ना आंडोर दादासाहेब, काशिराव येस्ना मझारला गोपाळ, नी धाकला संपत टांगा मजार बशेल व्हतात, उमामाय न्या डोयास्न्या धारीस्ले काहीज खंड पडे नही, काशिराव येस्नी टांगा हाकलावले सुरवात करी तसा उमामाय नी हंबरडा फोडा, टांगा निंघी घ्या, गावना शिवलगुन टांगा गया, पण गोपाळ माय ना ताटातूट व्हयेल मुये तेन्हा हुंदका दाटी येल व्हता... देवबानी काय कमाल ह्रास कव्हय कोणले राजाले रंग, नी रंग ले राजा बनाई दिन.   उपडीनी झोपडी, नी झोपडनी उपडी व्हयी जास, गोपाळ नी इचार बी करेल नही व्हयीन की, मी वापस कवळाणाले येणार नही, मन्हा, मैयतर, ढोर नाला, बठ्ठा खेय कायमना सोडीसन जासु.... नाशिकले भिडावर काशिराव येस्ना व्हयखीना गोपाळ डोंगरे येस्ना कडे मुक्काम करा... दुसरा दिन कलेक्टरना बंगलावर जायीसन भेट लिन्ही, कमिशन एथरिज, नी कलेक्टर इलियट येस्नी ह्या पोरस्ले बडोदाले पवसाडानी परवानगी दिन्ही... गोपाळराव डोंगरे येस्ना कडे दोन दिन मुक्काम झाया, गोपाळराव डोंगरे येस्नी आप्ला पदरना पयसास्ना तिन्ही पोरस्ले नवा कपडा लिन्हात. नी मंग लगेच प्रेसकाॅच नावना फौजदार ना संगे कलेक्टर, नी कमिशन येस्नी परवानगी भेटताच तिन्ही पोरस्ले मुंबई मार्गे रेल्वाई मार्गे बडोदाले रवाना करी दिन्ह..... 

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

            अनुवाद 

          सुरेश पाटील             ९००४९३२६२६

जव्हय एक ढोरक्या राजा व्हस*. *(जेव्हा गुराखी राजा होतो)*. . भाग... ६

 *जव्हय एक ढोरक्या राजा व्हस*. *(जेव्हा गुराखी राजा होतो)*.   . भाग... ६

गावना नजीक एक नाला व्हता, त्या मजार झेपा करता संपत, गणपत, नी खंडू येस्ना संगे गोपाळ बी जाये. हाऊ नाला म्हणजे तेस्न रमतगमत राव्हानी जागा व्हती. सकाय.. दिनमाव्हतले त्या नालावर ह्या बठ्ठा पोर रवाले जमा व्हयेत. पावसाया मजार ह्या नालाले पूर यी जाव्हा वर येन्ह पाणी, निथ्थय, निर्मळ व्हयी जाये, मंग तेन्हावर रंगीबेरंगी पोषाख मजार तरण्या पोरी, नालाना काठवर दांडगायीनीमस्ती करणारा काही पोर, आवतेभवते पसरेल निय्यगार वावर, येस्नी सय तेस्ना आंतरमन मजाय कायम व्हती. उखाजीराव काकांस्नासंगे एक सावा गोपाळ बठ्ठा भावंडस्ना संगे बैलगाडीवर वेरुळ नी लेणी दखाले जायेल व्हता. तठे आपीन काय काय मज्या दखी हायी सारख सारख आपला मयतरस्ले गोपाळ सांगे. गाव मजार धाकलुसी साय होती, पण गोपाळ साय मजार ग्याज नही. त्यामुये गोपाळ नी अक्षयव्हयख बी व्हयेल नही व्हती. पण मस्त खाव्हान, हिंदयान, निख्खयपने भवडान, नी रवान इतलाज ह्या पोरस्ना कार्यक्रम राहे, गावमजार होणाऱ्या कुस्त्या, गारुडी ना खेय, रायरंगना खेय, डोंबारीना खेय ह्या लोकस्ना खेय दखाले भेटे..

              गावना शीववर मालेगाव ना राजेबहाद्दर. येस्नी शेकडो एकर गवताळी जंगल व्हत. गोपाळ जसा रवता झाया तसा ह्या जंगल मजार आप्ला मयतरस्ना संगे ढोर चाराले जाये. सकय्रा, चिंधा, ह्या भिलस्ना पोर, नी धनजी खैरनार ह्या गोपाळ ना मयतर व्हतात. गोपाळ नी माय उमामाय बाजरीना भाकर ना काला तुप गुयी टाकीसन, रायत, तिख, भात्यामजारा बांधी दे, झुयीझुयी वाहणारा वारा, नी नालाना काठवर संगे बशीसन मस्त न्यारीवर ताव मारेत, झरामजारल निरमय पाणी पेत.

               काय बदली ह्रायंन्ता, कवळाणा ना गायकवाड बंधुस्ले याद व्हती की, बडोदा ना घराना संगे आम्हन नात शे. वाडवडील कडथाईन मव्हरली पिढीले माहिती मियत ह्राहे, दमाजीराव गायकवाड येस्नी आपला भाऊ प्रतापराव येस्ले वाटनीसंबंधी करी देल दोन ताम्रपट नी याद व्हती, त्या ताम्रपट तेस्ना कडे व्हतात. गयरी नादारी व्हती, नी नादारी मुये तेस्ले बडोदा ले जाता उन नही बडोदा ले जाईसन काही फायदा नही अस तेस्ले वाटे. एक सावा उखाजीराव येस्ना मनमजार उन की, बडोदाले जाव्हो, तठे नवकरी मांगो, नही ते काही पयसाआळखास्नी मदत मांगो, म्हणजे परिवार नी नादारी दुर व्हयीन, आस तेस्ना मनमा येव्हावर त्या मालेगावले ग्यात, तठे तेस्ले अचानक खंडेराव महाराज येस्ना हुजय्रा दामोदर पवार ह्या पवार वाडा मजार भेटणात. दामोदर पवार हाऊ आप्ला धाकला भाऊना करता सोयरीक दखाले निरपुर ता बागलाण आठे येल व्हतात, नी उखाजीराव येस्नी चुलतबहिण निरपुर नजीक खमतानाले देल व्हती, त्या बागमजारली सगासाई नातागोतानी चांगली माहिती उखाजीराव येस्ले व्हती, म्हनीसन दामोदर पवारना संगे त्या निरपुर ले ग्यात, नी पोरगी पसंत करीसन लगीन सोबन आयोजन बडोदाले करान ठराव. मंग निरपुर ना वायना संगे लगीन सोबन ले उखाजीराव बडोदाले ग्यात, लगीन सोबन आवरावर हुजय्रा दामोदर पवारना जेठा भाऊ गणपतरावना संगे जायीसन मोती बाग मजार खंडेराव गायकवाड येस्नी भेट लिन्ही... उखाजीराव येस्नी संगे आणेल दोन ताम्रपट खंडेराव गायकवाड येस्ले दाखाडात. उखाजीराव येस्नी तेस्ले इंनंती करी की, माल्हे आठे बडोदा संस्थान मजार कोठेतरी नेमणूक करा, नही ते तुम्हले पोरसोर नही शे, ते तुम्ही आम्हना एखादा आंडोर दत्तक लेव्हो. खंडेराव महाराज येस्नी उखाजीराव येस्ना मानपान करा, पांगोट, धोतर, उपरन, मानपान पोषाख दिन्हा नी खर्चा करता काही रक्कम दिन्ही. बाकी काही बोलना नहीत. तीन च्यार वरीस्मा खंडेराव महाराज स्वर्गे ग्यात, नी तो इषय तसाच मांगे पडना. मव्हरे जव्हय जमनाबाईसाहेब पुणाले होत्यात तव्हय उखाजीराव येस्नी तेस्नी भेट लिन्ही, जमनाबाईसाहेब येस्नी एकज सांग, जर देबाना क्रुपाथाईन जर चांगला दिन उन्हात ते मी तुम्ले नक्की मदत करसु, नी जरासाच दिन मजार एक अकल्पित बाका प्रसंग घडी उन्हा... 

                   १८ ७५ मजार कवळाणा गाव मजार एक अकल्पित घटना घडणी, रामपायटा मजार पुरव कडथाईन काही पोलीस येतांना दिसनात, लोकस्ना मन मजार भिती, नी नवल निर्माण झाय. नजीक येव्हावर तेस्नी उखाजीराव, नी काशिराव येस्ना पोरसोरस्ना बाबत इचार पुस करी, काशिराव येस्नी सांगेल बठ्ठी गोट पोलीसस्नी नाशिकना कलेक्टरले डब्लु जी इलियट येस्ले सांगी, उखाजीराव, नी काशिराव येस्ना आंडोर बडोदाले जाणार आशी चर्चा रंगनी, बठ्ठी कडे बातमी पसरनी, तव्हय उमामाय आप्ला आंडरोस्ले घरना बाहेर निंघु नही दे.. कारण लालूच दाखाडीसन पोर पयाडी लयी जातस आसा उमामाय ना समज व्हता..... 


         (हाऊ लेख, अहिरानी अनुवाद मा निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

*क्रमशः*

                

                आपला 

         सुरेश पाटील ९००४९३२६२६

जव्हय एक ढोरक्या राजा व्हस(जेव्हा एक गुराखी राजा होतो).. भाग.. ५

 जव्हय एक ढोरक्या राजा व्हस(जेव्हा एक गुराखी राजा होतो)..

भाग.. ५

*४ भाग लगुन आपीन वाच बडोदा संस्थान ना उगम, त्या संस्थान न नाव लौकिक करणारा राजानी किर्ती आपीन वाचुत*...

         श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्न न्हानपण खान्देश मजार मालेगाव तालुका, कवळाणे ह्या गारखेडा मजार गये, कवळाणे गाव मजार गायकवाडस्ना सात घरे व्हतात, कुळकर्णी न एक घर, नी बाकी साठ ते सत्तर घरे शंभर वरीस पयले येल व्हतात. खान्देश मजार जास्त करीसन घरे थाबाना ह्रातस, तसाच घरे कवळाणाले धाबा ना व्हतात, त्या काय मजार, कापूस, बाजरी, गहु पिकेत, गावना नजीक ना नाला मजार फक्त पावसाया मजार पाणि ह्राहे. गावना मजार बरोबर माज भाग मजार एक मोठ पसरेल वड झाड शे आणि तेल्हे वट्टा बांधेल शे, त्यामुये तो वट्टा म्हणजे न्हाना मेठ्ठलास्न आराम करान ठिकाण शे, बाजुले मारुती, नी महादेव मंदीर शे, चारीमेर निंबना घनदाट झाड शेत, नी तेस्नी गर्द छाया पडेल ह्रास. गावना पोर खेव्हाले तठे येत.. काशिराव बाबा कव्हय मव्हय पोरसोरस्ले मालेगाव ना बझार मजार हिंदाडाले लयी जायेत, त्या येले त्या आबासाहेब गुप्ते नावना वकीलकडे आराम करेत, बझार मजार पोरस्ले जिलंबी, गोडसेव, मुरमुरा शेव ना चुडा, दाया मुरमुरा खाव्हाले भेटे, मालेगाव ना नजीक चंदनपुर. ले खंडेराव नी जत्रा भरे, त्या जत्रा ले बैलगाडीवर जायेत तव्हय गयरी मज्या वाटे. काशिरावास्ना जेठा भाऊ गबाजीराव ह्या गावना पाटीलकीन काम करेत, बाबुराव दुसरा, काशिराव तिसरा, चौथा उखाजीराव. उखाजीराव गयरा मेहनती आणि तरबेज व्हतात, सर्वास्मा धाकला सरासापा सखाराम व्हतात काशिराव येस्ना चेहरा रेखीव, मर्दानी व्हता. सावया रंग, तरतरीत नाक, पाणीदार डोया व्हतात, जुना पध्दतन पांगोट डोकावर, पी मारेल मिश्या, आंग मजार चुनीदार कुळची, एक काष्टी धोतर आशा तेस्ना पेहराव व्हता, काशिराव येस्नी लक्समी न नाव उमाबाई व्हत, उमाबाईस्ना चेहरा देखणा व्हता, शरीर बांधेसूद व्हत, रंग उजाया व्हता तेस्ना सभाव शांत नी, मनमियावु व्हता. त्या भल्या नी तेस्न काम भल, त्या खेतीधंदामा मग्गम ह्रायेत. काशिरावास्ना संगे तेस्ना बालविवाह व्हयेल होता. तेस्न माहेर सटाणा नजीक महालपाटनेन व्हत. त्या दोन्ही जीवुस्ले सात अपत्य झायात. तेस्ले तीन आंडरी , नी च्यार आंडोर व्हतात, सर्वास्मा जेठी भिमाबाई, आनंदराव, चिमाबाई, च्यार नंबरना आंडोर गोपाळ, ह्याच श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड शेत, तेस्ना नंतर ठमाबाई, संपतराव, सर्वास्मा धाकली आंडेर तुळसाबाई. जेठ्या तिन्ही आंडरिस्न लगीन कवळाणाले झायात, सडक सौदाने, टेहरे नी सोयगाव ह्या नजीकना गावखेडास्मा सगासाई बनायेल व्हतात सौंदानी बहिण भिमाबाईनी गयरी नादारी व्हती गोपाळराव बडोदाले ग्यात, तेस्ना राज्याभिषेक झाया, पण नातलग इकडेज व्हतात, राज्य सूत्र हात मजार येताच तेस्ना बठ्ठास्ले वैभवशाली बनाये. तेन्हा पयले तेस्नी बहिण भिमाबाईले शेजारी पाजारी टोमणा मारेत, 

*मना भाऊ बडोदा ना राजा, नी घरात नही तुटका बाजा*

        काशिराव येस्ले तालीम ना गयरा नांद व्हता. ताकद ना बारामा तेस्ना आवाज व्हता. चांदवडना एक मुसलमान पैलवान व्हता, तो संगे बिल्लोरन्या बांगड्या ठेये, नी कुस्तीन आव्हान करे, जो हारना तेन्हा हातमजार मंग तो बिल्लोर भरे, एकसावा काशिराव बाबानी तेन्ह आव्हान लिन्ह, कुस्ती चालु झायी, काशिराव बाबानी तेल उचलीस्न यीतल जोरबंद आपट की तो बेसुद व्हयी गया. एक सावा गोरा सैनिक गाव मजार उन्हात, तेस्ले वेठबिगार कामगार लागाव व्हतात, पण गजाबीराव येस्नी तेस्ले नकार दिन्हा, त्या गोरा सैनिकस्नी गबाजीरावले गाया दिन्ह्यात, नी मंग काय गबाजीराव येस्नी, बाबुराव आणि काशिराव येस्ले बलाव्ह, नी तिन्ही भाऊस्नी गोरा सैनिकस्ले बाडकस्वरी शेपाली काढ, तेस्ले पडतीभुयी करी सोड, तेस्नी अधिकाराले तक्रार करी पण अधिकारी दिलदार मन ना माणुस व्हता तेस्नी ते प्रकरण मियत कर.

         गायकवाड बंधूस्न घर मोके चोके व्हत,दारसे दुधदुभ्ताना जनावरे गायी म्हशी व्हत्यात... गावकेडानी मोकी हवापाणी, दुध तुप नी रेलचेल त्यामुये बठ्ठा जण आंगेदिले नमुदबन व्हतात. त्यामुये त्या आनंद मजार नांदेत ह्याच घरमा ११ मार्च १८६३ बुघवारले उगवता सुय्रान्यी वखतले गोपाळना जनम झाया. गोपाळ धाकलपने निरक आणि कटबन व्हता. गोपाळ, धाकला भाऊ संपत, चुलतभाऊ अवचित आणि गणपत एकमजार खेत, झाडले लटकन, खोखो,, इठु दांडू आसा खे खेत, आसाज एक सावा खेतांना तेस्ना आंग वर एक सांड चाली उन्हा, बठ्ठा जण पयी ग्यात, मव्हरे गोपाळ, नी मांगे सांड, गोपाळ डांगेडांग पये, पण सांड बी पिच्छा सोडे. नही, तथाईन काशिराव बाबा यी ह्रायंतात, तेस्नी दख हाऊ सांड कोणातरी लेकरू ना मांगे लागेल शे, तसाच काशिराव बाबा त्या सांडना मांगे पयनात, नी तेस्नी सांडना दोन्ही शिंगडा धरीसन आडा पाडी. टाका, नी गोपाळ ना जीव वाचना, त्याच येले गोपाळ ले गवर निंघन....


*क्रमशः*

(ह्या लेख ना संदर्भ, जेव्हा गुराखी राजा होतो ह्या पुस्तक मजारला शे, तेन्हा लेखक, मा निंबाजीराव पवार येस्नी लिखेल...)

           आपला

        सुरेश पाटील(अहिरानी अनुवाद) ९००४९३२६२६

बडोदा संस्थान ना उगम भाग... ४

 *बडोदा संस्थान ना उगम*

*भाग... ४*

मल्हारराव येस्न लयरी आणि इचित्र वागण चालुज व्हत. राजधानी मजार दर वरीस्ले शिमगाले फाग खेवाना गयरा मोठा उत्सव व्हये.एक लेखक नी लिखेल शे, त्या सण न वर्णन करेल शे "मल्हाररावनी खास मंडई मोठा तोरा मिराई ह्रायंतात. ज्या तेस्ना खासे स्वारी होतात तेस्ना संगे रंगना भरेल बंब, नी शेकडा गणती पखाली तयार ठेल व्हत्यात. हजारो गुलहौवसी रिकामचोट लोकस्नी रंग ना फाग खेवाले सुरवात करी. शेकडागणती तेन्हामजार सामील व्हयेल व्हतात, हायी चिनगी जायेल व्हतात, येरायेरना आंगवर. रंग उडावान चालु व्हत. आसामा हत्ती बिथरी ग्यात, बठ्ठी कडे दाणादाण उडनी बाया, माणस कथा बी पयाले लागणार, हत्ती बेफाम व्हयेल व्हता, त्या बेफाम हात्तीस्ना पाय खाले गयरा लोकस्ना चेंदामेंदा व्हयना, काही पांगु व्हयनात, काही घायाळ व्हयनात, इकडे राजवाडावर मल्हारराव येस्नी राजवाडावर ह्या वरीस्ले रंगना फाग खेवाना करता शेकडागणती नायकिनी आणेल व्हत्यात, रोज सकाय पासुन दिनमाव्हतलगुन बयजबरीनी रंग न्या पिचकाऱ्या तिस्नावर उडायेत. मल्हारराव आणि हरीबादादा गायकवाड येस्ना पुढाकार व्हता. त्या मजार गयय्रा बाया आजारी पडण्यात, काही मरीग्यात... राजान पद ले न सोभनारी हायी गोट व्हती, मल्हारराव येस्नी आंडेर सौ कमलादेवी राजेशिर्के ह्या राजकारण न्या चांगल्या मुरायेल व्हत्यात, तेस्नी मल्हारराव येस्ले समजाडाना प्रयत्न करा, पण काही फायदा झाया नही...

               मल्हारराव येस्ना ह्या गंभीर अपराध, नी बेजाबदार वागणूक मुये रेसिडेंट कर्नल फेअर नी तेस्ना मजार झगडा चालु झाया, लोकस्नी जीव हानी, नी मालमत्ता न नुकसान धोका मजार येल मुये इंग्रज सरकारनी कमिशन नेमसीन मल्हाररावस्नी चवकशी करी, तेस्ना हाऊ अनागोंदी कारभार सुधारा करता दिवाण म्हनीसन दादाभाई नौरोजी येस्नी नेमणूक करी, दादाभाई नौरोजी येस्नी प्रशासकीय मोजमाप प्रस्थापन कराना प्रयत्न करा, पण मल्हारराव आणि रेसिडेंट येस्ना झगडास्ले कटाईसन तेस्नी राजीनामा दिना. मव्हरे मुंबई सरकारनी कर्नल फेअर येस्ले काढीसन नवीन रेसिडेंट म्हणीसन सर लुई पेली येस्नी नेमणूक करी, तेस्नी शिफारस नुसार मल्हारराव येस्ले राज गादीवरथाईन पायउतार करान ठराव. मल्हारराव येस्ले अटक करीसन बडोदा संस्थान ना कारभार रेसिडेंट येस्ले समायना आदेश दिन्हा.

             त्या वखतले जमनाबाईसाहेब ह्या पुणाले व्हत्यात, पण गयय्रा चतुर आणि धूर्त व्हत्यात, तेस्न बठ्ठ ध्यान बडोदा संस्थान कडे व्हत. पुणाले जमनाबाईसाहेब येस्नी धाकलामोठ्ठला लोकस्न्या गाठभेट चालु कय्रात, त्या चवकस, नी चतुर असामुये तेस्नी दत्तक मंजूर करा करता प्रयत्न चालु करात, ह्या कामाकरता तेस्ले आमदाबादना न्यायाधीश लोकहितवादी येस्नी चांगली मदत झायी, न्या. रानडे येस्नी मदत झायी, तेस्न तोलमोल न सहाय्य, नी सल्ला मियना. लोकहितवादी येस्ना आंडोर कुष्णराव देशमुख आतेच बॅरिस्टर व्हयीसन इंग्लडथाईन वापस येल व्हता. तेन्हा मित्र ड्युक ऑफ कॅनाॅट हाऊ राणी व्हिक्टोरिया जवाई व्हता, तेन्हा मार्फत दत्तक मंजुरीना प्रयत्न करा, तेन्हा मजार तेस्ले यश उन्ह. जमनाबाईसाहेब येस्ले दत्तक लेव्हानी इंग्रज सरकार कडथाईन परवानगी भेटनी, हिंदुस्तान सरकारनी परवानगी लिसन गायकवाड घराना मजारला न्हान्ह पोरग दत्तक लेवो आस ठरण. त्याच येल्हे व्हाईसरॉय नाॅर्थबुक येस्नी रेसिडेंटले हुकुम करीसन मल्हारराव येस्ले गुप्तपणे रेल्वाई गाडीवर मद्रासले लयी ग्यात, कायमदा बंदीवास करी ठेव.

     . मल्हाररावनी रवानगी मद्रासले व्हताच रेसिडेंट येस्नी जमनाबाईसाहेब येस्ले मानसन्मान दिसन पुनाथाईन बडोदाले बलाव्ह. जमनाबाईसाहेब बडोदा रेल्वाई स्टेशन येताच रेसिडेंट घोडास्नी गोरास्नी फौजफाटा लीसन जमनाबाईसाहेब येस्ना स्वागतले ग्या. सन्मान करा साठे सरकारी बॅडवाजा हजर व्हता. गाडी स्टेशन मजार घुसताच तेस्ले तोफास्नी सलामी दिन्ही. लष्कर नी भी मानवंदना करी. जमनाबाईसाहेब येस्ना आते वनवास सरेल व्हता, नी वापस वैभव तेस्ले भेटन. मव्हरे जमनाबाईसाहेब येस्ना राजकारभार नेम्मन चाला करता दिवाण म्हनीसन टी. माधवन येस्नी नेमणूक करी, त्या गयरा हुशार, चतुर, मुत्सद्दी व्हतात म्हनीसन राजकारभारले तेस्ना चांगला उपयोग व्हयना. तेस्न जनम तंजवावर व्हयेल व्हता, च्या ब्राह्मण होतात, गणित आणि तत्वज्ञान ना प्रोफेसर व्हतात. त्रावणकोर आणि इंदूर ना त्या दिवाण व्हयेल व्हतात. तठे बी तेस्नी कामगिरी नमुदबन, नी कटबन व्हती. १८ ७५ ना मे महिना मजार जमनाबाईसाहेब, नी टी माधव ह्या बडोदा संस्थानले आगमन झाय, आणि तव्हय पासुन तेस्नी बडोदा नी गादीवर बसाडा करता भागबल्ली वारस झामला प्रयत्न सुरु करा. *त्याच वखतले नाशिक जिल्हा, मालेगाव तालुका मजार कवळाना काशिवराव बाबाना मजारला आंडोर गोपाळ ढोर चारी ह्रायंता..*

*गोपाळ नशिब आते फळफळी येल व्हत... तेन्हा कुंडली मजार राजयोग, नी एश्र्वर्य प्राप्ती नी मर्जी व्हयेल व्हती*.....

(हाऊ लेखना संदर्भ, मा निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या पुस्तक मजारला शे, आप्ला खान्देशी लोकस्ले आपला राजा कयावा म्हनीसन हायी धडपड शे... मी मा निंबाजीराव पवार येस्ले नतमस्तक व्हस)

    आपला

   सुरेश पाटील ९००४९३२६२६

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...