गुरुवार, १ एप्रिल, २०२१

भारत खंडाचा शेवटचा आदर्श राजा श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड

 *भारत खंडाचा शेवटचा आदर्श राजा श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड*

आज श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची १५८ वी जयंती, महाराजांचे मुळ नाव गोपाळ काशीराम गायकवाड, महाराजांचा जन्म ११ मार्च १८ ६३ रोजी कौळाणे ता मालेगाव जि नाशिक खान्देशात झाला, वयाच्या अकराव्या वर्षा प्रर्यत गोपाळ गुराखी होता व वयाच्या १२ व्या वर्षी बडोद्यात महाराज खंडेराव गायकवाड यांना दत्तक गेले. 

दिवाण सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. २८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजीराव महाराज यांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३),. न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या,. ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); पंचायत राज व्यवस्था, तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली. संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले (१९०६). गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. औद्योगिक कलाशिक्षणाकरिता ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली. त्यांनी ‘प्राच्य विद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. *सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली*. त्यांनी संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली;. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली. त्यांनी या काळामध्ये इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांना भेट दिली. तेथील शिक्षण पद्धती आणि ग्रंथालय यांनी ते प्रभावित झाले. अशाच प्रकारची शिक्षण व्यवस्था आणि ग्रंथालये आपल्या देशातही निर्माण झाली पाहिजेत. या दृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी ग्रंथालय तज्ञ बॉर्डन यांना भारतामध्ये आमंत्रित केले.व भारतातील सर्वात मोठे ग्रंथालय सुरू केले. ते दहा वर्ष बडोदा संस्थानांमध्ये ग्रंथालय प्रमुख म्हणून कार्यरत होते. बॉर्डन यांच्या मार्गदर्शनाखाली बडोदा संस्थानात ग्रंथालयाचे जाळे निर्माण करण्यात आले संस्थानांमध्ये अनेक ग्रंथालये स्थापन करण्यात आली. फिरती ग्रंथालये, ग्राम ग्रंथालये सुरू झाली. *महाराज सयाजीराव गायकवाड यांनी स्वतः ग्रंथालयशास्त्राचे शिक्षण घेतले होते*. खऱ्या अर्थाने ते भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक आहेत.


सामाजिक क्षेत्रात सयाजीराव गायकवाडांनी केलेली कामगिरीही त्यांच्या सामाजिक सुधारणेची साक्ष देणारी आहे. पडदापद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्याविक्रयबंदी,हिजड्यांच्या लिंग छेदावर बंदी, मिश्रविवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. *घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला*. *हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२)*. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मॅट्रीक नंतरची शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली, तसेच उच्च शिक्षणासाठी लंडन पाठविले व पाऊण लाखाची शिक्षवृत्ती दीली, आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४).


बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली, याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू. *लक्ष्मीविलास राजवाडा*, वस्तुसंग्रहालय, कलावीथी, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे. महाराज सयाजीराव गायकवाड हे दातृत्वासाठी नेहमी तत्पर असत. सत्पात्री दान देण्यात ते नेहमीच अग्रेसर होते. हिंदुस्थानातील नव्हे तर जगातील अनेक गरजवंतांना त्यांनी उदार हस्ते मदत केली होती. ज्यावेळी पुत्रवत प्रेम असणारी त्यांची प्रजा संकटात असेल त्यावेळी त्यांचे दातृत्व आणि कार्य खूपच मोलाचे ठरलेले दिसून येते.


सयाजीराव प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक करत हे नियोजन करत असताना ते नेहमीच दूरदृष्टी ठेवत. त्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन नेहमीच उत्कृष्ट असे. महाराज अशा प्रकारची मदत करत असताना प्रजेला परावलंबी करण्यापेक्षा स्वावलंबी करण्याकडे त्यांचा मोठा कल असे. शंभर वर्षांपूर्वी महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उद्भवलेल्या गंभीर संकटाचे उत्तम व्यवस्थापन करून जनतेला दिलासा प्राप्त करून दिला. या संकटात महाराजांनी संस्थानातील सर्व यंत्रणा कार्यरत केली. लोकांना मदत पोहोचवली. दुष्काळाच्या काळात ज्यावेळेस ते दौऱ्यावर होते, त्यावेळेस शेतकरींची अवस्था बघुन त्यांना रडू कोसळले, त्यांनी त्वरीत दरबारातील चांदीचे हत्ती घोडे मोडून बारडोली, गणदेवी परीसरात लगेच मदत केली, पहिला साखर कारखाना गणदेवी येथे उभारला, सयाजी सरोवर बांधले, शेतकरी करीता बॅक आॅफ बडोद्याची स्थापना केली. ते प्रजाहितदक्ष राजे होते. जनतेचे कल्याण हाच माझ्या जीवनाचा ध्यास आहे असे ते म्हणत. या विचारांप्रमाणे त्यांनी संपूर्ण आयुष्य प्रजेसाठी व्यतीत केले शिक्षणाचे महत्त्व या जाणत्या राजाने जाणले होते. अनेक सुधारणा करताना त्यांनी शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला. शेतकरी वर्गाला त्यांनी दुष्काळ आणि अतिवृष्टी या काळात मदत केली


बडोद्यात १९२७च्या जुलै महिन्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. यावेळी चार दिवसांमध्ये नेहमीपेक्षा  जास्त पाऊस पडला. यावेळी वाघोडियामध्ये ५५ इंच पावसाची नोंद झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नदी-नाल्यांना महापूर आला. हे सर्व अचानक घडले. लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी आपली घरेदारे जनावरे व साधनसंपत्ती सोडून पलायन करावे लागे.पूर्वी अशा संकटांची पूर्वसूचना देण्यासाठी यंत्रणा नव्हती. त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. या काळात थोडीफार असणारी संपर्क यंत्रणा कोलमडली. कोणत्या भागात किती नुकसान झाले याची माहिती समजायला थोडा वेळ लागला. परंतु पुराची भीषणता आणि झालेली जीवित आणि वित्तहानी पाहता बडोद्यातील प्रशासन ताबडतोब कामाला लागले. या महापूरातून सर्वप्रथम प्रशासनाने वेगवेगळ्या भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आणि कमीत कमी हाणी कशी होईल याकडे लक्ष पुरवले. त्यासाठी उपाययोजना केल्या. लोकांबरोबर शेतकऱ्यांच्या जनावरांनाही सुरक्षित स्थळी हलवले. अधिकारी आणि अधिकारी नसलेल्या लोकांनी ही सर्व प्रकारच्या मदत कार्यात भाग घेतला. शहरात सर्वांनी मिळून काम केले. उपलब्ध असलेल्या सर्वच साधनांचा वापर करून स्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. निराधार आणि बेघर लोकांना तात्काळ मदत पुरवली. बडोदा शहर आणि इतर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक इमारती आणि धर्मशाळा नागरिकांसाठी खुला करण्यात आल्या. लोकांना मदतीसाठी सरकारतर्फे तातडीने पन्नास हजार रुपये मंजूर करण्यात आले. प्रशासनाच्या या सहकार्यामुळे महाभयंकर पुराच्या काळातही लोकांना दिलासा मिळाला.


सयाजीराव गायकावाडांना प्रवासाची अत्यंत आवड होती, असे म्हणतात व्यासांनी जग उष्टविले, तसेच महाराजांनी जग भ्रमण केले. त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. लो. टिळक, बाबू अरविंद घोष या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. त्यांनी १३ भारत रत्नांना मदत केली, राष्ट्रीय  आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे म्हटले जाते. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले. ‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना बडोद्यात बोलवून त्यांचा भव्य सत्कार केला होता. ज्योतीबांचे शेतकऱ्यांचे आसूड ह्या पुस्तकाचा प्रकाशनाचा संपूर्ण खर्च महाराजांनी केला होता, तसेच महात्मा फुले यांनी महाराजांवर पोवाडा लिहिला आहे, महात्मा ज्योतिबा गेल्यावर सुध्दा सावित्रीबाई फुले यांना मरेपर्यंत पेंशन दिली होती, यशवंत आजारी असतांना मदत केली होती, दादाभाई नौरोजी यांना परदेशात निवडणूक लढविण्यास निधी दिला होता. भुमिगतांना व त्यांच्या परिवारांना आर्थिक मदत केली होती, आज मुंबईत पोलीस मुख्यालय आहे त्याचा बांधकामाचा संपूर्ण खर्च गायकवाड परिवाराने केला आहे.

असा हा राजा दुर्लक्षित का राहिला हे न उमगलेले कोढेआहे. ज्यांच्या मदतीने १३ भारत रत्न घडले, ते मात्र उपेक्षित राहिले, आम्ही खान्देशी लोक सुध्दा इतके करंटे आहोत की, आमचा राजा आम्हाला सुध्दा कळाला नाही, श्रीमंत सयाजीराव महाराज यांचे ज्या वेळेस मुंबईत देहावसान झाले, त्यावेळेस आचार्य अत्रे यांनी मराठा मध्ये अग्रलेख लिहिला होता की, राजा अशोक सम्राट व छत्रपती शिवाजी महाराज यांचे संयुक्त मिश्रण तयार करुन जे रसायन तयार होईल ते रसायन म्हणजे श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड होय, *अश्या ह्या भारत वर्षाच्या, भारत खंडाच्या शेवटच्या आदर्श राजास त्यांच्या जयंती निमित्त खान्देश हित संग्राम व तमाम खान्देश हित संग्राम च्या कार्यकर्त्यांकडून कोटी कोटी प्रणाम!*

प्रवक्ता

खान्देश हित संग्राम

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - सवसार* *भाग.. २५

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - सवसार*

*भाग.. २५*

        सुक दुकना परसंग परतेक ना जीवन मजार कमी जास्ती येत ह्रातस. महाराजस्ना भाग मजार परमभाग्याना पल येल व्हतात,तसा गयरा दुकना बी पल येल व्हतात. पण महाराज सवसारना सुकदुकन्या घटना गयरा समतोल बुध्दीनी नजर मजार दखेत. त्या एकसावा सपरिवार दौरावर जायी ह्रायन्हांत तव्हय तेस्नी दुसरी आंडेर पुतळाबाबास्ले. एक दिन पालखीम्हायीन लयी जायी ह्रायन्हांत. तेवढाम्हा पालखी मुडीसन पडनी, नी राजकन्याले बराज मार लागना. पालखी मुडनी म्हणजे काहीतरी आपशकुन झाय आस महाराणी चिमनाबाई येस्ले ग्रह झाया नी तेस्ना आंतपमनले धक्का लागना.मव्हरे राजकन्या न दुखन वाढन नी तीस्ले देवबा लयी ग्या. तव्हय पासुन महाराणी चिमनाबाई येस्नी तब्बेत बिगडी गयी, तीस्ले तपास तव्हय कयन की तेस्ले क्षय रोग व्हयेल शे, हवा बदलावा करता तेस्ले मुंबईले ठेव. मंग काही दिन जावावर तेस्ले वापस बडोदाले आण. पण बडोदाले येव्हावर तेस्नी तब्बेत आजुन बिघडनी, नी ७ मे १८८५ले तेस्नी जीवनयात्रा सरी गयी. हाऊ परसंग मुये महाराज गयरा दुखी व्हयनात. जास्त कामना याप, नी राणी न दुक मुये महाराजस्नी झोप गयी.. तेस्ले झोपमोड ना आजार जडी ग्या. तेस्नी तब्बेत बिघडत गयी. त्या अशक्त व्हत ग्यात, तेस्ना डाॅक्टरनी तेस्ले हबाबदल करा कराता इलायेत जाव्हाना सल्ला दिन्हा. तेस्ना युरोप ना दौरा न कारण हायी दुकच व्हत. 

         पाच सहा महिना महाराज गयरा नरवस व्हतात. महाराणी जमनाबाईसाहेब, नी बाकीना जेठा मंडईस्नी तेस्ले दुसर लगीन करता मनायी लिन्ह. तेस्नी सम्मती देव्हावर पोरीस्ना तपास चालू करा. देवास्ना सरदार घाटगे येस्नी आंडेर गजराबाई हायी वधू म्हनीसन पक्क कर. पसंती व्हवावर साधी पध्दत मजार महाराजास्न लगीन लागण. महाराज तब्बेत, स्वास्थ्य करता नयी महाराणी ना संगे काही दिन उटी नी अबु ले ह्रायन्हात. उटी ले व्हतात तव्हयच महाराणी तठे बायतीन व्हयन्यात तेस्ले आंडोर झाया. तेन्ह नाव जयसिंहराव आस ठेव. 

          पयली महाराणी चिमनाबाई येस्नी याद करा करता सुरसागर तलावनानजीक न्यायमंदीर नी गयरी मोठी देखावानी हायली बांधी. त्या हायली मजार उच्च न्यायालयनी स्थापना करी. हायी हायली गयरी मोठी, नी मोहक शे, नी बडोदान भुषण शे. महाराणी ना संगमरवरी पुतळा हायली ना गयर मोठ समागृहमजार बसाडा. त्या पुतळा ना खाले स्मृतीलेख कोरेल सशल शे, 'ह्या हायली तर्फे एक प्रेमळ पत्नी नी वत्सल माता व्हयेल महाराणी ना शांत, परोपकारी, नी मनमिळाऊ स्वभाव बद्दल वाटस म्हनीसन हायी आदरतुन स्मारक करानी मन्ही इच्छा शे' 

         उमामाय महाराजस्नी माय, ह्या बडोदा मजार रमण्यानहीत,तेस्ले राजवैभव पचन नही. बडोदाले तेस्न मन लागे नही. उमामाय नी अवचितरावस्नी माय नवलीबाई ह्या दोन तीन महिना फक्त बडोदाले ह्राहेत, बाकीना दिन त्या कवळाणालेज ह्राहेत. तठे तेस्ना कडे खंडोगणती गायी, ढोर व्हतात. दुधदुभतानी रेलचेल ह्राहे. नजीक ना कोणी नातलग जर बडोदा जाव्हाले निंघनात की, उमामाय महाराजस्ना करता गावठी तुपनी बरणी भरीस वाट लायेत. तेन्हा संगे तेस्नी तयार करेल करंज्या, सांजय्रा, रायत, पापड आसा पदार्थ धाडेत. महाराज आप्ला भाऊस्ना संगे जुनी याद करेत, नी गप्पा टप्पा करत करत त्या पदार्थ खायेत. 

         माय उमामाय नी महाराजस्न्या चुलत्या बडोदा मजारली शाही रितभात, नी पडता पध्दत नी सवय नही व्हती म्हनीसन त्या कटाई जायेत. सदानकदा तेस्ना चुका दाखाळेत  म्हनीसन तेस्ले आखळेल सारख वाटे. कवळाणा कडेज जाव्हा नी तेस्ले ओढ लागे, अहिरानी मजारल्या तेस्न्या गप्पा गयय्रा मज्यान्या ह्राहेत. 

      . उमामाय म्हणेत, "बडोदा मजार काय करमत नही माय! वावरात जानं नही, शिवरात जानं नही, येळान मायीक धरेल बांधेल सारख एक जागे बशी ह्राव्हो. तेवढ खिडकी वाटे बिटीबिटी पाहि ह्राव्हा. हाऊ ते कच्चा तुरुंग शे!, तेन्हावर नवलीबाई म्हणेत," हाव ना माय, कोणी म्हणस आठे बसु नका, तठे बसु नका. कोनी म्हणस मोठाईन बोलु नका, जीव कटाळी जास आठे! सोनाना बलका खाव्हाले मिळस, पण सोनाना पिंजरा म्हा ह्रान पडस", 

         महाराजस्नी परवानगी भेटनी का मंग त्या गयय्रा खुशीमा कवळाणाले जाव्हानी तयारी करेत. तठे ग्यात की पाहुनास्ना पावनच्यार मजार त्या गुंग व्हयी जायेत. बडोदा न्या राजवैभव न्या गोटम्हा त्या गुंग व्हयी जायेत. तठला बठ्ठा कारभार निंबाळकर समायेत. त्या येले महाजस्नी माय उमामायले पत्र लिखेल व्हत. तेन्हा वरथाईन तेस्ना इचार कयतस. ते पत्र मव्हरे शे... 

                                 बडोदा 

                     मकरपुरा पॅलेस 

                        दिनांक १८ ८९ 

तीर्थरूप, गंगारुप मातोश्री आईसाहेब, मुक्काम कवळाणे, ता मालेगाव जि नाशिक 

वडिलांच्या सेवेशी अपत्य बालके सयाजीराव गायकवाड यांचा दोन्ही कर जोडुन त्रिकाळचरणी मस्तक ठेवुन कृतानेक शिरसाष्टांग नमस्कार. 

    चि विजयीभव फत्तेसिंहराव व जयसिंहराव यांची, आमची इकडील सर्वांची तब्बेत चांगली आहे. आपणही प्रकृतीची काळजी घेणे. आपणास पंढरपूर जायचे असल्यास नात्यातील चांगली माणसे बरोबर घ्यावीत. त्यांचाही खर्च आपणच करावा. निबांळकरांना बरोबर नेल्यास आम्हांला काळजी राहणार नाही. पंढरपूरहुन आल्यावर सहस्रभोजन करावे. त्यानंतर बडोद्यास निघुन येणे. बाळराजे फत्तेसिंहराव आपली आठवण करतात. आपल्या कडील कुशल कळविणे. 

                 आपला आज्ञाधारक 

                     सयाजीराव 

*क्रमशः*

         (हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

     ..... सुरेश पाटील 

     ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - सवसार भाग २४.

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना - सवसार*.        

*भाग २४......*

महाराज, महाराणी चिमणाबाई, मातोश्री जमनाबाईसाहेब हायी बठ्ठ राजघराणी जुना राजवाडा मजार ह्राहेत. काशिराव बाबा, उमामाय, नी बाकीना नमस्कार परिवार मातर सामने ना वाडा मजार ह्राहेत. तेस्ना रोजना कार्यक्रम ठरायेल ठरायेल ह्राहे. रामपायटा मजार आंग धोन, मंग कसरत, मंग न्यारी, मंग दोन तास मजार वाचन बिचन झाये की ११ वाजता जेवण करेत, नी मंग सरकारी काम तीन ते च्यार तास करेत, ते झाय की येल लोकस्न्या भेटी गाठी करेत, दिनमाव्हतले फिराले जायेत, फिरी उन्हात की मयतर मंडइ संगे गप्पाटप्पा करेत, मंग जेवण करेत, जेवण झाय की दोन तास वाचन करेत नी ११ वाजता जपी जायेत. सयर पासुन दुर मकरपुरा पॅलेस मजार राव्हाले जाव्हावर महाराज आले १८८३ मजार पयला आंडोर झाया. तव्हय हत्तीवर बशिसन साखर वाटी. राजपुत्रा न नाव फत्तेसिहराव आस ठेव. दान धर्म करीसन आनंद मनाया.

महाराजस्ना संगे मानकरी म्हनीसन आनंदराव गायकवाड, माधवराव गायकवाड, दादासाहेब गायकवाड, केशवराव सावंत, गजाननराव शेवाळे नी खंडेराव पवार हायी मंडई ह्राहे. महाराजास्ना नजीक ह्राहीसन तेस्न्या सुखसोयीस्वर देखरेख ठेवान, तेस्न बठ्ठ नेम्मन चालु शे का नही हायी दखण ह्या काम हायी मानकरी मंडई करे. महाराजस्ना संगे खेय मजार भाग लेव्हाना, करमणुकी मजार भाग लेव्हान, तेस्ना संगे जेवण करण, राजवाडा मजार राव्हान, आसा तेस्ना नित्तनेम व्हता. ह्या पैकी बराज जणी आडानी व्हतात म्हनीसन महाराज कोणत पुस्तक वाचतस ते ध्यान मजार ठेवान. तारा, पत्रा उणात म्हणजे मव्हरली येवस्था करण, महाराजस्नी लिखेल पत्रा धाडन, येल पाव्हणास्नी येवस्था करण, आसा कामस मजार खास करीसन तेस्ना उपयोग व्हये. तस तेस्न बोलणबी असुद ह्राहे. आनंदराव बडोदा सयर मजार फिरेत तव्हय रस्तावर पाणी न्या डाबा भरेल ह्राहेत. त्या डाबा दकिसन त्या म्हणेत, "बडोदामा समदीकडे डाबोल्ला हायेत," आस तेस्न मराठी व्हत. महाराजस्नी सारखी शिकानी तेस्नी दानत नही व्हती. मातर ह्या लोक महाराजस्ना नखजिव्हा यीना व्हतात, तेस्ना मुये महाराजस्नी करमणूक व्हयी जाये. महाराज खुशीमा ह्राहेत तव्हय तेस्ना भासा गजाननराव शेवाळे येस्ले मोटेवरचे गाण, खंडाबान गाण, लगीन ना पंगत मजार व्हयेत त्या क्ष्लोक गायान काम सांगेत, कव्हय मव्हय रंगमा ह्रायन्हात की, आप्ली माय उमामाय ना संगे अहिरानी बोलेत, तेस्नी खेसर करेत, राजवाडा मजार, आबुदाबी, इटु दांडू खेत, मज्या मस्ती करेत म्हनीसन त्या सदा प्रसन्न ह्राहेत.

         महाराजास्न सिक्सन शायनी पध्दतप्रमाने सर्वांगीण नही व्हयेल मुये व्यवहार मजार गयय्रा आडचनी पयदा व्हयेत. व्यवहारी अपूर्णांक, वजन, मापे, हिशोब ह्या महाराजस्ना कच्चा राव्हा मुये काही धाकल्ला मोठ्ठ्या चुका तेस्न्या व्हयेत. ह्या इषय मोठाव्हवावर त्या जाणीबुजीसन शिकणात. तीनचर्तुथांश, पाच सप्तामांश, ह्या सबद्स्ना तेस्ले बोध व्हये नही, सरदेसाईस्नी तेस्ले हायी मांगताईन शिकाड. शिके तव्हय त्या बारीक सारीक गोष्टीस्नी पारक करेत आप्ली चुकी व्हव्हाले नको म्हणीसन गयरी कायजी लेत. महाराज रोज तेस्नी नित्यक्रम नी वही लिखेत. ह्या वहीना बाबत मजार एक सावा माधवराव गायकवाड येस्नी महाराजस्ले इचार, "आपीन रोज बारीक सारीक गोष्टी लिखी काडतस तेन्ह महत्व काय सशल शे,? " तव्हय महाराज बोलणात, "आश्या गोष्टी लिखीसन ठेयात म्हणजे जुनी याद जित्ती ह्रास, तेस्ना संगे आपल्या भावना जुडेल ह्रातीस. कव्हय मव्हय ह्या बारीक सारीक गोष्टीस्ले इतिहास मजार महत्व यी जास. उदाहरण देवान झाय ते, आप्ला वाडवडिलस्नी नाशिक नी तिरमेकेश्वर तीर्थस्ले भेटी देल शेत, तेस्नी नोंद तठला बाम्हणस्नी चांगली पध्दत मजार लिखी ठेल व्हती, तेन्हामुयेच आप्ल कवळाणा न घरान बडोदा न राजघराण एकच शे हायी सिद्ध करता उण. म्हणीसन आप्ला भाग्योदय घडान मांगे नाशिक नी तिरमेकेश्वर ना बाम्हणस्ना सिव्हाना वाटा शे आस मी मानस, ते लिखी ठेल नोंदीज आपले कामले उन्ह्यात, म्हनीसन आपला खरा भाग्यविधाता ह्या बाम्हन शेत. 

            बडोदाले महाराज खान्देश म्हायीन जाव्हा मुये सुरवात पासुन तेस्न मन बडोदा ना येव्हार मजार अलिप्त व्हत. तेन्हा मुये तेस्ना सभाव चौकस बनत गया, कोणज मन नही दुखावता त्या परिवार नी राजकारभार मजारला मंडईसना मन समायी लेत. तेस्ना इचार समजी लेवानी सवय पाडी. कटकारस्थानी, चुगलीखोरस्न काहीच चाले नही. नाताना लोक, नी नोकरचाकर येस्ना संगे कामापुरता संबंध ठीसन त्या आप्ला मन ना ठाक्या कोणलेज लागु देत नही. केणतीबी गोटनाबारामा आप्ल मत बनावर बी, आजुन काही नवीन माहिती नियानी आग्रह न करता दिलखुलास पणानी आप्ल मत बदली करेत. राजाजी इठ्ठल पुणावालाले राजवाडा ना हापीसर बनायेल व्हता. हाऊ माणुस सज्जन नी निपापी व्हता. पण तेस्ना चांगुलपणा ना फायदा तेस्ना हात खालना लोक लेत. नी लबाड्या करेत. तस युरोपियन लोकस्न्या भेटीगाठी, नी जेवण नी येवस्था जुना आधिकारीस्ना हात वरी नेम्मन नही व्हये. म्हणीसन पेस्तनजी येस्ले खाजगी कारभारी म्हनीसन नेम. तेन्हा पयले तेस्नी आप्ला खान्देश मजार कवळाणा गावले आनंदराव येस्ना करता वाडा न काम बांधाले सुरवात करेल व्हती. तेन्हावर देखरेख करा करता पेस्तनजी येस्नी नेमणूक करेल व्हती. ते काम तेस्नी मोठी कायजी लिसन खंडाळवाला ह्या ठेकेदार कडथाईन करी लिन्ह. म्हणीसन महाराजस्नी तेस्ले आजुन आप्ला नजीक कर. १८८५ ले वाडा न बांधीसन झायावर घरशांती ना निमितथाईन आंगेपांगेना बठ्ठा खेडास्ले पुरणपुयी न जेवण दिन्ह. तव्हय सोता उमामाय हाजीर व्हत्यात. चुलत भाऊस्ना करता बी वाडा बांधी दिन्हा. त्या दोन ताल ना वाडा आज बी रुबाब मजार उभा शेत. पण इतला मोठा शेत, तठे धाकल्ला परिवार राहु शकतस नही, त्या घाबरी जातीन. मुख्य वाडा उजाड व्हयी जायेल शे, पण त्या वाडानी जुन्या आठवणी जित्त्या ठेल शेत. 

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राजमजार - सिक्सन परसार भाग २३...

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राजमजार - सिक्सन परसार*

*भाग २३...*

१९०७ सालले अलहाबादना लोकस्नी मानपान करा त्या पानंटावर तेस्नी लिखेल व्हत,'भारत मजारला हिंदु राजास्ना सारख तुम्ही परजाहितन काम करीह्रायन्हात तेन्हा नामी काम नी भर म्हणजे आप्ला राज्या मजार करेल सक्तीन फुकटन सिक्सन. ग्यान हायी बठ्ठास्मा पवतीर गोट शे, नादारी, रोग नी गुन्हा ह्या अज्ञान म्हायीनच घडतस,ते सर्व तुम्ही सराव म्हणीसन सुखसाधन तुम्हणी जनताले मियन. आपली कर्म ना फायदा आप्ली जनतालेच मियी ह्रायन्ही आस नही, ते हिंदुस्थान मजार गयरा लोकस्ले आपला फायदा हुयी ह्रायन्हा, आप्ली संस्कृतींना, नी आप्ली देशभक्ती दकीसन आम्ले तुम्ही प्रिय वाटतस. 

             बनारस हिंदू इद्यापीठ करता मदन मोहन मालवीय येस्नी महाराजसकडे एक लाखनी मदत मांगी व्हती. तेन्हावर महाराजस्नी तेस्ले एक सुचना करी, "तुम्ही तुम्हणा इद्यापीठ मजार दोन हरिजन, दोन बौध्द, दोन मुसलमान, दोन बामणस्ना आसा पोर ल्या, तेस्ना राव्हानी, खाव्हापेव्हानी बठ्ठी जिम्मेदारी गायकवाड सरकार करीन, पण मन्ही एक अट शे, हरिजनस्ना दोन पोरस्ना पयकी एकले वेद, नी दुसराले कुराण ना आभ्यास द्या. मुसलमान ना पोरस्ले एकले बायबल, नी दुसराले वेद ना आभ्यास, बामण पोरस्ले एकले कुराण, नी दुसराले बायबल ना अभ्यास, ख्रिश्चन ना पोरस्ले एकले बौद्ध धर्मना, नी एकले वेदस्ना आभ्यास शिकाडा... पंडीतजीस्नी गयरी उशीरा का होईना पण हायी सुचना मान्ही लिन्ही... महाराजस्नी बी एक लाख ना बदला मजार दोन लाखनी मदत करी. सर्व धर्मस्मा सांमजसपना पयदा व्हवो हायी महाराजस्नी तयमय व्हती. तेन्हामुये जगदुन्यामजारला गयरा कुट प्रश्न सुटी जातीन. नी सोपा व्हतीन आस महाराजस्ले वाटे. मालवीयजीस्नी बी महाराजस्ले कुलगुरू पद स्विकारानी इंनंती करी. महाराज असा थोर देशभक्त नी इद्या वर पिरीम करणारा व्यक्ती व्हतात. तसच खाशेराव जाधव, डाॅ बाबासाहेब आंबेडकर आसा गयरा हुशार लोकस्ले महाराज येस्नी इदेश मजार धाडीसन सिक्सन करा करता आर्थिक मदत करीसन सिक्सन करी लिन्ह. त्यामुये तेस्ना व्यक्तीमत्व इकास ते झाया, पण राज्याले बी तेस्ना उपयोग झाया. पाली भाषा ले जीवदान मियो, म्हनीसन पाली भाषा करता मोक्याहातनी आर्थिक मदत करीसन चांगला हुशार पोरस्ले शिष्यवृत्ती दिसन पुणाले फर्ग्युसन कॉलेज मजार पाली भाषा शिकाडाले धाड. 

           बडोदा मजार काॅलेज ना सुवर्ण महोत्सव मजार अध्यक्षीय भासन करतांना महाराज बोलणात, "हायी काॅलेज म्हणजे मन्हा बठ्ठा संस्था मजारली दिपस्तंभ शे आस मी मानस मन्हासमोर बशेल बठ्ठा आजीमाजी इद्यार्थी हायी काॅलेजना उपकार मानतस तेन्हामुये हायी काॅलेजना च्यारीमेर डंका वाजस. मव्हरला काय हाऊ इज्ञान ना काय ह्राहणार शे. पण इज्ञान ना मांगे पयतांना इज्ञान नी ज्ञान माणस्नाकरता शेत येन्ही जान ठेवा. आपीन आप्ला ग्यान उपयोग कसा करतस तेन्हावर अवलंब ह्रास ग्यान इज्ञानमजारल जे उदात्त नी मोठी वारस परंपरा आप्ला कडे येल शे. तो वारसा कोनताबी एक वंस नी एक देस्नी मक्तेदारी नही शे. हाऊ वारसा आप्ला सोताना आप्पलपोट्या परमाने वापराले नही पाहिजे. ते तो जास्तीमा जास्ती विकसित करीसन आप्ला गरीब, श्रीमंत, बठ्ठाच भाऊबहिनीसना कल्याण करता तेन्हा आपीन वापर करो तेन्हा करता तो शे. ह्या गोटनी जानीव हाऊज लोकशाहीना आर्थ शे. लोकशाही काय शे येन्ही जिम्मेदारी तुम्हणा सारखा सिकेलसवरेल तरणा जुवानस्नी शे. आपीन ज्या समाज मजार ह्रातस तो समाज आखो चांगला, जास्ती समर्थ नी जास्ती मुक्त करानी जिद्द हर स्त्री - पुरुष नी पोरस मजार पयदा व्हयीन. तव्हय खरीखुरी लोकशाही उजाया मजार येइन. ग्यान, इद्यान येन्हा केंद्रबिंदू माणुस शे. हर माणुस्नी येन्हा उपयोग सोता पुरता न करता बठ्ठा समाजकरता कराले जोयजे. तेन्हामजारच बठ्ठास्न कल्याण शे आस महाराज नमुदबन बोलनात. "

               महाराजस्नी इंग्लंड, अमेरिका, नी फ्रान्स मजार बी गयय्रा संस्थास्ले देणग्या दिसन मदत कयी नी तेस्ले उपकृत कर. हायी बठ्ठ दख की महाराज येस्नी कितलमहान सिक्सन परसारन व्याप कितला अफाट व्हता हायी ध्यान मजार येस. सिक्सन परसारना तेस्नी ध्यास लेल व्हता. जगदुन्यामजारली, रोगराई, नी संघर्ष जर मिटायना व्हयीन ते सिक्सन हाऊच रामबाण हाऊज उपाय शे अशी महाजस्नी धारणा व्हती. 

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राजमजार - सिक्सन परसार* *भाग.. २२

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राजमजार - सिक्सन परसार*

*भाग.. २२*

            नाशिक, पुण, सातारा, जयगाव, धुये, कोल्हापुर, मजारल्या शैक्षणिक संस्थांस्ले महाराजस्नी गयरी मदत कयी. बहुजन समाज मजार ज्या शिकेल सवरेल लोक जुना कायमजार हुयी ग्यात तेन्ह बठ्ठ श्रेय सयाजीराव महाराजस्ले जास. महाराष्ट्र मजार तेस्नी प्रेरणामुये नामी करतबगारी पिढी तयार व्हयनी. छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, रावसाहेब थोरात, पंजाबराव देशमुख ह्या बठ्ठास्नी महाराजस्ना कडथाईन स्फूर्ती लिसन महाराष्ट्र मजार सिक्सन परसार न नामी काम कर. महाराजस्नी महाराष्ट्र मजारला नादारी ना पोरस्ना करता बडोदा मजार सयाजी वसतीगृहामजार राव्हानी, नी सिक्सननी सोय करेल व्हती.

        १९१८ ले एप्रिल महिना मजार देवळाली ह्या थंड हवान ठिकाणले महाराज राव्हाले येल व्हतात. त्या येले नाशिक मजार तेस्ना सत्कार नी तेस्ले मानपत्र. अर्पण कर व्हत. त्या समारंभले जिल्हाम्हायीन, बाहेरथाईन गयरा लोक येल व्हतात. रावसाहेब थोरात येस्न भासण झाय, नी लगेच महाराजस्न भासण झाय, तव्हय त्या बोलनात, "आठे जमेल मंडई ना मन मजारला इचार माल्हे समजाव नहीत पण मन्हा मनमा हाऊ समाज, हायी हायली, पोरस्ना कपडा, तेस्नी राहणी, व तेस्ना आचारइचार ना मन्हा मन मजार इचार चालु व्हतात. येस्नी तुलना मी नानातह्रानी करत व्हतु, युरोप, अमेरिका या देशस्नी राहणी, तेस्नी सामाजिक परिस्थिती , तेस्नी उन्नती नी आपली हिनता येन्हा बाबत मन्हा मन मजार नानतह्राना इचार यी ह्रायतांत. येन्ह कारण मी न्यारा न्यारा देशस्मजार फिरेल मुये माल्हे तुलना कराले साधन मियन. देशपर्यटन करण हायी बी एक ग्यान न साधन शे, पट्टा ना खाले उतरेल गोट आपीन वापस पट्टावर आणू शकतस तुम्हणा मजार एकी, नी ग्यान मियानी कटबन इच्छा निर्माण व्हवाले जोयजे. सिक्सन परसारन करता मी ३० ते ३५ वरीस फाइल झटी ह्रायन्हु. तुम्ही ज्या महान इचार दाखाडात की, मराठास्ना करताच हायी संस्था नही, ते बाकीना लोकस्ना करता बी आम्हनी काम करानी तयारी शे, हायी तुम्हण कवतीक करा सारख शे, कारण आपला फक्त इकास झाया म्हणजे बठ्ठास्ना इकास व्हत नही, म्हनीसन आपीन बाकीना लोकस्ले बी मदत कराले जोयजे. मी इतलच सांगस तुम्हणा हात ले यश मियो, तुम्हणी संस्थाले मी १२ हजार रुप्या नी मदत धाडस ती तुम्ही स्विकारो. "टायासना कयकयाट मजार महाराजास्न भासन सरन.

              भारत मजार जर राष्ट्रीय एकात्मता तयार करन्ही व्हयीन ते बठ्ठा जातपात ना लोकस्ले सिक्सन मियाले जोयजे. तेस्ले ते पयदा करी देव्हाले जोयजे. 'न्यु इंग्लिश स्कूल' पुणा मजारला भासण मजार महाराज बोलणात," इद्या हायी एकज वर्गले न मियता बठ्ठा स्ले मियाले जोयजे. तव्हय आप्ल पाऊल मव्हरे पडीन. हायी ध्यानमा ठेवा. बठ्ठा राष्ट्राना लोकस्नी झटाले जोयजे, फक्त एकज समाज झटीसन चालाव नही. धाकल्लास पासुन मोठ्ठलास्ले इद्या मिया करता झटाले जोयजे, तव्हयज राष्ट्र मव्हरे जायीन, जन्मताच कोणीच मोठ ह्रास नही, हायी समजन गरजस्न शे. खेडापाडास्मा इद्यान काम नामी नी चांगल व्हवाले पाहिजे. सरवास्ले जर चांगल, वाईट समजीले लागण तर आप्ली प्रगती दुर नही. हायी समजाले हरकत नही.

बडोदा राज्य मजार साल्हेर गाव व्हत, तठे आदिवासी लोक जास्त शेत, म्हनीसन नादारी ना आदिवासीस्ना पोरस्ना करता आश्रमशाय जर काढ्यात, ते नजीक बागलाण शे, मालेगाव शे, ते तठला नादारी ना पोरस्ले पुकटन सिक्सन लेता यीन हायी कल्पना महाराजस्ना मन मजार व्हती. मंग ती योजना कशी आम्मल मजार लयतायीन म्हनीसन ते दखा करता फेब्रुवारी १९३८ ले त्या साल्हेर ले उन्हात. महाराजस्न गाव मालेगाव तालुका मजार व्हत म्हणीसन, बागलाण, मालेगाव, कवळाणा ले महाराजस्ना गयरा नातागोता व्हतात. त्यामुये साहजिक बठ्ठास्ना आंग मजार संचार व्हयेल व्हता. साल्हेर मुल्हेर ना नजीक गयर मोठ मयदान सपाट करी टाकेल व्हत. नजीक न्या येहरीसवर इंजीन बठाळीसन नळ लायीसन जागाजागावर पाणी नी येवस्था करेल व्हती. तठे मालट्रका भरीसन तांदुइ, गहुणपीठ, दायासायान्या पोता, तेलमीठ, मसाला आणेल व्हतात. आदिवासीस्नी बी जेवानी येवस्था व्हती. च्यार पाच दिन पयलेज आदिवासी लोक फाटेलतुटेल कपडास्वर झुंग्या न झुंग्या येवाले लागणात. रोज बडोदाथुन अन्नधान्यान्या मालट्रका भरीसन येत नी शेड मजार खाली व्हयेत. मुल्हेर मजारला तरणा जुवान रांधान काम करेत, नी आदिवासीस्न्या पंगती बसाडेत. हजार गणती लोक जेवण करेत. महाराजस्ना करता मलमल ना तंबू व्हता, सामने दाट गर्द निय्यीगार आमराई व्हती. नजिकच आधिकारीस्ना न्हानामोठा तंबू व्हतात. मलमल ना तंबू मजार आधुनिक सुखसुविधा व्हत्यात. दिवाणखाना, बेडरुम, डायनिंग रुम, स्वच्छतागृह, आश्या सहा सात खोल्या व्हत्यात. किडकीस्ले मस्त चुणीदार पडदा लायेल व्हतात. खाले मस्त झाडा गालिचा, रजाया, आथरेल व्हत्यात. इजना गिवास्नी सोय करेल व्हती, मजार चांदीना नय लायीसन खेयत. पाणी व्हत. बाहेर मस्त फुलझाडस्न्या कुंड्या ठेल व्हत्यात. बडोदा सरकार नी इंग्रज सरकारन सैनिक पहारले व्हत, दोनीस्ना आधिकारी व्हतात नाशिक, धुये, जयगाव ना मानपान लोके बी महाराजस्नी भेट लेव्हाले येल व्हतात. महाराज मोटारने साल्हेर ले उन्हात. त्या येल रस्तावर जागाजागावर तेस्न स्वागत झाय, सुवासिनीस्नी ओवायीसन तेस्न दांडग स्वागत कर. च्यार पाच दिन महाराजस्ना मुक्काम त्या भाग मजार व्हता, तठे येल बठ्ठा तालेवान नी आदिवासीस्ना मेढ्यास्नी बैठक लिन्ही. महाराजस्नी स्क्सनसंस्थास्न्या आडचनी समजी लिन्ह्यात. आप्ला इचार मांडात. नी तठेच आदिवासीस्ना मेढ्यास्ले तेस्नी इचार "तुम्ले काही मांगन व्हयीन ते मांगा". आदिवासीस्ना मेढ्या बोलनात, "महाराज आम्हण एकच मांगन शे आम्हना पोरस्ले शाय मजार जाव्हानी बय जबरी नको. नी दारू गायावर जी बंदी शे ती नको," ते आयकीसन महाराज थंडगार पडनात, नजीकच बशेल भाऊसाहेब हिरे नी बिडकर दादा येस्ले महाराज बोलणात," दखा जीवनभर मी येस्ना करता राबनु पैसा मोडा, पण माल्हे पायजे तशी परगती बिचाय्रा दलित आणि मागास समाज नी व्हयनी नही माल्हे हायी गोट नी खत शे. आडानी लोकस्ले आप्ल हित कसामा शे तेबी समजत नही. तुम्हणा सारखा शिकेल सवरेल लोकस्नी हायी काम कराले जोयजे. मी पयसा कमी पडू देवाव नही. आदिवासी इद्यार्थी मजारतुनच कार्यकर्ता तयार व्हवाले जोयजेत. त्याच कार्यकर्ता ह्या समाजनी प्रगती जास्ती जिव्हाळा नी तयमयनी करतीन, आस माल्हे वाटस. "त्यामुये त्या भाग मजार आश्रमशाया चालु झायात, चांगला कार्यकर्ता घडनात.

         बडोदा राज्य मजारला धानक, वाघेर ह्या गुन्हेगार वृत्तीना आदिवासीस्ना पोरस्ले आश्रमशायास मजार सिक्सन मियन नी मव्हरे तेस्ले पोलीस खाता मजार नोकऱ्या दिन्ह्यात त्यामुये तेस्नी गुन्हेगारीनी लत चालनी गयी. महाराजस्नी सातारा मजार श्री छत्रपती शाहू बोर्डिंगले भेट दिन्ही. कर्मवीर भाऊराव पाटील येस्न कार्य दखीसन त्या गयरा भारायी ग्यात. ते दकीसन महाराज बोलणात, "भाऊराव येस्नी आप्ला देश मजारली जातपात वर घाव घाला जातिभेद नी सिक्सनन कार्य तेस्नी इद्यार्थीस्ले स्वावलंबन नी प्रेरणा दिसन करेल शे. मी ज्या गाव मजार पाय ठेवसु त्या गावमजार शायनी स्थापना कपीसनच बाहेर पडसु," हायी तेस्नी आप्ली लेल सपथ खरी करी दाखाडी, येल्हे म्हणतस जिद्द,"


*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे.)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड महाराज येस्ना राजमजार - सिक्सन परसार भाग २१

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड महाराज येस्ना राजमजार - सिक्सन परसार*

*भाग २१*..

बडोदा मजार महाराजास्नी कलाभवन नी स्थापना करामुये महाराजस्ना डंका आख्खा हिंदुस्थान मजार झाया. ह्या संस्था मजार, रंगशाया, चित्रशाया, शिल्पशाया, नी यंत्रइभाग आणि इणकामना वर्ग चालु करात. प्रो. त्रिभुवनदास गज्जर येस्नी हायी संस्था नी भरभराटी कयी. मव्हरे ते कलाभवन मजार इंजिनिअरिंगन सिक्सन बी चालु कर. चांगला हुशार पोर परदेस मजार धाडीसन तेस्ना उपयोग कलाभवन ना भरभराटी साठे करी लिन्हा. न्याय्रा न्याय्रा इद्या, कला शिकासाठे परदेस मजार जाव्हाले पाहिजे, हायी तेस्नी कलकत्ता मजार औद्योगिक प्रदर्शन न उद्घघाटन ना येले सांग व्हत. तव्हय त्या बोलनात, "हिंदुस्थान मजार शास्त्रीय सिक्सन ना बारा वाजी जायेल शे, म्हनीसन आपीन आप्ला देशना पोरस्ले इद्या आणि कला शिकाकरता परदेस जाव्हाले जोयजे. नी तठींग शिकी येव्हानी संधी तेस्ले मियाले जोयजे. देशना जर इकास करना व्हयीन ते नुसता शिकी लिखीसन चालाव नही, ते त्याना ग्यान मजार भर पडाले जोयजे. ग्यान लेव्हाना करता ग्यानवर बठ्ठास्ना हक शे, "

            पयलेपासुनच कलाभवन मजार एक प्रयोगशाय काढेल व्हती. तठे मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर नी आखो गयरा इषय. शिकाडेत. बठ्ठा हिंदुस्थान म्हायीन पोर तठे शिकाले येत. मव्हरे त्याच कलाभवन न नाव, फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग अॅड टेक्नाॅलाजी, नावना संस्था मजार झाय. आते तठे डिग्री न सिक्सन देतस. आसा प्रकारनी तांत्रिक सिक्सन नी सुविधा कलकत्ता नंतर भारत मजार कोठेच नही व्हती.

                   ह्या न्याय्रा न्याय्रा सिक्सन ना संगे भारतीय संगित पाठशाय स्थापन करीसन तेन्हामजार गायन, वादन सारख्या कला शिकाडेत. माध्यमिक, नी उच्च सिक्सन पेक्षा प्राथमिक सिक्सन वर महाराजस्नी जास्त भर व्हती, तशी तेस्नी मनोकामना पण व्हती. सिक्सन नाय महत्व आणि नामी हेतु चरित्रानी जडनघडन ह्रास. बठ्ठ्या परकारन्या सामाजिक सुधारणा लोकस्मा रुजाले जोहिजेत म्हणीसन लोकसिक्सन नी गयरी गरज ह्रास. बडोदा मजार सेंट्रल लायब्ररी नी स्थापना करी मि. बोर्डेन आणि कुडाळकर येस्ना देखरेख खाल वाचनालयनी आधुनिक पध्दतथाईन रचना करी, सेंट्रल लायब्ररी हायी त्या कायले आशिया मजारला बठ्ठास्मा मोठी लायब्ररी व्हती. तिन्ही घडावन बी आधुनिक करेल व्हती. लोखंडना बीम नी काचना स्लॅब बसाजीसन तीन तालनी तयार करेल शे. त्यामुये वर्दळ ना आवाज येत नही आणि वरपासून खालगुन चांगल उजाये पडस. तठे बालइविभाग गयरा चांगला आधुनिक पध्दतनी सुसज्ज करेल शे. त्या कायले त्या लायब्ररी मजार एक लाख ग्रंथ लोकस्ना करता फुकट वाचाले ठेल व्हतात. सेंट्रल लायब्ररी पेट्यामजार धाकल्ला गावस्ले पुस्तक धाडे त्या फिरत्या पेटीस्नी वाचनालये, सयाजी वैभव, आस नाव ठेल व्हत. बडोदा खर वैभव हायी सेंट्रल लायब्ररी शे आस महाराजस्ले वाटे. इतला जिव्हाळा तेस्ले लोकसिक्सन, नी ग्यान परसारना वाटे. बडोदा राज्यानी हायी वाचलयन आप्रुक व्हाईसराॅय लाॅर्ड विलिंग्डन येस्नी मव्हरला सब्देस्मा कवतीक कर व्हत, "मोफत वाचनालयमुये बडोदा संस्थान आगाजा बठ्ठा जग मजार व्हयेल शे, नी आसाज कितला तरी दिन ह्राहीन. ह्या राज्यामजार गावखेडास्ना करता जी फिरती वाचनालय शे ती जगदुन्यामा फक्त स्काॅटलॅड शिवाय कोठेच नही."

             पयले जुना लोक शारीरीक कसरत कडे ध्यान दे नहीत. बुद्धिमान माणस जर शरीर ना निरक नही ह्रायन्हात ते त्या समाजन काम चांगल करु शकतस नही. म्हणीसन महाराजस्नी शारीरीक सिक्सन नी सोय शायस्ना करी. प्रो. माणिकराव येस्ना कडथाइन योजना तयार करीसन ती रावसाहेब दिघे आणि मनोरमाबाई दिघे येस्नी मदत लिसन नामी पद्धत मजार राबाडी. याकाम मजार तेस्नी जुना पहिलवानस्ना उपयोग करी लिन्हा. तेस्नी वाया जाणारी येय नी ताकद राज्या करता वापरी लिन्ही.

*क्रमशः*


(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राजमजार - सिक्सन परसार* भाग... २०

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राजमजार - सिक्सन परसार*

भाग... २०

       प्राथमिक सिक्सन ना कल ज्या गावखेडास्मा चालु शे, त्या खेडास्मा त्या खेडास्मा ज्या धंदा चालू शेत, त्या धंदास्ना बाबत भी पोरस्ले ज्ञान शिकाडाले जोयजे. त्या गाव मजारल्या पंचायतीस्नी शाय मजारल्या उणीवा झामलीसन त्या खाताकडे लगेच कयावयाले जोयजे. धाकल्ला पोरस्ले शाय मजार जास्ती ये कोंडी न ठेवता, तेस्ना कडथाईन वस्तुपाठ ना आधार लिसन सिक्सन देव्हाना प्रयत्न कराले जोयजे. गावखेडास्मा शायमा ज्या पोर येतस त्या शेतकरी,मजुर, पारंपारीक कारारगिस्ना ह्रातस, त्यामुये तेस्ना सिक्सनवर मायबापस्नी ध्यान ह्रात नही, मंग त्या पोर धड आथाना बी ह्रातस नही नी धड थनाना बी ह्रातस नही, म्हनीसन त्या पोरस्ना कडथाईन आंगमेहनत न काम करी लेव्हाले जोयजे, तेस्ले तेस्ना पारंपारिक धंदान ज्ञान देवंहानी जरूरत शे. शाय मजारल्या सुट्ट्या स्थानिक परिस्थितीतले धरीसन असाले जोयजे. राजकारण, न्याय्रा नाय्रा भाषा येन्हा मुये देशमजार स्थिती विस्कळीत व्हस म्हनीसन महाराजस्न मत व्हत, एक देश एक भाषा जोयजे. तेव्हामुये राष्ट्रआभिमान जित्ता राहिन. म्हणीसन तेस्नी बडोदा राज्यामजार हिंदी भाषान सिक्सन सक्तीन कर. न्याय, कचेरीस मजार हिंदी भाषा वापरान हुकुम सोडा.

          महाराजस्नी दुय्यम शायास्नी संख्या इतली जोरबन वाढाई की, पुण हायी इद्या माहेर घर म्हणेत पण पुणान्या हायस्कूल पेक्षा बडोदा न्या हायस्कूल मजार दोन पट पोरीस्नी संख्या जास्त झायी. दुय्यम शायास्नी संख्या वाढा मुये बडोदा राज्यामजार महाविद्यालयस्नी संख्या गयरी वाढत गयी. तेन्हा परिणाम हाऊ झाया की, बडोदा काॅलेजन रुप बदलीसन "महाराज सयाजी युनिव्हर्सिटी "आस झाय.

बडोदा मजार पोरीस्ना करता फक्त पोरीस्नी काॅलेज काढीसन ती काॅलेज महर्षी धोंडो केशव कर्वे येस्नी एस एन डी टी ह्या संस्थाले जोडी. प्राथमिक शायस्ना मास्तरनी तयार करा करता तेस्नी "फिमेल ट्रेनिंग काॅलेज" सुरू कयी. त्या काॅलेज मजार ज्या महिला सिक्सनलेत तिस्ले भत्ता चालु करा. हायी पयल राज्य होत की, महिलास्न करता सिक्सन चालु करिसन अंशतः महिलास्न सिक्सन ना प्रश्न सोडेल व्हता. त्यामुये महाराज ह्या बाकीना संस्थान, आणि ब्रिटिश इंडिया सरकाना पेक्षा गयरा मव्हरे जाईसन वाटचाल करी ह्रायतांत.

        महाराज सदान कदा म्हणेत जर पिढी घडवनी व्हयीन ती भावी पिढी मगिलाज घडावु. शकतीस, म्हनीसन त्या सक्षम पाहिजेत. त्या जर सक्षम झायात ते चांगला नागरीक घडतीन, तस कार्य त्या करु शकतीन. बिगरबुद्दीन्या बाईसमुये सवसार निरस व्हावा नी भय ह्रास. जर महिला शिकेल सवरेल ह्रायन्ही तर मानस्ले मदत करीसन चांगल घर, चांगला पोर, चांगल राज्य, चांगला देश घडू शकस. मुंबई मजारल्या शायस मजार फक्त पोरस्ना इचार करेल व्हता तठे महिलास्नी गरज, तेस्नी मनोकामना, तेस्ना स्वभाव ना कल, येस्ना आजिबात इचार करेल नही व्हता. पोरीस्न्या. शाया चालु झायात पण सिक्सन फक्त पोरस्न. व्हत. येन्हा उलट महाजस्नी महिलास्ना करता उपयोगी, नी तेस्ना मनलेभायीन अश्या महिला पाठशाया काढेल व्हत्यात. घरजीवनशास्त्र, आरोग्यशास्त्र, बालमानसशास्त्र, समाजशास्त्र आसा आखो घरले नी समाजना काम येतीन आसा इसय चालु करात. त्या आभ्यासक्रम मजार वाचन, लेखन, इतिहास, भूगोल, गणित, सयपाक, शिवणकाम, चित्रकला गायन, सामान्यज्ञान, खेय, वस्तुपाठ नी आखो विषयमनोरंजक नी जीवन मजार फायदा ना शेत, कुटुंबवत्सल महिलास्ले घर बशीसन काही काम करता येथीन. म्हणीसन "चिमनाबाई स्त्रीउद्योगालय" न्यारा न्यारा प्रकारना उपक्रम चालू करात. महिलास्ले तेन्हा फायदा बी झाया. तसच महिलास्ना करता नामी फक्त महिलास्ना करता वाचनालय दालन चालु करात  प्रत्येक जण निरक ह्राव्होत म्हनीसन खेय चालु करात, महिलास्ले शरीर कसरत नी आवड पयदा व्हवाले पाहिजे म्हनीसन क्रिडासंनेलन महाराज भरायेत.

              जुना काय मजार राजघराणान्या महिला सिक्सनले कमीपणा समजेत. तत्राप, सनातनी लोकस्न्या टीकास्ले न मानता महाजस्नी महाराणी चिमनाबाई येस्ले शोभेल आसा आभ्यासक्रम चालु कया. नंदाबाई चितळे तेस्ले इंग्रजी शिकायेत, नी सगुनाबाई तेस्ले मराठी शिकायेत. आशी डंगरी शाय (प्रौढ सिक्सन) शंभर वरीस पयले तेस्नी आप्ला परिफाईन सुरु कयी. महाराजस्ना संघे जगदुन्यामा फिरीसन महाराणी चिमनाबाई येस्नी बारीक बारीक गोष्टीस्नी पारख करीसन ग्यान मियाव. तेस्ले नामी सिक्सन मियन म्हणीसनच त्या महाराजस्ना संगे सामाजिक काम करू लागण्यात., पुणा मजार अखिल भारतीय महिला परिषद (१९२७) मजार त्या अध्यक्षीय भाषण मजार बोलण्यात, "बाईस्नीजातले मोहकपना ना सकस मनोविकार, देहविकास, नी बुद्दीविकास व्हावा म्हनीसन बाईस्न सिक्सन न्यार न्यार व्हवाले जोयजे. सिक्सन मुये महिलास्ना न्यारा न्यारा गुणधर्मस्ना विकास बी कराले जोयजे. तसच आप्ली साधी संस्कृती ग्रहण कराणी पात्रता तेस्ना आंगे आनाले जोयजे. म्हणीसन पोरीस्ना करता खास न्याय्रा शाय पाहिजेत हायी उघड शे. पोरस्ली बाकीना इषयनासंगे, आरोग्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र, प्रपंचशास्त्र, बालसंगोपनशास्त्र येस्न सिक्सन देव्हाले जोयजे"

       

    *क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...