बुधवार, ३१ मार्च, २०२१

जव्हय एक ढोरक्या राजा व्हस(जेव्हा गुराखी राजा होतो) भाग..

 *जव्हय एक ढोरक्या राजा व्हस(जेव्हा गुराखी राजा होतो)*

 *भाग... ७*

इलियट कलेक्टर येस्ले कवळाणा गावन येड भरी जायेल व्हत. ते नित्यनेम नाशिक ना गल्ली बोय मजार फिरीसन जोतिष दखनाय्रा बाम्हणसांकडे जाइसन तालतपास कराले लागना. नशिबाथाइन तेस्ले नाशिक मजार दोन भाट भेटणात, एक व्हता विनायक भट दिक्षित,नी दुसरा व्हता त्र्यंबकेश्वर ना धोंडभट शुक्ल, येस्नाकडथाइन आशी माहिती भेटणी प्रतापराव हाऊ पिलाजीराव येस्नी आंडोर नी दमाजीराव येस्ना धाकला भाऊ व्हता. नी बडोदा संस्थान ना राजाना एकच रंगत मजारला शेत. कमिशनराव येस्नी हायी वंशावय बनाइसन कवळाणा ना गायकवाड कसा एकच रंगत ना शेत आस मत इंग्रज सरकारले कळायी दिन्ह. मंग तेन्हा धागादोरा पकडीसन उखाजीराव नी काशिराव येस्ना धाकल्ला आंडोर बदोदा संस्थान ले धाडा नी कलेक्टर इलियट येस्ले आदेश करा.

                  दुसरा दिन कलेक्टर इलियट रामपायटा मजार दिन उगताच कवळाणा ले भिडी ग्या. एक शिपाई काशिराव बाबा कडे धाडा, तो शिपाई काशिराव बाबाले बोलणा "चला तुम्ले कलेक्टर साहेबनी बलाव्ह, त्या दखा कलेक्टर साहेब झाड ना घोडावर बशेल शेत" काशिराव पाटील गांगरी ग्यात, तशीच आप्ली पगडी डोकावर चढाई, उपरन खांदावर टाक नी बाहेर निंघनात. काशिराव पाटील साहेबकडे उन्हात, संगे आप्ला धाकल्ला नमस्कार आंडोर बी व्हतात, लंगोटी घालेल नी डोकावर तेस्न्या पगड्या होत्यात, गावना लोक बी जमा हुयीग्यात, बठ्ठास्ले गावमजार कलेक्टर साहेब येल न आचंबा व्हये. बठ्ठाजन त्या गोरा साहेबकडे कवतिक मा दखेत. गोरा साहेब घोडवरथाइन पाय उतार झाया, नी मोडकी तुडकी मराठी बोलाले लागना.

"टुमास मुलगे किती पाटील?"

"ह्या दखा मन्हा तीन आंडोर, जेठा आनंदा, मझारला गोपाळ, नी धाकला संपत "

"आणि टुमच्या घरात बंधुचे मुलगे असटीलना"

"शेत साहेब, काही आते संगे शेत, बाकीना खयामजार जायेल शेत"

"बर ठीक आहे, टुमी, टुमचे मुलगे, नी भावाचे मुलगे घेवुन नाशिकला बंगल्यावर या. "

" हायी गयी करु नका, "

इतल बोलीसन गोरा साहेब, घोडाले टांग मारीसन चालना ग्या.

                         राजा बोले नी दल गाळे, तठे परजा न काय चाले, आशीगत ह्रास. काशिराव पाटील येस्नी बठ्ठा पोरस्ले लिसन नाशिकले जावानी तयारी चालु करी, उमामाय आप्ला आंडोरस्ले धाडाले तयार व्हये नही," तठे काय शे, मी मन्हा सातनवस्ना आंडोर बडोदाले इतला दुर जाऊ देणार नही"काशिराव पाटील उमामाय नी समज काढतस, नी दुसरा दिन नाशिकले जावान ठरी गये... रामपायटा मजार काशिराव पाटील येस्नी दोन घोडास्ना टांगा जुपाले लिन्हा, रात न निख्खय चांदण आभायमजार माव्यानी तयारी मजार व्हत, घरघरस्माइन घट्यास्ना दयाना आवाज नी गोड घट्यान्या ॴवीस्ना आवाज यी ह्रायनंता, गायी, म्हयसी गोठा मजार हांबरी ह्रायन्ह्यात, बठ्ठ वातावरण निरमय व्हयेल व्हत, काशिराव येस्नी टांगा जुपीसन पोरस्ले टांगामजार बसाड, बठ्ठा गावन्या बाया माणस जमा व्हयेल व्हत्यात... उखाजीराव येस्ना आंडोर दादासाहेब, काशिराव येस्ना मझारला गोपाळ, नी धाकला संपत टांगा मजार बशेल व्हतात, उमामाय न्या डोयास्न्या धारीस्ले काहीज खंड पडे नही, काशिराव येस्नी टांगा हाकलावले सुरवात करी तसा उमामाय नी हंबरडा फोडा, टांगा निंघी घ्या, गावना शिवलगुन टांगा गया, पण गोपाळ माय ना ताटातूट व्हयेल मुये तेन्हा हुंदका दाटी येल व्हता... देवबानी काय कमाल ह्रास कव्हय कोणले राजाले रंग, नी रंग ले राजा बनाई दिन.   उपडीनी झोपडी, नी झोपडनी उपडी व्हयी जास, गोपाळ नी इचार बी करेल नही व्हयीन की, मी वापस कवळाणाले येणार नही, मन्हा, मैयतर, ढोर नाला, बठ्ठा खेय कायमना सोडीसन जासु.... नाशिकले भिडावर काशिराव येस्ना व्हयखीना गोपाळ डोंगरे येस्ना कडे मुक्काम करा... दुसरा दिन कलेक्टरना बंगलावर जायीसन भेट लिन्ही, कमिशन एथरिज, नी कलेक्टर इलियट येस्नी ह्या पोरस्ले बडोदाले पवसाडानी परवानगी दिन्ही... गोपाळराव डोंगरे येस्ना कडे दोन दिन मुक्काम झाया, गोपाळराव डोंगरे येस्नी आप्ला पदरना पयसास्ना तिन्ही पोरस्ले नवा कपडा लिन्हात. नी मंग लगेच प्रेसकाॅच नावना फौजदार ना संगे कलेक्टर, नी कमिशन येस्नी परवानगी भेटताच तिन्ही पोरस्ले मुंबई मार्गे रेल्वाई मार्गे बडोदाले रवाना करी दिन्ह..... 

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

            अनुवाद 

          सुरेश पाटील             ९००४९३२६२६

जव्हय एक ढोरक्या राजा व्हस*. *(जेव्हा गुराखी राजा होतो)*. . भाग... ६

 *जव्हय एक ढोरक्या राजा व्हस*. *(जेव्हा गुराखी राजा होतो)*.   . भाग... ६

गावना नजीक एक नाला व्हता, त्या मजार झेपा करता संपत, गणपत, नी खंडू येस्ना संगे गोपाळ बी जाये. हाऊ नाला म्हणजे तेस्न रमतगमत राव्हानी जागा व्हती. सकाय.. दिनमाव्हतले त्या नालावर ह्या बठ्ठा पोर रवाले जमा व्हयेत. पावसाया मजार ह्या नालाले पूर यी जाव्हा वर येन्ह पाणी, निथ्थय, निर्मळ व्हयी जाये, मंग तेन्हावर रंगीबेरंगी पोषाख मजार तरण्या पोरी, नालाना काठवर दांडगायीनीमस्ती करणारा काही पोर, आवतेभवते पसरेल निय्यगार वावर, येस्नी सय तेस्ना आंतरमन मजाय कायम व्हती. उखाजीराव काकांस्नासंगे एक सावा गोपाळ बठ्ठा भावंडस्ना संगे बैलगाडीवर वेरुळ नी लेणी दखाले जायेल व्हता. तठे आपीन काय काय मज्या दखी हायी सारख सारख आपला मयतरस्ले गोपाळ सांगे. गाव मजार धाकलुसी साय होती, पण गोपाळ साय मजार ग्याज नही. त्यामुये गोपाळ नी अक्षयव्हयख बी व्हयेल नही व्हती. पण मस्त खाव्हान, हिंदयान, निख्खयपने भवडान, नी रवान इतलाज ह्या पोरस्ना कार्यक्रम राहे, गावमजार होणाऱ्या कुस्त्या, गारुडी ना खेय, रायरंगना खेय, डोंबारीना खेय ह्या लोकस्ना खेय दखाले भेटे..

              गावना शीववर मालेगाव ना राजेबहाद्दर. येस्नी शेकडो एकर गवताळी जंगल व्हत. गोपाळ जसा रवता झाया तसा ह्या जंगल मजार आप्ला मयतरस्ना संगे ढोर चाराले जाये. सकय्रा, चिंधा, ह्या भिलस्ना पोर, नी धनजी खैरनार ह्या गोपाळ ना मयतर व्हतात. गोपाळ नी माय उमामाय बाजरीना भाकर ना काला तुप गुयी टाकीसन, रायत, तिख, भात्यामजारा बांधी दे, झुयीझुयी वाहणारा वारा, नी नालाना काठवर संगे बशीसन मस्त न्यारीवर ताव मारेत, झरामजारल निरमय पाणी पेत.

               काय बदली ह्रायंन्ता, कवळाणा ना गायकवाड बंधुस्ले याद व्हती की, बडोदा ना घराना संगे आम्हन नात शे. वाडवडील कडथाईन मव्हरली पिढीले माहिती मियत ह्राहे, दमाजीराव गायकवाड येस्नी आपला भाऊ प्रतापराव येस्ले वाटनीसंबंधी करी देल दोन ताम्रपट नी याद व्हती, त्या ताम्रपट तेस्ना कडे व्हतात. गयरी नादारी व्हती, नी नादारी मुये तेस्ले बडोदा ले जाता उन नही बडोदा ले जाईसन काही फायदा नही अस तेस्ले वाटे. एक सावा उखाजीराव येस्ना मनमजार उन की, बडोदाले जाव्हो, तठे नवकरी मांगो, नही ते काही पयसाआळखास्नी मदत मांगो, म्हणजे परिवार नी नादारी दुर व्हयीन, आस तेस्ना मनमा येव्हावर त्या मालेगावले ग्यात, तठे तेस्ले अचानक खंडेराव महाराज येस्ना हुजय्रा दामोदर पवार ह्या पवार वाडा मजार भेटणात. दामोदर पवार हाऊ आप्ला धाकला भाऊना करता सोयरीक दखाले निरपुर ता बागलाण आठे येल व्हतात, नी उखाजीराव येस्नी चुलतबहिण निरपुर नजीक खमतानाले देल व्हती, त्या बागमजारली सगासाई नातागोतानी चांगली माहिती उखाजीराव येस्ले व्हती, म्हनीसन दामोदर पवारना संगे त्या निरपुर ले ग्यात, नी पोरगी पसंत करीसन लगीन सोबन आयोजन बडोदाले करान ठराव. मंग निरपुर ना वायना संगे लगीन सोबन ले उखाजीराव बडोदाले ग्यात, लगीन सोबन आवरावर हुजय्रा दामोदर पवारना जेठा भाऊ गणपतरावना संगे जायीसन मोती बाग मजार खंडेराव गायकवाड येस्नी भेट लिन्ही... उखाजीराव येस्नी संगे आणेल दोन ताम्रपट खंडेराव गायकवाड येस्ले दाखाडात. उखाजीराव येस्नी तेस्ले इंनंती करी की, माल्हे आठे बडोदा संस्थान मजार कोठेतरी नेमणूक करा, नही ते तुम्हले पोरसोर नही शे, ते तुम्ही आम्हना एखादा आंडोर दत्तक लेव्हो. खंडेराव महाराज येस्नी उखाजीराव येस्ना मानपान करा, पांगोट, धोतर, उपरन, मानपान पोषाख दिन्हा नी खर्चा करता काही रक्कम दिन्ही. बाकी काही बोलना नहीत. तीन च्यार वरीस्मा खंडेराव महाराज स्वर्गे ग्यात, नी तो इषय तसाच मांगे पडना. मव्हरे जव्हय जमनाबाईसाहेब पुणाले होत्यात तव्हय उखाजीराव येस्नी तेस्नी भेट लिन्ही, जमनाबाईसाहेब येस्नी एकज सांग, जर देबाना क्रुपाथाईन जर चांगला दिन उन्हात ते मी तुम्ले नक्की मदत करसु, नी जरासाच दिन मजार एक अकल्पित बाका प्रसंग घडी उन्हा... 

                   १८ ७५ मजार कवळाणा गाव मजार एक अकल्पित घटना घडणी, रामपायटा मजार पुरव कडथाईन काही पोलीस येतांना दिसनात, लोकस्ना मन मजार भिती, नी नवल निर्माण झाय. नजीक येव्हावर तेस्नी उखाजीराव, नी काशिराव येस्ना पोरसोरस्ना बाबत इचार पुस करी, काशिराव येस्नी सांगेल बठ्ठी गोट पोलीसस्नी नाशिकना कलेक्टरले डब्लु जी इलियट येस्ले सांगी, उखाजीराव, नी काशिराव येस्ना आंडोर बडोदाले जाणार आशी चर्चा रंगनी, बठ्ठी कडे बातमी पसरनी, तव्हय उमामाय आप्ला आंडरोस्ले घरना बाहेर निंघु नही दे.. कारण लालूच दाखाडीसन पोर पयाडी लयी जातस आसा उमामाय ना समज व्हता..... 


         (हाऊ लेख, अहिरानी अनुवाद मा निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

*क्रमशः*

                

                आपला 

         सुरेश पाटील ९००४९३२६२६

जव्हय एक ढोरक्या राजा व्हस(जेव्हा एक गुराखी राजा होतो).. भाग.. ५

 जव्हय एक ढोरक्या राजा व्हस(जेव्हा एक गुराखी राजा होतो)..

भाग.. ५

*४ भाग लगुन आपीन वाच बडोदा संस्थान ना उगम, त्या संस्थान न नाव लौकिक करणारा राजानी किर्ती आपीन वाचुत*...

         श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्न न्हानपण खान्देश मजार मालेगाव तालुका, कवळाणे ह्या गारखेडा मजार गये, कवळाणे गाव मजार गायकवाडस्ना सात घरे व्हतात, कुळकर्णी न एक घर, नी बाकी साठ ते सत्तर घरे शंभर वरीस पयले येल व्हतात. खान्देश मजार जास्त करीसन घरे थाबाना ह्रातस, तसाच घरे कवळाणाले धाबा ना व्हतात, त्या काय मजार, कापूस, बाजरी, गहु पिकेत, गावना नजीक ना नाला मजार फक्त पावसाया मजार पाणि ह्राहे. गावना मजार बरोबर माज भाग मजार एक मोठ पसरेल वड झाड शे आणि तेल्हे वट्टा बांधेल शे, त्यामुये तो वट्टा म्हणजे न्हाना मेठ्ठलास्न आराम करान ठिकाण शे, बाजुले मारुती, नी महादेव मंदीर शे, चारीमेर निंबना घनदाट झाड शेत, नी तेस्नी गर्द छाया पडेल ह्रास. गावना पोर खेव्हाले तठे येत.. काशिराव बाबा कव्हय मव्हय पोरसोरस्ले मालेगाव ना बझार मजार हिंदाडाले लयी जायेत, त्या येले त्या आबासाहेब गुप्ते नावना वकीलकडे आराम करेत, बझार मजार पोरस्ले जिलंबी, गोडसेव, मुरमुरा शेव ना चुडा, दाया मुरमुरा खाव्हाले भेटे, मालेगाव ना नजीक चंदनपुर. ले खंडेराव नी जत्रा भरे, त्या जत्रा ले बैलगाडीवर जायेत तव्हय गयरी मज्या वाटे. काशिरावास्ना जेठा भाऊ गबाजीराव ह्या गावना पाटीलकीन काम करेत, बाबुराव दुसरा, काशिराव तिसरा, चौथा उखाजीराव. उखाजीराव गयरा मेहनती आणि तरबेज व्हतात, सर्वास्मा धाकला सरासापा सखाराम व्हतात काशिराव येस्ना चेहरा रेखीव, मर्दानी व्हता. सावया रंग, तरतरीत नाक, पाणीदार डोया व्हतात, जुना पध्दतन पांगोट डोकावर, पी मारेल मिश्या, आंग मजार चुनीदार कुळची, एक काष्टी धोतर आशा तेस्ना पेहराव व्हता, काशिराव येस्नी लक्समी न नाव उमाबाई व्हत, उमाबाईस्ना चेहरा देखणा व्हता, शरीर बांधेसूद व्हत, रंग उजाया व्हता तेस्ना सभाव शांत नी, मनमियावु व्हता. त्या भल्या नी तेस्न काम भल, त्या खेतीधंदामा मग्गम ह्रायेत. काशिरावास्ना संगे तेस्ना बालविवाह व्हयेल होता. तेस्न माहेर सटाणा नजीक महालपाटनेन व्हत. त्या दोन्ही जीवुस्ले सात अपत्य झायात. तेस्ले तीन आंडरी , नी च्यार आंडोर व्हतात, सर्वास्मा जेठी भिमाबाई, आनंदराव, चिमाबाई, च्यार नंबरना आंडोर गोपाळ, ह्याच श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड शेत, तेस्ना नंतर ठमाबाई, संपतराव, सर्वास्मा धाकली आंडेर तुळसाबाई. जेठ्या तिन्ही आंडरिस्न लगीन कवळाणाले झायात, सडक सौदाने, टेहरे नी सोयगाव ह्या नजीकना गावखेडास्मा सगासाई बनायेल व्हतात सौंदानी बहिण भिमाबाईनी गयरी नादारी व्हती गोपाळराव बडोदाले ग्यात, तेस्ना राज्याभिषेक झाया, पण नातलग इकडेज व्हतात, राज्य सूत्र हात मजार येताच तेस्ना बठ्ठास्ले वैभवशाली बनाये. तेन्हा पयले तेस्नी बहिण भिमाबाईले शेजारी पाजारी टोमणा मारेत, 

*मना भाऊ बडोदा ना राजा, नी घरात नही तुटका बाजा*

        काशिराव येस्ले तालीम ना गयरा नांद व्हता. ताकद ना बारामा तेस्ना आवाज व्हता. चांदवडना एक मुसलमान पैलवान व्हता, तो संगे बिल्लोरन्या बांगड्या ठेये, नी कुस्तीन आव्हान करे, जो हारना तेन्हा हातमजार मंग तो बिल्लोर भरे, एकसावा काशिराव बाबानी तेन्ह आव्हान लिन्ह, कुस्ती चालु झायी, काशिराव बाबानी तेल उचलीस्न यीतल जोरबंद आपट की तो बेसुद व्हयी गया. एक सावा गोरा सैनिक गाव मजार उन्हात, तेस्ले वेठबिगार कामगार लागाव व्हतात, पण गजाबीराव येस्नी तेस्ले नकार दिन्हा, त्या गोरा सैनिकस्नी गबाजीरावले गाया दिन्ह्यात, नी मंग काय गबाजीराव येस्नी, बाबुराव आणि काशिराव येस्ले बलाव्ह, नी तिन्ही भाऊस्नी गोरा सैनिकस्ले बाडकस्वरी शेपाली काढ, तेस्ले पडतीभुयी करी सोड, तेस्नी अधिकाराले तक्रार करी पण अधिकारी दिलदार मन ना माणुस व्हता तेस्नी ते प्रकरण मियत कर.

         गायकवाड बंधूस्न घर मोके चोके व्हत,दारसे दुधदुभ्ताना जनावरे गायी म्हशी व्हत्यात... गावकेडानी मोकी हवापाणी, दुध तुप नी रेलचेल त्यामुये बठ्ठा जण आंगेदिले नमुदबन व्हतात. त्यामुये त्या आनंद मजार नांदेत ह्याच घरमा ११ मार्च १८६३ बुघवारले उगवता सुय्रान्यी वखतले गोपाळना जनम झाया. गोपाळ धाकलपने निरक आणि कटबन व्हता. गोपाळ, धाकला भाऊ संपत, चुलतभाऊ अवचित आणि गणपत एकमजार खेत, झाडले लटकन, खोखो,, इठु दांडू आसा खे खेत, आसाज एक सावा खेतांना तेस्ना आंग वर एक सांड चाली उन्हा, बठ्ठा जण पयी ग्यात, मव्हरे गोपाळ, नी मांगे सांड, गोपाळ डांगेडांग पये, पण सांड बी पिच्छा सोडे. नही, तथाईन काशिराव बाबा यी ह्रायंतात, तेस्नी दख हाऊ सांड कोणातरी लेकरू ना मांगे लागेल शे, तसाच काशिराव बाबा त्या सांडना मांगे पयनात, नी तेस्नी सांडना दोन्ही शिंगडा धरीसन आडा पाडी. टाका, नी गोपाळ ना जीव वाचना, त्याच येले गोपाळ ले गवर निंघन....


*क्रमशः*

(ह्या लेख ना संदर्भ, जेव्हा गुराखी राजा होतो ह्या पुस्तक मजारला शे, तेन्हा लेखक, मा निंबाजीराव पवार येस्नी लिखेल...)

           आपला

        सुरेश पाटील(अहिरानी अनुवाद) ९००४९३२६२६

बडोदा संस्थान ना उगम भाग... ४

 *बडोदा संस्थान ना उगम*

*भाग... ४*

मल्हारराव येस्न लयरी आणि इचित्र वागण चालुज व्हत. राजधानी मजार दर वरीस्ले शिमगाले फाग खेवाना गयरा मोठा उत्सव व्हये.एक लेखक नी लिखेल शे, त्या सण न वर्णन करेल शे "मल्हाररावनी खास मंडई मोठा तोरा मिराई ह्रायंतात. ज्या तेस्ना खासे स्वारी होतात तेस्ना संगे रंगना भरेल बंब, नी शेकडा गणती पखाली तयार ठेल व्हत्यात. हजारो गुलहौवसी रिकामचोट लोकस्नी रंग ना फाग खेवाले सुरवात करी. शेकडागणती तेन्हामजार सामील व्हयेल व्हतात, हायी चिनगी जायेल व्हतात, येरायेरना आंगवर. रंग उडावान चालु व्हत. आसामा हत्ती बिथरी ग्यात, बठ्ठी कडे दाणादाण उडनी बाया, माणस कथा बी पयाले लागणार, हत्ती बेफाम व्हयेल व्हता, त्या बेफाम हात्तीस्ना पाय खाले गयरा लोकस्ना चेंदामेंदा व्हयना, काही पांगु व्हयनात, काही घायाळ व्हयनात, इकडे राजवाडावर मल्हारराव येस्नी राजवाडावर ह्या वरीस्ले रंगना फाग खेवाना करता शेकडागणती नायकिनी आणेल व्हत्यात, रोज सकाय पासुन दिनमाव्हतलगुन बयजबरीनी रंग न्या पिचकाऱ्या तिस्नावर उडायेत. मल्हारराव आणि हरीबादादा गायकवाड येस्ना पुढाकार व्हता. त्या मजार गयय्रा बाया आजारी पडण्यात, काही मरीग्यात... राजान पद ले न सोभनारी हायी गोट व्हती, मल्हारराव येस्नी आंडेर सौ कमलादेवी राजेशिर्के ह्या राजकारण न्या चांगल्या मुरायेल व्हत्यात, तेस्नी मल्हारराव येस्ले समजाडाना प्रयत्न करा, पण काही फायदा झाया नही...

               मल्हारराव येस्ना ह्या गंभीर अपराध, नी बेजाबदार वागणूक मुये रेसिडेंट कर्नल फेअर नी तेस्ना मजार झगडा चालु झाया, लोकस्नी जीव हानी, नी मालमत्ता न नुकसान धोका मजार येल मुये इंग्रज सरकारनी कमिशन नेमसीन मल्हाररावस्नी चवकशी करी, तेस्ना हाऊ अनागोंदी कारभार सुधारा करता दिवाण म्हनीसन दादाभाई नौरोजी येस्नी नेमणूक करी, दादाभाई नौरोजी येस्नी प्रशासकीय मोजमाप प्रस्थापन कराना प्रयत्न करा, पण मल्हारराव आणि रेसिडेंट येस्ना झगडास्ले कटाईसन तेस्नी राजीनामा दिना. मव्हरे मुंबई सरकारनी कर्नल फेअर येस्ले काढीसन नवीन रेसिडेंट म्हणीसन सर लुई पेली येस्नी नेमणूक करी, तेस्नी शिफारस नुसार मल्हारराव येस्ले राज गादीवरथाईन पायउतार करान ठराव. मल्हारराव येस्ले अटक करीसन बडोदा संस्थान ना कारभार रेसिडेंट येस्ले समायना आदेश दिन्हा.

             त्या वखतले जमनाबाईसाहेब ह्या पुणाले व्हत्यात, पण गयय्रा चतुर आणि धूर्त व्हत्यात, तेस्न बठ्ठ ध्यान बडोदा संस्थान कडे व्हत. पुणाले जमनाबाईसाहेब येस्नी धाकलामोठ्ठला लोकस्न्या गाठभेट चालु कय्रात, त्या चवकस, नी चतुर असामुये तेस्नी दत्तक मंजूर करा करता प्रयत्न चालु करात, ह्या कामाकरता तेस्ले आमदाबादना न्यायाधीश लोकहितवादी येस्नी चांगली मदत झायी, न्या. रानडे येस्नी मदत झायी, तेस्न तोलमोल न सहाय्य, नी सल्ला मियना. लोकहितवादी येस्ना आंडोर कुष्णराव देशमुख आतेच बॅरिस्टर व्हयीसन इंग्लडथाईन वापस येल व्हता. तेन्हा मित्र ड्युक ऑफ कॅनाॅट हाऊ राणी व्हिक्टोरिया जवाई व्हता, तेन्हा मार्फत दत्तक मंजुरीना प्रयत्न करा, तेन्हा मजार तेस्ले यश उन्ह. जमनाबाईसाहेब येस्ले दत्तक लेव्हानी इंग्रज सरकार कडथाईन परवानगी भेटनी, हिंदुस्तान सरकारनी परवानगी लिसन गायकवाड घराना मजारला न्हान्ह पोरग दत्तक लेवो आस ठरण. त्याच येल्हे व्हाईसरॉय नाॅर्थबुक येस्नी रेसिडेंटले हुकुम करीसन मल्हारराव येस्ले गुप्तपणे रेल्वाई गाडीवर मद्रासले लयी ग्यात, कायमदा बंदीवास करी ठेव.

     . मल्हाररावनी रवानगी मद्रासले व्हताच रेसिडेंट येस्नी जमनाबाईसाहेब येस्ले मानसन्मान दिसन पुनाथाईन बडोदाले बलाव्ह. जमनाबाईसाहेब बडोदा रेल्वाई स्टेशन येताच रेसिडेंट घोडास्नी गोरास्नी फौजफाटा लीसन जमनाबाईसाहेब येस्ना स्वागतले ग्या. सन्मान करा साठे सरकारी बॅडवाजा हजर व्हता. गाडी स्टेशन मजार घुसताच तेस्ले तोफास्नी सलामी दिन्ही. लष्कर नी भी मानवंदना करी. जमनाबाईसाहेब येस्ना आते वनवास सरेल व्हता, नी वापस वैभव तेस्ले भेटन. मव्हरे जमनाबाईसाहेब येस्ना राजकारभार नेम्मन चाला करता दिवाण म्हनीसन टी. माधवन येस्नी नेमणूक करी, त्या गयरा हुशार, चतुर, मुत्सद्दी व्हतात म्हनीसन राजकारभारले तेस्ना चांगला उपयोग व्हयना. तेस्न जनम तंजवावर व्हयेल व्हता, च्या ब्राह्मण होतात, गणित आणि तत्वज्ञान ना प्रोफेसर व्हतात. त्रावणकोर आणि इंदूर ना त्या दिवाण व्हयेल व्हतात. तठे बी तेस्नी कामगिरी नमुदबन, नी कटबन व्हती. १८ ७५ ना मे महिना मजार जमनाबाईसाहेब, नी टी माधव ह्या बडोदा संस्थानले आगमन झाय, आणि तव्हय पासुन तेस्नी बडोदा नी गादीवर बसाडा करता भागबल्ली वारस झामला प्रयत्न सुरु करा. *त्याच वखतले नाशिक जिल्हा, मालेगाव तालुका मजार कवळाना काशिवराव बाबाना मजारला आंडोर गोपाळ ढोर चारी ह्रायंता..*

*गोपाळ नशिब आते फळफळी येल व्हत... तेन्हा कुंडली मजार राजयोग, नी एश्र्वर्य प्राप्ती नी मर्जी व्हयेल व्हती*.....

(हाऊ लेखना संदर्भ, मा निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या पुस्तक मजारला शे, आप्ला खान्देशी लोकस्ले आपला राजा कयावा म्हनीसन हायी धडपड शे... मी मा निंबाजीराव पवार येस्ले नतमस्तक व्हस)

    आपला

   सुरेश पाटील ९००४९३२६२६

बडोदा संस्थान ना उगम* भाग.. ३

 *बडोदा संस्थान ना उगम*

*भाग.. ३*

मल्हारराव येस्नी तेस्ना मर्जीना लोकस्ले हत्ती आणि घोडा, पालख्या असा पानपान न्या वस्तु तेस्ना मर्जी ले पटीन तस दिन्ह्यात. बडोदा संस्थान मजार फक्त वशिला काम व्हयेत. आस बी मल्हारराव येस्ले वाटे बडोदा नी गादी म्हणजे तात्पुरती शे, तेस्नी गादीन भविष्य जमनाबाईसाहेब येस्ना कुस मजार वाढणारा वंशजवर तग धरेल व्हत... म्हणीसन मल्हारराव येस्नी जमनाबाईसाहेब येस्ना घातपात कराना प्रयत्न, तेस्नावर तंतर मंतर ना उपयोग करा.. मल्हाररावना हायी वागणुक ना जमनाबाईसाहेब येस्ना मनवर गयरा परिणाम झाया, तेस्ले समजी उन्ह की मल्हारराव माल्हे मारी टाकीन... जमनाबाईसाहेब धोयेल (गरोदर) नही शे आसा आटापिटा मल्हारराव येस्नी करा. मल्हारराव येस्नी जमनाबाईसाहेब येस्नी वैद्यकीय तपासणी तेस्ना मर्जीना सरकारी डाॅक्टर कडथाईन करी लिन्ही. आणि त्या डाॅक्टर नी रिपोर्ट दिन्हा की, जमनाबाईसाहेब ह्या धोयेल नही शेत... पण जमनाबाईसाहेब हायी गोट मानाले तयार नही होत्यात, तेस्नी बडोदा संस्थान ना रेसिडेंट येस्ले पत्र लिख, वैद्यकीय रिपोर्ट नी माहिती दिन्ही आणि मन्हा जिवले धोका शे, माल्हे संरक्षण द्या, मंग जमनाबाईसाहेब ना पत्र ना संदर्भ लिसन रेसिडेंट येस्नी मुंबई गव्हर्नरले सविस्तर पत्र लिख, त्या पत्रानी दखल लिसन मुंबई गव्हर्नर येस्नी जमनाबाईसाहेब येस्नी वैद्यकीय तपासणी करा करता, मुंबईथाईन तज्ञ डाॅक्टर बडोदा ले धाडात, नी वैद्यकीय तपासणी करी, त्या रिपोर्ट मजार जमनाबाईसाहेब ह्या धोयेल (गरोदर) शेत असा निष्कर्ष निंघना, आणि जमनाबाईसाहेब येस्नी राव्हानी येवस्था सरकारी रेसिडेंट बंगलावर करी, तेस्ले पोलीस संरक्षण दिन्ह, मेजर काल्स येस्ना कडे जमनाबाईसाहेब येस्ना जीव नी हमीकारी दिन्ही... इतलज नही ते मल्हारराव ह्या बायतपन करणाऱ्या सुयांसना मार्फत होणार पोर आदलीबदली करु शकतस नही ते मारी टाकथीवन हायी भिती मजार जमनाबाईसाहेब ह्या घाबरी जायेल व्हत्यात... इकडे मल्हारराव बिथरी जायेल व्हता, त्या बुध्दीभ्रष्ट भ्रमिष्ट सारखा वागेत.

               इकडे जमनाबाईसाहेब येस्ना बायतपन दिन नजीक यी ह्रायन्तांत.. तशी उत्कंठा बडोदा संस्थान मजार वाढेल व्हती, आणि तो दिन उन्हा ५ जुलै १८७१ रोजले जमनाबाईसाहेब बायतीन झायात, तेस्ले आंडेर व्हयनी, ती राजकन्या मल्हारराव येस्ले दाखाडी... पोर दखताच मल्हारराव येस्ले हर्षवाद झाया, आते बडोदा संस्थान ना मालक मीच शे, मन्हा शिवाय कोणीच नही, म्हनीसन मल्हारराव येस्नी हत्तीवर बशीसन मोठी मिरवणूक काढी... रस्तान्या दोन्ही बाजुस्ले सोनान्या मोहरी उधळ्यात... जमनाबाईसाहेब मात्र खिन्न, नी उदास झायात, जमनाबाईसाहेब आशी परिस्थिती मजार असतांना तेस्ले लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख भेटनात, लोकहितवादी आमदाबादले न्यायाधीश व्हतात. बडोदा संस्थानशी तेस्ना पयले पासुन जुन्हा संबंध होतात जमनाबाईसाहेबले त्या आंडेर मानेत, जमनाबाईसाहेब येस्ना जीवले आणि तेस्नी आंडेरले धोका शे, हायी व्हयखीसन लोकहितवादी जमनाबाईसाहेब आणि आंडेर ताराराजे येस्ले पुणाले राव्हा ले लयी ग्यात, च्यार वरीस जमनाबाईसाहेब येस्नी भलता दुकना, कष्टाना दिन काढात, त्या पुणाले शनिवार पेठमजार गद्रे येस्ना वाडावर राव्हाले व्हतात.....


(संदर्भ जेव्हा गुराखी राजा होतो, लेखक मा निंबाजीराव पवार येस्नी लिखेल पुस्तक म्हायीन लेल शे...)

संकलन आणि अनुवाद

सुरेश पाटील

९००४९३२६२६.... कल्याण

बडोदा संस्थान ना उगम*.... भाग २..

 *बडोदा संस्थान ना उगम*.... *भाग २..*

 पानिपत नी लढाई मजार मराठास्नी हार झायी, त्या येल्हे मराठास्न सैन्य कथबी गलेफथे पयत सुटन, तेन्हामा दमाजीराव येस्नी फौज गारद हुयी गयी, दमाजीराव बडोदाले एकला वावस उन्हात, तेस्ना भाऊ प्रतापराव दवडी ग्यात.. तेस्ना तपास लागना नही.

         थोरला माधवराव येस्नी राक्षसभवननी लढाई मजार निजामले हाराव. त्या लढाई मजार दमाजीराव येस्नी पराक्रम गाजाडा, म्हनीसन तेस्ले *"सेनाखासखेल"*.. हाऊ किताब बहाल करा. मव्हरे दमाजीराव ह्या माधवरावस्ले सोडीसन राघोबादादा येस्ले मिययनात, इंग्रजस्न पाठबय हायी राघोबादादा येस्ले शे, आणि त्यामुये त्या यशस्वी होतीन असा कयास दमाजीरावस्ना होता, त्या येले चांदवड नजीक धोडप किल्लावर गयरी लढाई झायी, त्या मजार राघोबादादा, दमाजीराव येस्ना पराभव झाया, त्या पराभव म्हायीन दमाजीराव सावरना नहीत, त्या मजार तेस्ना अंत झाया..

             प्रतापराव ह्या पानिपत ना लढाई मजार दवडी जायेल व्हतात, त्या नारोशंकर राजबहाद्दुर, मल्हारराव होळकरस्ना कारभारी रंगोजी येस्ना संगे माळेगाव, चांदवड ना बाजुले उन्हात, त्या चांदवड, मालेगाव नी शिव वर गिरणारे ह्या गावले स्थायिक झायात. गिरणारे हायी खेड आग्रारोडवर राहुडबारीना पुरवले डोंगर बल्लास्ना मजार शे, प्रतापराव येस्ना आंडोर काळोजी, आणि जावजी खेती करेत. जावजी ना  वंशज दोन कोस दुर उसवाड ले राव्हा ले ग्यात, आणि काळोजीना वंशज मालेगाव तालुका मजार कवळानाले राव्हा ले ग्यात. मालेगाव मनमाड रस्तावर मालेगाव पासुन तीन कोसवर च्यार ते पाचशे लोकवस्तीन गाव कवळान हायी खेड गाव शे. तठे काळोजी ना नातू भिकाजी येस्नी १८ १७ सालना दुस्काय मजार एक घर, मया आणि गावनी पाटीलकी १०१ रुप्याले इकत लिन्ही, तेस्ना संगे नाशिक ना गोपाळराव लांडगे येस्नी जमीन भिकाजी उक्ता करेत, भिकाजीस्ना पाच आंडोर कवळानाले खेती करीसन राहेत. तेन्हा पैकी एक म्हणजे काशिराव ह्या श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना बाप...

                 इकडे बडोदा गादीवर येरायेरना मांगे राजा इग्यात, ह्याच कालखंड मजार मराठा साम्राज्य इरीखीरी व्हयेल व्हत, त्यामुये मराठा सरदार धीरे धीरे इंग्रजस्ना वर्चस्वा खाल इग्यात. बडोदा ना गायकवाड बी इंग्रजस्ना मांडलिक बनी ग्यात खंडेराव महाराज ह्या गादीवर बशेल व्हतात, तेस्न्या दोन बायका मरी जायेल व्हत्यात. त्या दोन्हीस्ले पोरसोर व्हयेल नही व्हत. त्या सुमारले रहिमतपुरना माने पाटील येस्नी आंडेर सरदार काळे येस्ना कडे येल व्हती, ती तव्हय १३ वरीसनी होती, त्या पोरगीना संगे खंडेराव गायकवाड येस्न लगीन व्हयन्ह, तीच राणी म्हणजे जनाबाईसाहेब, जनाबाईसाहेब म्हणजे गोरीपान, पाणीदार डोया, कपाय मोठ, नाक सरळ होत. बांधा सडपातळ होता, जनाबाईसाहेब येस्न व्यक्तीमत्व प्रभावशाली होत. तेस्ना रुप नी गयरी किर्ती व्हती.

                खंडेराव महाराज येस्नी वंसना दिवा करता गयरा नवस करेल व्हतात, मक्का मदिना ना खबर वर त्या कायले तेस्नी हिरा, मोती, रतन येस्नी सजाडेल ६ लाख किंमत नी चादर चढाई व्हती. तरी बी तेस्ले काही पोरसोर झाय नही. दुर्दैव अस १९७० साल ले खंडेराव महाराज मरी ग्यात. ह्याच कालखंड मजार बडोदा नी गादीवर दुख्खान सावट पडन, आणि बडोदा राज्य मजार अशांतता, बेबंदशागीन राज चालु झाय.

                खंडेराव महाराज येस्ना धाकला भाऊ मल्हारराव येन्ही महाराजाना खुन कराना प्रयत्न करेल व्हता म्हनीसन तेल्हे पादराना तुरुंग मजार कोंडी ठेल व्हत. बडोदाना रेसिडेंट कर्नल बार,नी हंगामी दिवाण निंबाजी दादा ढवळे येस्नी मल्हारराव येल्हे पादराथाईन बडोदा नी गादीवर बसा करता आण. ह्याज येल्हे जनाबाईसाहेब ह्या धोयेल शेत आस समजन म्हनीसन, मल्हारराव कडथाईन आस लिखी लिन्ह की, जनाबाईसाहेब येस्ले आंडोर झाया ते मव्हरे तो वारसदार ह्रायीन, त्या मुये मल्हारराव बडोदा नी गादीवर बसनात, नी जनाबाईसाहेब ह्या पराधीन झायात, मल्हारराव हाऊ राज गादी ले समायानी लायकीना नही व्हता, शिवाय जनाबाईसाहेब धोयेल शेत म्हणीसन कायम राजगादी नी शासवस्ती नही होती. म्हणीसन मल्हारराव येस्नी मनसोक्त राजगादीना. आस्वाद लेवाले सुरवात करी, खंडेराव महाराज ना वफादार सरदार, कारभारी येस्ले छळाले सुरवात करी, माजी दिवाण भाऊ शिंदे येस्ना वर खोटा आयवट लीसन कैद करी टाक, तेस्ले जेल मजार कोंडी दिन्ह, हायी सजाला इंग्रज रेसिडेंट येस्नी होकार दिन्ह हायी समजावर ते मल्हारराव येस्नी भाऊ शिंदे ना हात पायले बेड्या ठोक्यात, तेस्ना छळ करा.. सयरमा तेस्नी धिंड काढी, तेस्नी संपत्ती लुटीसन तेस्ना मर्जीना लोकस्ले वाटी दिन्ही, मोठ्ठला लोक जर सुडना पेटनात ते काय करु शकतस येन्ही हायी प्रचिती....

*क्रमशः*

(हाऊ लेख ना संदर्भ, जेव्हा गुराखी राजा होतो, हायी पुस्तक ना शे, लेखक मा निंबाजीराव पवार शेत, मी अनुवाद कराना प्रयत्न करी ह्रायन्हु) 

              आपला 

         सुरेश पाटील ९००४९३२६२६

बडोदा संस्थान ना उगम... भाग १...

 बडोदा संस्थान ना उगम... भाग १...

समशेरबहाद्दर सरदार दमाजीराव गायकवाड ह्या महाराष्ट्र मजार मोठा पराक्रमी वीर पुरुष हुयी ग्यात. तलवार हात मजार लिसन युद्धभूमीवर घोडा पयाडणारा ह्या पयला गायकवाड होतात. त्या मोठा घमेंड मजार सांगत "जीन घर जीन तक्त" (घोडानी खोगीर हायीच मन्ह तक्त, तेज मन्ह घर).

            गयरा धामधूम ना काय होता तो, महाराष्ट्र मजार तव्हय छत्रपती शाहू गादीवर व्हतात, मोठा बाजीरावना घोडास्न्या टापास्नी दिल्ली दनानी सोडेल व्हती. सेनापती दाभाडे येस्नी गुजरात मजार मोगलस्ले काठवाठ लगुन पयाडी सोडेल व्हत, आणि तेस्ना अंमल बसाडेल व्हता, सेनापती दाभाडे येस्ना खांदाले खांदा लायीसन गयय्रा लढाया जोरबंद लढेल व्हत्यात. ह्याज दमाजीराव येस्नी लखलखती तलवारना पातावर गायकवाड घराना नी इज्जत आणि वैभव वाढायेल व्हत. उत्तरले पंजाब पासुन पुर्व ना बंगाल लगुन तेस्नी घोडदौड चालू ह्राहे. आणि श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्याच पराक्रमी खानदान ना व्हतात.

             ह्या गायकवाड घराना ना इतिहास गयरा मनमोहक शे, येस्ना मेढ्या नंदाजी, येस्नी म्हणे वाघ ना जबडाम्हायीन गाय वाचाडी होती, आणि ती आपला दरवाचा म्हणजे कावड ना मांगे दपाडेल व्हती म्हणीसन लोक येस्ले गाय - कवाड म्हणु लागणात. गायकवाडस्न मुळ भरे ता हवेली जि पुणे हायी शे. नंदाजी ना कामधंदा म्हणजे खेती बाडी करान. तेस्ले च्यार आंडोर व्हतात, तीन आंडोर खेती खरेत,नी चवथा आंडोर दमाजी हाऊ बाजीराव ना सैन्या मजार होता. दमाजी येस्नी दिल्ली ना बादशहा निजाम उल हक येस्ना पराभव करा व्हता, म्हनीसन छत्रपती शाहू महाराज येस्नी तेस्ले समशेरबहाद्दर हाऊ किताब दिन्हा व्हता. तेस्ले आंडोर नही व्हता म्हणीसन दमाजी मरावर तेस्ना भाऊ झिंगोजी येस्ना आंडोर  म्हणजे पिलाजी सरदार झाया. पिलाजी गयरा पराक्रमी निंघनात. पिलाजीराव गुजरात मजार सोनगढ ले किल्ला बांधीसन राव्हाले ग्यात.

               ह्याज सुमारले बडोदा सयर पट्टण नी नवाब नी बेगम लाडबीबी हायी नवराले सोडीसन वाली ह्राहे. तिन्ही आप्ली सोता नी राजधानी बनायेल व्हती. ती राजकारण मजार कुशल आणि दुरना इचार करणारी व्हती. तिन्हा मर्जी मजारला एक गुलजार सुतार बडोदा सयरमजार बायाबापडीस्वर जुलूम, आत्याचार कर. लाडबीबी ना कारभारी देसाई येस्नी व्हहुज हाऊ सुतार पयाडी लयी गया. आणि मंग त्या संतापेल देसाईनी बेगमवर चढाई करा करता पिलाजीरावस्ले बलाव्ह. त्या संधीन सोन करा करता पिलाजी रावना घोडा च्यारी मेय हर हर महादेव ना गजर करत दौवडनात, मंग जवय पिलाजीरा येस्नी लाडबीबी ले हाराव, नी बडोदा काबीज कर, म्हणीसन छत्रपती शाहू महाराज येस्नी पिलाजीरावस्ले भरे, नी चाकण नजीक दावडी ह्या पुणा जिल्हामजारला गाव इनाम दिन्हात...

                थोरले बाजीराव पेशवे नी खंडेराव दाभाडे येस्ना मजार सत्तास्पर्धा व्हती, निजामवर चाल करा करता जव्हय दक्षिणकडे जायी ह्रायतांत तव्हय दाभाडे येस्नी तेस्ले आपली शीव मजारतुन जाव्हाले इरोध करा, म्हनीसन डभईगाव नजीक तेस्नी लढाई सुरु व्हयनी, त्या लढाई मजार पिलाजीराव बाजीराव येस्ना बाजुकडथाईन लढऩात, लढाई मजार खंडेराव दाभाडे मरी ग्यात, त्यामुये गुजरात मजारला मराठा सेनापती ना आधिकार पिलाजीराव येस्ना कडे उन्हात. मंग मव्हरे आमदाबादना बादशाहनी तेन्हा सुभेदार अभयसिंह येल्हे पिलाजीराव येस्ले घातपात करीसन माराले धाड, तेस्नावर हल्ला करा, त्या जखमी झायात, तेस्ले पालखी मजारतुन उचली सन मारी टाक. पिलाजीराव येस्ना दोन नंबर ना आंडोर दमाजीराव (दुसरा) गयरा शूर निंघना, तेन्हा पेशवास्ना सरदारस्ले बी, आणि मोघलस्ना सेनापतीले बी चितपट करीसन पाणी पाज आणि बडोदा संस्थान नी स्थापना करी.

  

*हायी लेख माला श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी जयंती ११ मार्चले शे तदलगुन लिखाना प्रयत्न करसु  हायी लेख माला मा निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो, हायी पुस्तक ना आधारवर शे*

     . 

               .. आपला 

              सुरेश पाटील... (भाषांतर)

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...