गुरुवार, १ एप्रिल, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राजमजार - सिक्सन परसार* भाग... २०

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राजमजार - सिक्सन परसार*

भाग... २०

       प्राथमिक सिक्सन ना कल ज्या गावखेडास्मा चालु शे, त्या खेडास्मा त्या खेडास्मा ज्या धंदा चालू शेत, त्या धंदास्ना बाबत भी पोरस्ले ज्ञान शिकाडाले जोयजे. त्या गाव मजारल्या पंचायतीस्नी शाय मजारल्या उणीवा झामलीसन त्या खाताकडे लगेच कयावयाले जोयजे. धाकल्ला पोरस्ले शाय मजार जास्ती ये कोंडी न ठेवता, तेस्ना कडथाईन वस्तुपाठ ना आधार लिसन सिक्सन देव्हाना प्रयत्न कराले जोयजे. गावखेडास्मा शायमा ज्या पोर येतस त्या शेतकरी,मजुर, पारंपारीक कारारगिस्ना ह्रातस, त्यामुये तेस्ना सिक्सनवर मायबापस्नी ध्यान ह्रात नही, मंग त्या पोर धड आथाना बी ह्रातस नही नी धड थनाना बी ह्रातस नही, म्हनीसन त्या पोरस्ना कडथाईन आंगमेहनत न काम करी लेव्हाले जोयजे, तेस्ले तेस्ना पारंपारिक धंदान ज्ञान देवंहानी जरूरत शे. शाय मजारल्या सुट्ट्या स्थानिक परिस्थितीतले धरीसन असाले जोयजे. राजकारण, न्याय्रा नाय्रा भाषा येन्हा मुये देशमजार स्थिती विस्कळीत व्हस म्हनीसन महाराजस्न मत व्हत, एक देश एक भाषा जोयजे. तेव्हामुये राष्ट्रआभिमान जित्ता राहिन. म्हणीसन तेस्नी बडोदा राज्यामजार हिंदी भाषान सिक्सन सक्तीन कर. न्याय, कचेरीस मजार हिंदी भाषा वापरान हुकुम सोडा.

          महाराजस्नी दुय्यम शायास्नी संख्या इतली जोरबन वाढाई की, पुण हायी इद्या माहेर घर म्हणेत पण पुणान्या हायस्कूल पेक्षा बडोदा न्या हायस्कूल मजार दोन पट पोरीस्नी संख्या जास्त झायी. दुय्यम शायास्नी संख्या वाढा मुये बडोदा राज्यामजार महाविद्यालयस्नी संख्या गयरी वाढत गयी. तेन्हा परिणाम हाऊ झाया की, बडोदा काॅलेजन रुप बदलीसन "महाराज सयाजी युनिव्हर्सिटी "आस झाय.

बडोदा मजार पोरीस्ना करता फक्त पोरीस्नी काॅलेज काढीसन ती काॅलेज महर्षी धोंडो केशव कर्वे येस्नी एस एन डी टी ह्या संस्थाले जोडी. प्राथमिक शायस्ना मास्तरनी तयार करा करता तेस्नी "फिमेल ट्रेनिंग काॅलेज" सुरू कयी. त्या काॅलेज मजार ज्या महिला सिक्सनलेत तिस्ले भत्ता चालु करा. हायी पयल राज्य होत की, महिलास्न करता सिक्सन चालु करिसन अंशतः महिलास्न सिक्सन ना प्रश्न सोडेल व्हता. त्यामुये महाराज ह्या बाकीना संस्थान, आणि ब्रिटिश इंडिया सरकाना पेक्षा गयरा मव्हरे जाईसन वाटचाल करी ह्रायतांत.

        महाराज सदान कदा म्हणेत जर पिढी घडवनी व्हयीन ती भावी पिढी मगिलाज घडावु. शकतीस, म्हनीसन त्या सक्षम पाहिजेत. त्या जर सक्षम झायात ते चांगला नागरीक घडतीन, तस कार्य त्या करु शकतीन. बिगरबुद्दीन्या बाईसमुये सवसार निरस व्हावा नी भय ह्रास. जर महिला शिकेल सवरेल ह्रायन्ही तर मानस्ले मदत करीसन चांगल घर, चांगला पोर, चांगल राज्य, चांगला देश घडू शकस. मुंबई मजारल्या शायस मजार फक्त पोरस्ना इचार करेल व्हता तठे महिलास्नी गरज, तेस्नी मनोकामना, तेस्ना स्वभाव ना कल, येस्ना आजिबात इचार करेल नही व्हता. पोरीस्न्या. शाया चालु झायात पण सिक्सन फक्त पोरस्न. व्हत. येन्हा उलट महाजस्नी महिलास्ना करता उपयोगी, नी तेस्ना मनलेभायीन अश्या महिला पाठशाया काढेल व्हत्यात. घरजीवनशास्त्र, आरोग्यशास्त्र, बालमानसशास्त्र, समाजशास्त्र आसा आखो घरले नी समाजना काम येतीन आसा इसय चालु करात. त्या आभ्यासक्रम मजार वाचन, लेखन, इतिहास, भूगोल, गणित, सयपाक, शिवणकाम, चित्रकला गायन, सामान्यज्ञान, खेय, वस्तुपाठ नी आखो विषयमनोरंजक नी जीवन मजार फायदा ना शेत, कुटुंबवत्सल महिलास्ले घर बशीसन काही काम करता येथीन. म्हणीसन "चिमनाबाई स्त्रीउद्योगालय" न्यारा न्यारा प्रकारना उपक्रम चालू करात. महिलास्ले तेन्हा फायदा बी झाया. तसच महिलास्ना करता नामी फक्त महिलास्ना करता वाचनालय दालन चालु करात  प्रत्येक जण निरक ह्राव्होत म्हनीसन खेय चालु करात, महिलास्ले शरीर कसरत नी आवड पयदा व्हवाले पाहिजे म्हनीसन क्रिडासंनेलन महाराज भरायेत.

              जुना काय मजार राजघराणान्या महिला सिक्सनले कमीपणा समजेत. तत्राप, सनातनी लोकस्न्या टीकास्ले न मानता महाजस्नी महाराणी चिमनाबाई येस्ले शोभेल आसा आभ्यासक्रम चालु कया. नंदाबाई चितळे तेस्ले इंग्रजी शिकायेत, नी सगुनाबाई तेस्ले मराठी शिकायेत. आशी डंगरी शाय (प्रौढ सिक्सन) शंभर वरीस पयले तेस्नी आप्ला परिफाईन सुरु कयी. महाराजस्ना संघे जगदुन्यामा फिरीसन महाराणी चिमनाबाई येस्नी बारीक बारीक गोष्टीस्नी पारख करीसन ग्यान मियाव. तेस्ले नामी सिक्सन मियन म्हणीसनच त्या महाराजस्ना संगे सामाजिक काम करू लागण्यात., पुणा मजार अखिल भारतीय महिला परिषद (१९२७) मजार त्या अध्यक्षीय भाषण मजार बोलण्यात, "बाईस्नीजातले मोहकपना ना सकस मनोविकार, देहविकास, नी बुद्दीविकास व्हावा म्हनीसन बाईस्न सिक्सन न्यार न्यार व्हवाले जोयजे. सिक्सन मुये महिलास्ना न्यारा न्यारा गुणधर्मस्ना विकास बी कराले जोयजे. तसच आप्ली साधी संस्कृती ग्रहण कराणी पात्रता तेस्ना आंगे आनाले जोयजे. म्हणीसन पोरीस्ना करता खास न्याय्रा शाय पाहिजेत हायी उघड शे. पोरस्ली बाकीना इषयनासंगे, आरोग्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र, प्रपंचशास्त्र, बालसंगोपनशास्त्र येस्न सिक्सन देव्हाले जोयजे"

       

    *क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राज मजार - सिक्सन परसार* *भाग.. १९

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्ना राज मजार - सिक्सन परसार*

*भाग.. १९*

               श्रीमंत सयाजीराव महाराज येस्ले सत्ता नी संपत्ती तेस्ना भागथाईन मियेल व्हती. पण इद्या तेस्नी तेस्ना कष्टाथाईन मियायेल व्हती. जीवनमजारली सिक्सन नी संधी निंघी जायेल व्हती. फकस्त नशिबखाल आपले परत सिक्सन नी संधी मियेल व्हती, तशी संधी बाकीना लोकस्ले मियाले जोयजे हायी तयमय तेस्ना मन मजार पयदा व्हयनी. आप्ली जनताले तेस्नी शिकाडाना ध्यास धरा. तेस्ना कारभारना पयले त्या कायले बठ्ठा राज्य मजार सात आठ प्राथमिक शाया होत्यात, तठे पोरीस्ना सिक्सन ना प्रश्नज येत नही. फक्त बडोदा सयरमजार एक हायस्कूल व्हती. इतलीच सिक्सन नी परगती व्हयेल व्हती. महाराजस्ना ध्यान मजार उन्ह की, नादारी नी रोगराई येस्न मुय कारण अज्ञान शे. आणि सिक्सन आगाजा हाऊच तेन्हावर उपाय शे. म्हणीसन गाव तठे शाय व्हवाले जोयजे, आसा महाराजस्नी ध्यास लिन्हा. हर गावमजार शायनी स्थापना करीसन लोकस्ना उंबरठा लगुन सिक्सन भिडाले जोयजे. आस धोरण तेस्न व्हत. काही वरीस्ना कायमजार. ३५०० शाया राज्य मजार चालु झायात. लाखो पोर, पोरी सिक्सन लिह्रायंतात, मोठ्ठला गावमजार हायस्कूल चालु कय्रात. तसच बडोदा मजार महाविद्यालय चालु कर. आसा परकारे आधुनिक सिक्सन ना पाया जोर मजार चालु झाया. नवल करानी गोट म्हणजे त्या कायमजार सक्तीन सिक्सन, गरीब मायबाप शाय सोडीसन आप्ला पोरसोर मोलमजुरी कराले लयी जायेत. म्हणीसन आसा नादारीना. पोरस्करता धाकल्ला धंदा चालिकरीसन तेस्नी सिक्सन नी येवस्था करी. आस सिक्सन देवा करता न्याय्रा शाय काढ्यात. कमवा नी शिका हायी कल्पना तेन्हामजार व्हती. महाराज म्हणेत, "गरीब समाजना लोकस्ना पोरे सिकनात, नोकय्रा. करतीन ते माल्हे आनंदच शे. पण आप्ल हित कसामा शे हायी जरी तेस्ले कयन तरी माल्हे समाधान शे.

               इचार करा महाजस्नी १५० वरीस पयले सक्तीन फुकट सिक्सन आप्ला राज्या मजार जिद्द मजार कर. नी ते चालु ठेव. तेन्हा बद्दल एकसावा भारत सपकारना सिक्सन इषयना सल्लागार जे पी नाईक बोलनात, "सरकारले जर सक्तीन फुकटन सिक्सन देन्ह व्हयीन ते श्रीमंत सयाजीराव महाराज येस्ना आदर्श लेव्हाले जोयजे".

              भारत ना समाज एकगठ्ठा व्हवाकरता बठ्ठा समाजमजार सिक्सन ना परसार जोरमा व्हवाले जोयजे आस महाराजस्ले वाटे. हरिजन लोकस्ना पोरपोरीस्ले हायी संधी मियाले पाहिजे म्हनीसन तेस्नी शेकडेागणती शाया चालु कय्रात. मुसलमानस्ना पोरस्ना करता उर्दू शाया चालु कय्रात. पोरीस्ना करता पडदान्या उर्दू शाया चालु कय्रात. भारत मजारल्या स्त्रिया जर अनाडी राहन्यात ते देशमजार नयाइचारस्नी क्रांती व्हवाव नही. पण जर एक पोय्रा ले सिक्सन दिन्ह ते तो शिकेल लिखेल बनस, पण जर एक पोरगीले. सिक्सन दिन्ह ते बठ्ठा परिवार संवसकारीक व्हस. आस महाराजस्न मत व्हत व्हत. म्हणीसन सनातन लोकस्ना इरोध पचाडीसन पोरीस्ना करता शेकडेागणती शाया काढ्यात. जंगल मजार दुर राहणारा राणी ह्या आदिवासी लोकस्ना पोरस्करता सोनगढ, व्याराले आणी आखो गयरा जागासवर आश्रम शाया काढ्यात. तेन्हामजार इद्यारथीस्न, राहन, खान, नी आभ्यास नी सोय करी. आश्रम शायासले जोडीसन खेती, इनकाम, नी सिवनकला सारखा आखो बाकीना जीवनउपयोगी उद्योग सिकानी सोय करी. पयले हरिजन इद्यारथीस्ना करता न्यारी शाय व्हत्यात, त्या आस्ते आस्ते बंद करीसन, त्या इद्यारर्थी बाकिन्या शायस्मा टाकात, नी भेदभाव नी भावना कमी करी. बिगडी जायेल पोरस्ना सुधारग्रुहसमजार तेस्नी सिक्सन नी येवस्था करीसन तेस्ले माणसमजार आण. आंधा, मुक्का, बहिरा, नी निराधारस्ना करता बडेद नी महेसाणा आठे आश्रम शाया चालु कय्रात. तेस्ना जीवन ना कायापालट करी टाक. आस्या परकारन्या शाय त्या येले हिंदुस्थान मजार कोठेज नही व्हत्यात. त्या फक्त बडोदा संस्थान मजारच होत्या. शायना पोरस्ले शिस्त लागाले जोयजे, नी शिबीर जीवन ना परिचय व्हावा म्हनीसन १९०९ साल ले बालवीर संघटना भारत मजार पयले महाजस्ना संस्थान मजार महाराजस्नी प्रयत्न करीसन बडोदाले स्धापन कर. सिक्सन हाऊ जीवन नी समस्या ना कणा शे, तेन्हा मुये राज्याना प्रश्न सुटन सोप व्हयीन.

          ग्रामीण भाग मजारल्या शायस्ना गुरुजी त्याच गावस्मजारला नेमात. म्हणजे तेन्हा बी खेतीबाडी न उत्पन्न व्हयीन, आप्ला आप्ला गावमजार शाय मजार शिकाडथीन. तेस्नी दुसरा गावमजार बदली करानी नही, म्हणजे तेस्ले आप्ला गावना पोरस्करता कायजी ह्राहीन. नी त्या चांगला करतबगारी बनतील.....

   . *क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी - सुराज्यानी रामपायट* *भाग... १८*

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी - सुराज्यानी रामपायट*

  *भाग... १८*

        बडोदा राज्यान करता तज्ञस्नी तयार करेल पाटबंधारा नी औद्योगिक विकास न्या योजना लोकमान्य टिळकांनी टिळकस्नी महाराजसकडे धाडेल व्हत्यात. त्या योजना महाराजस्नी आम्मल मजार लयनात.

        जव्हय राज्यारोहण झाय,तव्हय महाराजास्ना हातमा प्रत्यक्ष सत्ता येल व्हती, त्या येले तेस्नी बौध्दिक पातया शायकरी पोरस्ना पेक्षा जास्ती नही व्हती. पण सदा परिश्रमनी एक पल भी वाया न घालवता आप्ली प्रतिष्ठा वाढाई. शाय काॅलेज मजार जे शिकता उन्ह नही ते तेस्नी रोज ना काम करामा गयरा शिकणात. कोणतबी प्रकरण असो तेन्हा त्या खोलवर इचार करेत. आप्ला मन नी जदलगुन खात्री व्हत नही तदलगुन त्या मव्हरे जायेत नही. हाऊ तेस्ना सभाव बनेल व्हता. हर प्रकरण ना चवकसी करीसन मंग विषय समजी लेत. त्यामुये तेस्ले बठ्ठा खातास्नी माहिती झायी. काम समजाडा करता तेस्ना कडे चतुर, नी चाणाक्ष अधिकारी येत. नी ह्या तज्ञ लोकस्ना संगे वादावादी करणे हायीच तेस्न सिक्सन झाय. तेस्नी शिकाऊ वृत्तीमुये बठ्ठी जगदुन्या तेस्ना करता शाय बनी गयी. मव्हरे तर तेस्ना आसा स्वभाव बनी ग्या की, तेस्नी तपासणी हायी अधिकारीस्ना करता दिव्य शे आस वाटाले लागी गये.

              महाराष्ट्र मजारला एक मोठा इचारवंत नी समाजसेवक मामा परमानंदानी "इंडियन स्पेक्टटर" ह्या इंग्रजी साप्ताहिक मजार अनावृत्त पत्रा लिखीसन काही प्रशासक सुचना दिन्यात. महाराजस्नी त्या पत्रा चिकित्सक पणे वाचेल व्हतात. पयल. पत्र १८८९ मजार मामानी लिख, त्या म्हणतस, "महाराज! आपले उदे्शीसन ह्या पत्रा का बर लिखाले प्रवृत्त व्हयनु? कारण तुम्ही तयगायना लाकस्माईन राजा व्हयेल शेत. बठ्ठा प्राणी मात्रासवर जीव लावण आस आप्ल आंतरमन शे, वरिष्ठ सत्ताना कृपावरी आपले सिक्सन ना लाभ व्हयेल शे, एक नादारी ना परिवार मजार आप्ला जनम व्हयना, प्रजान सुखदुकनी आपले धाकलपासुन जाणीव शे, धाकलपने राजदरबार मजारला काही वाईट संस्कार पासुन आपीन सटकी ग्यात, एखादा जाणता इद्यार्थीनी, "मी राजा व्हयनु ते" हाऊ निबंध लिखत असतांना ज्या कल्पना तेन्हा मनमा येतीस तेन्हा बी पेक्षा कितल्या तरी नामी कल्पना तुम्हणा मन मजार घुमत ह्रातीस. आणि त्या इचार कल्पना, मनमा ठिसन यथाशक्ती तेस्नी अम्मलबजावणी करु शकतस आस हायी न्यार भाग्य तुम्हणा वाटाले येल शे. "नी दुसरा पत्रामजार त्या लिखतस," प्रत्येक आधिकारीले, नी मंत्रीस्ले सोता नी जाणीव होव्हाले पाहिजे. आप्ला ज्ञान ना उपयोग जनता ना कल्याण करता कसा करता येतीन हायी मनोकामना जोयजे. न्यारा न्यारा खाता मजार शिकेल सवरेल, काम मजार तरबेज, शिस्त नी नितीमत्ता असणारा माणस्नी निवड करीसन तेस्नी लायकी नुसार नेमणूक कराले जोयजे. आसा अधिकारीस्ले आप्ली नोकरीनी हमी नी सेवासरस तव्हय तेस्नी पोटपाणीनी सोय व्हवाले जोयजे. नोकरीना काय मजार जर काही चुक झायी ते, शिक्षा व्हयीन हासी तेस्ले भीती वाटाले जाेयजे. तसच तेस्नी जर चांगल काम कर ते, तेस्ले पारितोषिक, बक्षिस मियीन आसा भरोसा वाटाले जोयजे. तेन्हा करता आदिकारीस्नी नेमणूक करतांना कायजी लेव्हाले जोयजे. तसच जेस्नी चांगल काम कर तेस्ले, पदक, पदवी, मानधन, मानपान दिसन तेस्न कवतीक कराले जोयजे. मानपान नी आवड बठ्ठास्ले ह्रास. हायी आपण व्हयखाले जोयजे. "

                मव्हरला एक पत्र मजार त्या लिखतस," आप्ला संस्थान मजारला न्यारा न्यारा इभागससे संबंध ठेवण. धाकला गावस्मा काय चालु शे, जनता न्या कोणत्या नड शेत हायी समजन गयर जरुरी शे. तेन्हा करता लोकजाहीर, नी मोठ्ठला दौरा काढानी गरज नही. जव्हय गरज शे तव्हय मोजका लोक लिसन दौरा करता येस. कव्हय मव्हय ते आगाजा न करता बी गुपचूप फिरता येस. तेन्हामुये खर्च वाचीन, ये नी बचत व्हयीन. आस जर कर ते जनता न्या भावना काय शेत, तेस्न्या महत्त्वाकांक्षा काय शेत, त्या कश्या शेत, तेस्नी प्रगतीले काय आड यीह्रायन्ह हायी बठ्ठ जानी लेन्ह आप्ला सारखा राजान कर्तव्य शे. कोठे रस्ता खराब, कोठे पुल पडेल शेत, कोठे येहरी नही ते तलाव नसामुये पाणीन टंचाई जाणावस. कोठे शायमा जाव्हा ले पोर शेत,पण शायज नही. नी ह्या साध्या गोष्टीस्नी जनताले दुक व्हयेल ह्रास. ते तेस्ले भोगण पडस. फेरफटका मारतस तव्हय जर एखादा खेडाना माणुस भेटना तर तेन्हासी जरुसा वेय बोल तर आप्ले जी माहिती मियस, ती आप्ला टेबलवर येणारा आधिकारीस्ना अहवाल पेक्षा कितला तरी मोलन ह्रास. राज्यकारभार चालवतांना चुका व्हतीस. पण त्या जर कोणी ध्यान मजार आणी दिन्ह्यात ते आपीन सहानुभूतीपूर्वक आयकीसन तेन्ह निरसन कराले जोयजे. आप्ले कोणा आधार नही, आप्ला गाह्राणानी कोठेच रितसर दाद लागत नही नी आप्ला कोणी वाली नही आस राज्य मजारला एक बी व्यक्तीले वाटाले नही जोयजे. जनतान समाधान एखादा सहानुभूती सबद मजार बी व्हस. ते आपण देवाले जोयजे. आम्हना राजा खरज आम्हना बाप सारखा शे, आस प्रत्येकले वाटाले जोयजे. मी त्यामुये आप्ला वारस्ना मव्हरे नी बाकीना राजाराजवाडस्ना मव्हरे एक जित्त उदाहरण ठेवाले जोयजे."

              असा सहानुभूतीपूर्वक मार्गदर्शनना संस्कारक्षम महाराजस्नी आप्ली जनता च्यारी मेर कल्याणकरता मोठ्या कैशल्यानी, आणि कल्पकताना. उपयोग महाराज येस्नी करी लिन्हा. महाजस्ना कारकिर्दीबाबत बडोदा ना कवी देवास्कर म्हणतस, 

     दीना जना निवारा /मातेसमान थारा /

जणु हा दुजा शिवाजी /भूपाल श्रीसयाजी/

प्रगति-पथास नेता /शोभे जनास नेता /

राखी प्रजेस राजी /भूपाल श्रीसयाजी/

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६ 

      *क्रमशः*

बुधवार, ३१ मार्च, २०२१

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी - सुराज्यानी रामपायट* *भाग.. १६

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी - सुराज्यानी रामपायट*

*भाग.. १६*

महाराज सोता काम करु लागामुये दिवाण ना संगे तेस्ना मतभेद व्हवाले लागीग्यात. पयला संस्थानिकस्ना बद्दल सर टी माधवराव येस्न मत अनुकूल नही व्हत. पण महाजस्ना तेस्ले न्यारा आनुभव उन्हात. तेस्नी तल्लख बुध्दी मुये, नी तेस्ले मियेल सिक्सन मुये तेस्नी प्रगती प्रमाण ना बाहेर व्हयेल व्हती. त्यामुये एखादा वादग्रस्त प्रश्नावर चर्चा व्हये तव्हय दोन्हीस्ना मजार मतस्न समर्थन करण आवघड व्हये. तेन्हामुये दोन्हीस्ना मजार मतभेद तीव्र व्हयी ग्यात. सर टी माधवराव येस्ना बद्दल महाराजस्ना मन मजार आजिबात आदर राहेल नही व्हता. कारण बी तस व्हत, इंग्रज सरकार ना संगे करेल करार मजार इंग्रजस्ले झुकत माप सर टी माधवराव येस्नी देल व्हत. ते महाराजस्ले पसंत पडन नही. सर टी माधवराव येस्नी इंग्रजधार्जिना भुमिका मुये, केसरी पेपर मजार अग्रलेख लिखीसन लोकमान्य टीळक येस्नी कडक टीका करेल व्हती. 

             दिवाण आणि महाराज येस्ना वाद न एक उदाहरण देवा सारख शे, १८८२ साल ले पथाजी लालाजी नावना एक माणुस्नी डुंगरशी नावना एक पोय्राना आंगवरना डागिना चोरीसन तेल्हे मारी टाकेल व्हत. खानला कोर्ट नी तेल्हे फाशीनी शिक्षा सुनाडेल व्हती, पण तेन्ही वरला कोर्टमजार अपिल कर नी तेन्ही फाशी रद्द व्हयनी, नी तेल्हे जन्मठेप नी शिक्षा दिन्ही. तव्हय तेन्ही मंजुरी करता हायी काम दिवाण कडे उन्ह, तव्हय तेस्नी वरला कोर्ट नी देल शिक्षा कायम करा करता आप्ला अभिप्राय दिन्हा. पण ते महाराजस्ले पटन नही, नी तेस्नी असा हुकूम करा की, "कागद पत्र दखता आरोपी नी खुन करेल शे, तेन्हामुये जन्मठेप हायी शिक्षा तेल्हे कमी शे, तेन्हामुये खालना कोर्ट नी देल फाशी नी शिक्षाच उचीत शे" ह्या गोटवर दिवाण सर टी माधवराव, नी महाराज येस्ना मतभेद झायात, तसा दिवाण धूर्त, नी चतुर व्हता, तेस्नी दखी लिन्ह मव्हरे आप्ली दाय शिजाव नही, म्हनीसन तेस्नी दिवाण पद ना राजीनामा दिन्हा. महाराजस्नी तो मंजूर करा. 

             सर टी माधवराव येस्ना जागावर काजी शहाबुद्दीन येस्नी दिवाण म्हनीसन नेमणूक करी. त्या सावंतवाडी संस्थान ना रहिवासी व्हतात. त्या कायना महाराष्ट्र मजारला नेता लोकहितवादी, न्या रानडे, नी मामा परमानंद येस्ना संगे तेस्ना गयरा सलोखाना संबंध व्हतात. बडोदा मजार त्या पयले रेव्हेन्यू खाताना मंत्री व्हतात. तेस्न चांगल काम मुयेच तेस्ले दिवाण पदवर बढती मियनी. सर टी माधवराव बडोदा सोडीसन चालना ग्यात, महाजस्नी तेस्ना मन मा तेस्ना बद्दल नी जी आढी व्हती ती काढी टाकी. नी तेस्ना संगे पत्रव्यवहार चालु ठेवा. सरकारी कामकाजना आधिकारी, कर्मचारी येस्ना बद्दल नी आढी महाराज कायम मन मजार नही ठेत. कोणा बदल बी जर रागलोभ झाया ते इसरन थोडस कठीण ह्रास, मव्हरे संबंध ठेवण बी कठीण व्हत, पण महाराज येस्नी ते कसब विचारस्नी, आत्मसंयमनी साध्य करेल व्हत, तसच सर टी माधवराव येस्नी बी महाराजस्ना बद्दल, पिरीम, स्नेह कायम टीकाळी ठेल व्हत. बडोदाले एक काॅलेज ना समारंभना येले, भाषण कराना ओघ मजार, टी माधवराव येस्ना बद्दल बोलनात "त्या येले मन्हा शेजारले दिवाण, नी विश्वासु मित्र सर टी माधवराव ह्या उभा व्हतात. मन्हा जीवन मजार माल्हे ज्या रस्ताले जाण व्हत, त्या रस्ता तेस्नी मन्ह्या वाटचाली करता नामी करी ठेल व्हत्यात. तेस्ना चेहरावरन मुत्सद्दीपणा न तेज नजरमा भरा शिवाय ह्राहे नही. तेस्नी त्या मोजका पाऊल टाकानी पद्धत, पल्लेदार आंगरखा, मद्रासी धोतर, तांबडेलाल ब्राह्मणशाही जुत्ता, मोगलाई पागोट, धव्यपरब जरीकाठन उपरन, नी कानमजारला हिरास्ना कुंडल, नी बोटस मजार हिरास्नी आंगठी, हाउ तेस्ना दरबारी थाट नी गव्हायी व्हती. "

         ब्रिटिश राज्यकारभार समजी लिसन तेस्न्या आदर्श सुधारणा बडोदा राज्य मजार कश्या आणता येतीन, म्हनीसन त्या काही दिन आमदाबादले ह्रायन्हात. तठला शैक्षणिक, औद्योगिक, नी सार्वजनिक स्थळ दखात. नजर मजार येल गोष्टी टाचण करीसन उतारी लिन्ह्यात, नी ह्या गोष्टी आप्ला राज्या मजार कश्या राबवता येतीन, येन्हा इचार पक्का करा. आसा टाचण लिखी काढानी सवय तेस्ले पयले पासुन लायी धरी. तेस्ना आभ्यास ना टेबलवर, जेवाना टेबलवर, झोपान जागावर कोरा कागद, नी दोरा वरी पेन बांधेल ह्राहे. दौरावर ह्रायन्हात म्हणजे हायी पद्धत कायजी करीसन पायेत. आमदाबादना ना दौरा व्हवावर, त्या दोन तीन महिनामजार कलकत्ता ना दौरावर ग्यात. तठे तेस्नी सययर नी रचना दखी, कारखानास्न निरीक्षण कय, तठला कामगारस्नी आर्थिक परिस्थिती, आणि तेस्ना कौसल्यानी माहिती करी लिन्ही, कलकत्ताथाईन वापस उन्हात तव्हय ग्वाल्हेरना जयाजीराव महाराज येस्ना मानपान करीसन स्वागत कर. तेस्नी सयाजीराव महाराज येस्नी बारीक पारख करी. नी रावजी इठ्ठल पुणेकर येस्ले त्या बोलनात, "तुम्हणा महाराजस्नी तल्लख बुध्दी, चौकसपना, नी प्रौढ वागणूक दखीसन माल्हे गयरा हारीक वाटना. आणि आते खरज बडोदा संस्थान ले चांगला दिन येथीन आस मन आंतरमन बोलस", हायी बोलेल पुणेकरस्नी   महाराजस्ले सांग, त्या येले कृतार्थनी महाराजस्ना डोया मजार आनंद ना आसू वायन्हात. 

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी - सुराज्यानी रामपायट* *भाग... १५*

*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्नी - सुराज्यानी रामपायट*

*भाग... १५*

"राज्य हायी जनतानी राजाकडे समायाले ठेवाले देल डबोल ह्रास, राजा त्या डबोला ना मेढ्या ह्रास आस ध्यानमा ठिसन राजानी वागाले जोयजे, नी राज्य ना भरभराटी करता राजानी रात दिन प्रयत्न कराले जोयजेत" आशी शिकवण गंगनाथ, आठला ब्रम्हानंद स्वामीस्नी महाराजस्ले शिकवण देल व्हती.महाराजस्नी तीच शिकवण ना आदर्श ठिसन राज्यकारभार चालावाले सुरवात करी. तेस्ले मार्गदर्शन कराले प्रतिभावंत असा दिवाण सर टी माधवराव व्हतातच. माधवराव येस्नी पाश्चिमात्य शासनपध्दतना आभ्यास करेल व्हता. तेल्हे आपला आनुभव नी जोड दिसन शासनव्यवस्था मजार गयय्रा नया गोष्टी आन्यात. नया नया लोकउपयोग पायंडा चालु करात. महाराजांनी त्याच धोरण चालु ठेवात. सर टी माधवराव येस्ना कारभारवर महाराजस्नी बारीक नजर राहे. प्रत्येक खाताना महत्वाना कागदपत्र महाराज सोता तपासेत. दिवाण येस्ना महत्वाना निर्णययस्ले महाराजस्नी मंजुरी लागे...

              योग्य पध्दत नी राज्यकारभार चालवता येव्हो, म्हणीसन महाराजस्नी राज्याले नजीकथाइन दख परिचय करान ठराव, बठ्ठा मुलूख नजरखाल जाव्हा ले जोयजे, मुलूख ना परिचय, प्रजान सुख दुक कयाले जोयजे म्हनीसन महाराज येस्नी राज्याना दौरा करान ठराव. नी खेडोपाडी जाईसन परिस्थिती समजी लिन्ही. त्या येले महाराजस्ना संगे गयरा मोठा लवाजमा ह्राहे. अधिकारी, पोलीस, नवकरचाकर आसा शेगणती लोक ह्राहेत. तसच घोडा, बैल, हत्ती असा शेगणती जनावर ह्राहेत, नदी ना काठ धरीसन निय्यगार  आमराईस्मा, शामियाना, तंबू फुलझाडस्न्या कुंड्या लायेल ह्राहेत. नविन ठिकाणवर जस गावच उभ ह्राहे. सामान नी रेलचेल ह्राहे, उदाहरण दाखल म्हणजे, महाराजस्ना पायतनस्ना करता स्वतंत्र तंबू उभारेल ह्राहे, हजारो जुत्तासना भर ह्राहे, मराठी, गुजराथी, साऊथ, मुसलमान, मारवाडी घडावन जुत्ता ह्राहेत, महाराजस्ना १२ वरीस पासुन ना बठ्ठा जुत्ता ह्या तंबू मजार ह्राहेत, महाराजस्नी ह्या गोटवर ध्यान गयी, तेस्नी अधिकारीस्ले इचार इतला जुत्ता कसा करता, तव्हय अधिकारी बोलणा, राजाले लह्रेर नुसार जुनी चालीयेल हायी पध्दत शे, महाराज बोलणात "मी गरीबस्ना राजा शे, हाऊ थाट माल्हे नको, राज्याना खर्च कमी कराले जोयजे, मंग महाराज येस्नी त्या एक तंबू भरेल हजारो जुत्ता गोर गरीबस्ले वाटी दिन्हात. महाराज दौरावर ह्राहेत तव्हय, गावमजारल्या शाय, कचेऱ्या, बाकीना सार्वजनिक जागा चौकसपणे देखत. दप्तर सोता तपाशेत. अधिकारीस्ले सोता इचारपुस करेत. ह्या सर्व बाबीस्न्या टाचण तयार करीसन लिखी काढेत. बठ्ठा धंदेवाईक लोकस्ले बलायीसन इचारपुस करेत. तेस्नी परिस्थिती, तक्रारी समजी लेत, कारागीर लोकस्न हस्तकौशल्य दखेत, तेस्न कवतीक करेत, घोडावर बशीसन शेतकरीस्ना वावर दखेत. शेतकरीस्ना हाल सोता दखेत, अस प्रकारे बठ्ठा राज्याना दौरा च्यार पाच वरीस्मा करी काढा. दौरा ना ठिकाणवर लोक येत तेस्न कवतीक करेत, स्वागत करेत. काही लोक ते राजा कसा ह्रास हायी दखाले येत, कारण येन्हा पयले राजा प्रजा लगुन भिडेच नही. त्यामुये झुंग्या न झुंग्या लोकस्न्या येत, महाराजस्न दर्शन लेत. स्वारी मोठ्ठला समारंभ ले जायेत तव्हय शायन्हा पोर नाच गाणा सादर करेत. मानपान्ह् लोकस्न्या गाठभेट व्हयेत. रातले लोकरंजन करता शोभन्या दारुकामस्नी आतषबाजी व्हये. 

           आसा दौरामुये महाराजस्ले प्रत्यक्ष परिस्थिती ना आंदाज उन्हा, आडीआडचन नी कल्पना उन्ही. राज्या मजार काय कमतरता शे, काय सुधारणा करता येतीन येन्हा आभ्यास झाया. लोकस्ले भेटीसन लोकस्ना इश्वास, पिरीम जिकता उन्ह, आपुलकी तयार व्हयनी. त्यामुये सामाजिक सुधारणा करतांना महाराजस्ले अज्ञानपणाना इरोध व्हयना नही. 

*क्रमशः*

      (हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्न - शिक्षण - राज्यकारभार* *भाग १४.*

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्न - शिक्षण - राज्यकारभार*

*भाग १४.*

जुना राज्यकारभार मजार गैरशिस्त तयार व्हयीसन गयरी बजबजपुरी मातेल व्हती, राज्यना मुख्य पाच इभाग व्हतात. त्या इभागले प्रांत म्हणेत, बडोदा, आम्ररेली, नवसारी, महेसाणा, नी पाटण साल्हेर पासुन उत्तरले व्दारकालगुन संस्थान ना मुलूख पसरेल व्हता. राज्य ना पसारा म्हणजे क्षेत्रफळ साडेआठ चौरस कोस व्हत. राज्यान उत्पन्न दीड कोट पेक्षा जास्त होत. जमीन सुपीक व्हती, पण पाणी जेमतेम पडे, कपाशी हायी मुख्य पीक व्हत. पाणीनी कमतरता मुये अजार मजार दुस्काय पडे, राज्यतंत्र राजानी लहरीपनावर आवलंबुन राहे. नोकरशाही मनमानी करे, दिवाणी, फौजदारी अधिकार बी महालना, मुलकी अधिकारी समाये, तेन्ही वाटीन तसा आत्याच्यार करा तरी चाले. जनता ले न्याय मियान काहीच साधन नही व्हत. कागदपत्रास्मा गयरी गफलत व्हती. राजवाडा मजारला मानिकमोती, आणि पोषाकस्नी नोंद नही व्हये. उत्पन्न कमी, नी खर्च जास्त व्हवामुये करस्ना बोझा वाढे, राजाना पाठिलागा, नी नातागोताना लोकस्ले वाटे त्या मार्गातून संपत्ती भेटे, नोकरस्ले पगार येवर नही व्हये, म्हणीसन लोकस्ना कढथाईन लाच लेव्हानी सर्रास हिंमत व्हये, पोलीस खाताले वयन राहेल नही व्हत. सिक्सना प्रसार व्हयेल नही व्हता.

             पेव्हाना पाणीनी येवस्था खुद्द सरमा सुध्दा सुदनी नही व्हती. सार्वजनिक हायल्या नही व्हत्यात, लढाया नही व्हत्यात म्हणीसन सरदार, दरकदार, खुशालचेंडू, नी रिकामचोट बनेल व्हतात. अर्थात ह्या लोक राजानी हुजरेगिरी करेत लाय घोटेत, बाकीना येले काहीना काही कुरापत्या करेत, नोकरस्मा कामकरानी चालढकलनी सवय पडेल व्हती.

        महाराजास्न सिक्सन चालु व्हत तव्हय सर टी माधवराव येस्नी राज्यामजार कायदा, येवस्था कटबन करी, न्याय निवाडा मजार सुधार करी, सार्वजनिक हायल्या बांधाले सुरवात करी, खाजगी, सरकारी खर्च ले सरळकरी टाक. पोलीस खात, वैद्यकीय खातास्नी उभारणी करी, सार्वजनिक सिक्सन चालु कर, राज्यानी कमाई वाढाई,असा सयाजीराव महाराज येस्ना करता राज्यकारभार ना रस्ता सोपा करा, त्यामुये तेस्ले आप्ला राज्यकारभार येगाने, नी चांगल्या पद्धत मजार करता उन्हा.

     राज्या मजार राज्यकारभार करा करता महाराजस्ना करता न्यारा न्यारा व्याख्यान चालु करात, महाराज येस्ले राज्य ना आधिकार सोपाडान व्हाईस राॅय लाॅर्ड रिफन येस्नी ठराव, त्या प्रमाणे आधिकार दालन ना खलिता, मुंबई ना गव्हर्नर येस्ना कडे धाड.

     आधिकार दान ना राज्यारोहण समारंभ २८ डिसेंबर १८८१ रोजी सकायले साजरा व्हयना. नजरबाग राजवाडानी मोठ्ठी जागा मजार, प्रशस्त शानियामा उभारेल व्हता. मंडप मजार रेशमी गालिचा आथरेल व्हतात, चांदीना सिंवासन ठेल व्हत, सिंवासन ना मागे चुणीदार. मलमल ना पडदा सोडेल व्हता. भालदार चोपदार, दरबारी पेहराव मजार जागा जागावर उभा व्हतात. धाकला मोठा बाया माणस्ना मंडप फुलेल व्हता. बाहेर मानवंदना करता, बडोदा, नी ब्रिटीश सरकारन्या तुकड्या उभ्या होत्यात, सकायन कव्वे उन पडेल व्हत. हवा थंडगार व्हती,आत्तरना, फुलस्ना वास पसरेल व्हता. आसा वातावरण मजार सभारंभ साजरा हुयी ह्रायंता. दरबारी उच्चा पेहराव नी माणिक मोतीस्ना डाग घालीसन महाराज मानकरी, नी हुजरास्ना संगे शामियाना मजार उनात. सर टी माधवराव गव्हर्नर साहेब येस्नी तेस्न कवतीक कर, सर्वास्ना आभिवादन ना स्विकार करीसन, मंद पावल टाकत समारंभना ठिकाणे यीसन एक आसन वर बसनात.

          मुंबई ना गव्हर्नर सर गेम्स फरगुसन येस्नी आधिकार वागना खलिता वाची दाखाडा, अभिष्टचिंतन करीसन मव्हरे म्हणेल व्हत, ब्रिटीश सरकारना संगे राजनिष्ठ राहीसन, महाराजस्नी लोक कल्याण करता वाही लेव्हो. मल्हारराव येस्नी व्यत्तय आणा, म्हणुन तेस्नी गत तशी झायी, हाऊ प्रकार इसरु नही, नी मंग तेस्नी महाराजस्ले पिरीम मजार हात धरीसन चांदीना सिंवासन वर बसाड. नी तेस्ना संगे जेवना हातले सोता बसनात. तेस्नी महाराजस्ले सन्मानित माणिक मोतीना पेहराव अर्पण करा. त्या येले बडोदा ना तोफखाना, मी ब्रिटिश तोफखाना कडथाईन सलामी दिन्ही, उत्तरादाखल करेल भाषण मजार महाराज बोलणात, "मन्हा सोतावर येल गंभीर जबाबदारीनी जाणीव माल्हे माहित शे, आप्ल कार्य कठीण ह्रायन्ह तरी, प्रजाना सुख करता प्रयत्न करान पेक्षा दुसरी गोट मन्हा करता जास्त प्रिय नही, प्रजान राखण, नी संवर्धन, हायी मनोमन इच्छा राहीन" , टायासना कयकयाट मजार महाराजास्न भासन सरन, नी सकायना कार्यक्रम सरना....

*क्रमशः*

(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)

          सुरेश पाटील ९००४९३२६२६

श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्न - शिक्षण - लगीन - राज्यकारभार* *भाग.. १३

 *श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड येस्न - शिक्षण - लगीन - राज्यकारभार*

*भाग.. १३*

महाराजस्न सिक्सन चालु व्हत, तव्हय एक दुकनी गोट घडणी. २७ जुलै १८७७ रोजी महाराजस्ना वडील काशिरावबाबा येस्ले बडोदाले देवाज्ञा व्हयनी. हायातीभर कुनबटला गाडा व्हयीसन, उतरता वलये, आप्ला आंडोर बडोदा संस्थान ना राजा व्हयना, पण काशिरावबाबा येस्ले हायी सुख भोगता उन्ह नही. काशिराव बाबा येस्नी समाधी विश्र्वमित्र नदीना पुल नजीक बांधी. 

        महाराजस्न सिक्सन ६ वरीस्मा घायीमा आवरत लिन्ह. राजकरता व्हावा करता लागणार सिक्सन, कौशल्य, चतुराई, सभ्य आचार ना संस्कार सर टी माधवराव येस्नी दिन्ह. महाराजस्ले न्यारा न्यारा राज्यकारभार, नी गुणदोषन माहिती दिन्ही. सुराज्य, राजाना कर्तव्य,, जबाबदारी, समजाळी दिन्ह. माणस कसा वागतस, तेस्नी परिक्षा कशी लेव्हान हायी शिकाड, अधिकारी, परिवार मजारला जेठा मोठा लोकस्ना संगे कस वागो, हायी शिकाड, राजाले येणारा संकट, आणि मोह मायावर कशी मात करो तेन्ही समज दिन्ही. ह्याच धामधूम मजार लक्ष्मी पॅलेस ना पाया भरणी मुंबई ना गव्हर्नर रिचर्ड टेंपल येस्ना भागबल्ली हाते झायी, तेस्ले मेजवानी दिन्ही, तव्हय महाराज स्त्रियांस्ना कर्तव्य बद्दल बोलनात, "हिंदी महिला समाज मजार मिरतीस नही म्हनीसन तिस्ले किंमत भेटत नही,अशी काही येडपट इंग्रज लोकस्नी समज शे, पण आठे जमेल, गयय्रा राजकीय अधिकारीस्ना, सामने, मी अस इधान करस की," बराच देश मजार अत्यंत वजनदार व्यक्ती म्हणजे तेन्हा मजारल्या राजमाता राहतीस,आतेनी स्थिती बाजुले ठी तरी, पुर्वीन्या इतिहास मजारल्या महाराण्या, नी राजकन्या, येस्न नाजुक राजकारण न कसब, नी लढाई मजारला पराक्रम वाखाणा सारखा शे. आते आपीन वरिष्ठ सरकारन्या, छायेखाली असा मुये, अशी संधी इकडन्या महिलास्ले मियन शक्य नही. परंतु हिंदुस्थान ना पश्चिम भाग कडे, स्त्री शिक्षणन्या पुरस्करत्या अश्या बामण, आणि फारशी ह्या दोन जातीस्ना अस्तित्वामुये, इकडन्या महिला येन्हा मव्हरे कर्तृत्व दखाडाना प्रसंग येतीन हायी माल्हे आशा शे"हायी भाषण कर तव्हय महाराज फक्त १७ वरीस्ना होतात, 

      १८८१ ना वरीस्ले १८ वर्ष पुरा व्हयन्हात. तेस्ले राजअधिकार, देवान इंग्रज सरकारनी ठराव. तेन्हा पयले, त्या अधिकारले योग्य अस सिक्सन देव्हान ठरन, दिवाण सर टी माधवराव नी इतर खातास्ना जाणकार, येस्नी आप्ला आप्ला खातास्नी माहिती व्याख्यान रुपी महाराजस्ले समजाडीसन सांग . राजान श्रेष्ठ कर्तव्य काय शे? आधुनिक सुधारणा कश्या करो? कर कितला व कसा बसाडो? प्रजान सिक्सन, आरोग्य, वगैरे ना बाबत सुधारणा कशी करो हायी माहीती दिन्ही. जमिन महसुल जंगल, न्यायदान ह्या इषवर बी माहिती दिन्ही, नऊ महिनान राज्यकारभारन सिक्सन दिन्ह. आप्ल सिक्सन बाबत महाराज मव्हरला आयुष्यन एक पत्र मजार सांगतस "घाईगरबड मुये मन्ह सिक्सन नी हेडसांड झाय, खर म्हणजे कोणताबी राजान सिक्सन तेन्हा अधिकाय्रा पेक्षा जास्त राव्हाले पाहिजे. मात्र ते फक्त पुस्तक पुरत नको, ते आनुभविक नी व्यवहारिक जोयजे, मानवी स्वभाव, नी गरजा येन्ह ग्यान तेल्हे व्हयीन असा प्रकारन ते व्हवाले जोयजे"त्या परिक्षण कायन तज्ञस्ना व्याख्यान इतला नामी व्हतात, आज बी आय पी एस किंवा आय ए एस अधिकारीस्ना करता, नी होतकरू मंत्रीस्नाकरता प्रशासन कामस्ले मार्गदर्शक राहु शकस.... 

*क्रमशः*

   (हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे) 

       संकलन अनुवाद 

      सुरेश पाटील ९००४९३२६२६

शेतकऱ्याची आखजी

🌹सर्वांना अक्षयतृतियेच्या हार्दिक शुभेच्छा!🌹 आखजी म्हणजे अक्षयतृतिया शेतकऱ्यांचा मोठा सण. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. चार दिवस मौजम...