*श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्या खरा - शेतकरीस्ना राजा*
*भाग.. ३१*
गाडी सोनगड स्टेशन मजार घुस्नी. त्यायेले स्टेशनवर तेस्ना स्वागत करता हाजीर व्हयेल लोक दखा नंतर तेस्ले आप्ला राजापण नी जाणीव व्हयनी. नवसारी प्रांतना सुभेदार खासेराव जाधव येस्नी संकट जितला निवरतीन तितला प्रयत्न करेल व्हतात. तेस्नी महाराजस्ले संगे लिसन सोनगड पासुन पन्नास - साठ कोस बल्लाखल्लास्ना प्रदेश घोडावर बशीसन फिरानी येवस्था करेल व्हती. त्या भयाण जंगल मजार मुक्काम करासाठे संगे तंबू, तेन्हामाज जेवण, वाचन, झोपनी आखो बाकीनी येवस्था करेल व्हती. ऊन इतल तपेल व्हत, की आंघधव्हान थंड पाणी सुध्दा गरम व्हयेल व्हत, हात घालात ते हात भुंजी जायीन. मुंबईथाईन बरफनी येवस्था करेल व्हती. तेन्हामुये पेव्हाले पाणी तरी गारेगार भेटीन. मुंबईथाईन बरफ न पार्सल रेल्वाई नी सरतवरथुन सोनगडले नी तठींग मव्हरे पन्नास साठ कोस उंटसवर जंगली भाग मजार रोज लयेत.
महाराज नी खासेराव सकायमा सातले घोडावर निंघेत. बारा एक लगुन फिरीसन वापस मुक्कामनी जागावर येत. मरेल मानसस्ना हाडस्ना पिंजरा जागाजागावर पडेल दिसनात की, खासेराव ना डोयास्ले धारी लागेत. महाराज बी गयरा व्यथित व्हयेत. सोता राजा खेडापाडास्मा जनता करता ऊनतहान मजार फिरी ह्रायन्हात हायी दकीसन आधिकारीस्नी बी कात टाकी. त्या आंग मोडीसन काम कराले लागणात. मोलमजुरी ना काम काढीसन लोकस्ना हात ले काम दिन्ह. काही लोकस्ले दुसरी जागावर हालाव. नी तेन्हामुये हजारो गणती माणस नी ढोरपोर मरना दारम्हाईन वापस उन्हात.
खासेराव महाराजस्ना पेक्षा जेठा व्हतात नी तेस्न कार्य नी निस्वार्थपणा येन्हामुये महाराजस्ना कडे तेस्न गयर वजन व्हत. दोन्हीस्नी मयतरी अतूट व्हती. खासेराव येस्नी कामनी तयफ दखीसन महाराज म्हणेत, "आम्हना खासेराव म्हणजे इज ना तार शे" कितला बी बाका प्रसंग राव्हो पण महाराजस्न भान, नी जमिनवरना पाय सुटे नहीत.
दुस्कायन काम म्हनीसन बांधेल एक धरणन उद्घाटन ना प्रसंगना भाषण मजार महाराजस्नी अधिकारीस्ले गयर नामी मार्गदर्शन कये. "दुस्कायन निवारण करा करता उपयोग मजार येणारा साधारण तीन मुख्य वर्ग करता येतीन. पहिला वर्ग मजार तात्कालिक मदत देव्हाना आंतरभाव ह्रास. धान्यनी मदत, पेव्हान पाणी मियायी देव्हान, आनाथ आश्रम उघाडान, नया काम काढीसन लोकस्ले रोजगार देव्हान ह्या त्या इलाज शेत दुसरा जास्ती फायदाना उपाय म्हणजे दयनवयन येवस्था, नी वाहतुक नी येवस्था जास्ती परिणामकारक करान. त्यामुये दुस्कायन भाग मजार अन्नधान्य पवसाडता यीन, नी दुस्कायनी झय कमी लागीन. सर्वास्मा महत्वान म्हणजे येहरी खंदान्या. पाटबंधारा ना काम कराना, पाटचाय्रा काढान, झाड लाव्हानी तयारी करान, पेव्हान पाणी नी काम नी कायम येवस्था करान ह्या शेतह्या प्रत्यक्ष उपाय सोडीसन दुसरा अप्रत्यक्ष उपाय म्हणजे आप्ला लोकस्ना मनम्हाईन कमजोरी, नी दुसरावर आलंबन नी स्थिती सुधारले जोयजे. तसा प्रयत्न आपीन कराले जोयजे. ह्या समद्या गोष्टीस्न समाधान म्हणजे सिक्सन शे. ह्या करता शिक्षकस्नी प्रत्येकले सोतान पायवर कस उभ राहता यीन येन्ह सिक्सन देवानी गरज शे. तस तेस्नी लोकस्ले शिकाडाले जोयजे. "
महाराजस्नी १९०९ साल ले बडोदा राज्य मजार स्वतंत्र शेतकी खात चालु कय. दिवाण बहादूर समर्थ येस्ले त्या खाताना मेढ्या करा. शेतकरीस्ले सस्त दरमजार सवलत दिसन कर्ज दिन्ह, नी सावकारस्ना जाच म्हायीन सोड. शेतकरीस्ना पोरस्ना करता शेतकी सिक्सनना वर्ग खोलात. १९०५ साल ले काश्मिरमजार रेशमन्या पैदाशीस्न सिक्सन लेव्हा करता रावजीभाई पटेल येस्ले धाड. तसच बंगाल इलाखाना शेती खाताना मुख्य अधिकारी सिल्क तज्ञ मुखर्जी येस्ले बडोदाले काही महिनापुरता बलायीसन नवसारी नी बडोदा मजार रेशीम पैदास कशी करता यीन येन्हा करता महाराजस्नी तेस्ना संगे इचार इनमय कया. फिरता तपासनीस नेमीसन शेती सुधारणाना कार्यावर सदा ध्यान ठी. तसच जनावरस्नी, नी कोंबड्यास्नी पैदास नी डेअरी संबंधी माहितीनापत्रक येस्ना शेतकरीस्मा प्रसार कया. तज्ञस्ले खामगावले पशुसंवर्धन केंद्रामार्फत ट्रेनिंग करता धाड. जनावरस्ना करता २१ दवाखाना काढात. ह्या गोष्टी बडोदा मजार ऐंशी वरीस पयले कय्रात. येन्हावरथाईन महाराजस्नी दूरदृष्टीना नी कर्तबगारीनी कल्पना येस.
१९०९ साल ले बडोदा काॅलेजना बक्षीस समारंभना परसंग ले इद्यार्थीस्ले उद्देशीसन करेल भाषण मजार महाराज बोलणात, "शेतकरी नी कामकरी हंया देशमजार आन्नधान्यान उत्पन्न करतस. ह्या वर्गान्या सुखदुखन्यायेवस्थावर देशना इकास आलंबन शे शिकेल सवरेल लोकस्नी ह्या गोट कडे ध्यान देन हायी तेस्न कर्तव्य शे, "
१९ १४ सालले बडोदा मजार सहकारी संस्थास्नी अखिल भारतीय परिषद भरनी व्हती. तिन्ह उद्घाटन करतांना महाराज बोलणात," खेडास्मा पिकनारा माल एकत्र करिसन तो सयर मजार योग्य भाव मजार इकन तसच खेडास्ना लोकस्ले लागणारा माल किफायतशीर भाव मजार इकन ह्या गोष्टीस्ले सहकारी चयवयन जास्ती महत्व शे. फक्त सरकारवर आवलंबन न राहता लोकस्नी सोतानी चयवय उचली धराले जोयजे. जर्मनी, डेन्मार्क ़हाॅलंड नी बाकीना देशस्मा सहकारी योजनास्नी शेतकरी वर्गस्नी अपूर्व सुधारणा घडायी आणेल शे. येन्हा पयले त्या देशस्मा दैन्य नादारी व्हती. तठे आते हल्ली सुख समृद्धी नांदी ह्रायन्ही. नी त्यायोगे राष्ट्रीय उन्नतीना पाया त्या देशस्मा चांगली रित मजार रोवन. हायी चयवय ना आप्ला देश मजार चांगला फायदा व्हयीन. बरा वाईट आनुभव धरीसन हायी चयवय मव्हरे लयी जाव्हाले पाहिजे.
नवसारी प्रांत मजार सोनगड व्यारा आठे शेतकी बॅकनी स्थापना १९०५ ना सुमारले करी. ह्या बॅंक मार्फत शेतकरीस्ले सवलत मजार कर्ज दिसन बठ्ठा परकारनी मदत देव्हाले सुरवात करी. तेन्हा त्या भागस्ना शेतकरीस्ले गयरा फायदा झाया. तव्हय पासुन हायी योजना बठ्ठा राज्य मजार चालु करी. ह्या बॅंकनी राज्या मजार हरिजन नी आदिवासी शेतकरीस्ले जास्ती सवलती दिन्ह्यात. कारण महाराजस्न्या तश्या सुचना होत्यात.
महाराज बडोदाले येव्हावर पन्नास वरीस्मा (१९२६) त्या आपली जन्मभूमी कवळाणा मजार येल व्हतात. त्यायेले तेस्ना सत्कार पंचक्रोशी मजार च्यार पाच दिन चालनात. तेस्ना दर्शन करता आजूबाजूना जनसमुदाय मालेगावले जमेल व्हता.
त्यायेले काकासाहेब वाघ, रावसाहेब थोरात, सटाणाना अजबादादा नी अभिमान पाटील, वालचंद शेठ, राजेबहाद्दर येस्नी महाराजस्ना स्वागतना परसंगले मालेगावले भव्य शेतकी प्रदर्शन भरायेल व्हत. तेन्ह उद्घाटन महाराजस्नी कर, तव्हय महाराज बोलणात, "शेतीमालवर आधारित कारखाना सहकारी पद्धतवर शेतकरीस्नीच चालावाले पाहिजेत. तव्हयज तेस्ले तेस्ले जास्ती उद्योग नी शेतीमालले चांगला भाव मियीन. नया तंत्रस्न नी यंत्रस्ना वापर करान सिक्सन देवाले पाहिजे. आसा प्रकारे जर सदा उद्योग करत ग्यात ते उत्पादन वाढीन. नी नामी मोबदला बी भेटीन आणि आप्ल सर्वांस्न जीवन नी भरभराटी व्हयीन., "महाराष्ट्र मजारल्या आजन्या सरकारी बॅंका, सहकारी शेतकी संघ, सहकारी साखर कारखाना आणि सूतगिरण्या येस्ना जो इकास व्हयेल शे, तेन्हामांगे महाराजस्नी अप्रत्यक्ष प्रेरणा शे. जेस्नी महाराष्ट्र मजार सहकारी चयवय रुजाळी, वाढाई त्या बराजजन बडोदाले शिकेल व्हतात.
पयला काय मजार शेतीवर आवलंबी ह्राहेल सुतार, लोहार, सोनार, शिपा, नी धाकल्ला यापारी, दूधवाला, भाजीवाला, नी आखो येस्ना सारखा गरीब लोकसवर गयरा कर बसाडेल व्हतात. पयसावाला लोक मातर त्यायेले मोक्या सुटेल व्हतात. हायी आन्यायकारक आर्थिक विषमतानी गोट महाराजस्नी धीरे धीरे बदलायी टाकी. वरला गरीब लोकस्ना कर माफ करी टाका, नी पयसावाला लोकस्ले इन्कम टॅक्स लाव्हा. तव्हय सुरवातले १०० रुप्या जेन्ह. उत्पन्न व्हत तेस्ले इन्कम टॅक्स लायेत. ती मर्यादा धीरे धीरे वाढायीसन ७००रुप्या जेस्न उत्पन्न शे तेस्ले बी कर माफ कया.
शेतीमालले चांगला उठाव करा करता राज्याना अंतर्गत व्यापार वरना निर्बंध दूर करीसन राज्या मजार उत्पन्न व्हयेत त्या वस्तुसवर जकात कमी कयी. आस समतान धोरण स्वीकारामुये राज्याना उत्पन्न मजार स्थैर्य नी निश्चयता पयदा व्हयनी.
मजार मजार महाराज तब्येत ना निमित्त करीसन, नही ते काही दौरा निमित्त युरोप मजार ह्राहेत. तरी जशी घार आभाय मजार उडस पण तीन्ही बठ्ठी ध्यान आप्ला घरटा मजारला पिल्लासवर ह्रास, तसीच गोट महाराजस्नी व्हती, त्या ह्राहेत युरोप मजार पण बठ्ठी कायजी जनतानी ह्राहे. परिस्थितीनी बदल जशी व्हयनी, तसतसा बदल करीसन महाराजस्नी शेतकरीस्ना च्यारीमेय प्रगती घडायी आणी. महाराजास्ना काय मजार हिंदुस्थान मजार बठ्ठास्मा जास्ती सुखी, समाधानी, संपन्न, शिकेल सवरेल जनता फक्त बडोदा राज्यामजारच व्हती हायी ध्यान मजार ठेवा सारखी गोट शे.
*क्रमशः*
(हायी लेखमाला मा आदरणीय निंबाजीराव पवार येस्नी लिखेल जेव्हा गुराखी राजा होतो ह्या मजारला पुस्तक ना संदर्भ लिसन लिखेल शे)
सुरेश पाटील ९००४९३२६२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा